आमिरच्या तिसऱ्या लग्नावरून ‘लव्ह जिहाद’चा वाद:त्यांचे चित्रपट पाहण्यापूर्वी विचार करावा- राणे, येत्या काही वर्षांत तो चौथे लग्न करेल- शिरसाट
अभिनेता आमिर खानच्या तिसऱ्या लग्नाची चर्चा सध्या मनोरंजन विश्वापेक्षा राजकीय वर्तुळात अधिक रंगली आहे. या लग्नावरून राज्याचे मंत्री नितेश राणे आणि मंत्री संजय शिरसाट यांनी आमिर खानवर निशाणा साधत गंभीर स्वरुपाची विधाने केली आहेत. या संपूर्ण प्रकरणाकडे “लव्ह जिहाद’च्या संदर्भातून पाहण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आल्याने राजकीय वातावरण तापले आहे. त्यामुळे आता येणाऱ्या काळात…