Headlines

Admin

टेबलाखालून पैसे घेणाऱ्यांची आता खैर नाही:तहसीलदारच्या कॅबिनमध्ये सीसीटीव्ही बसवा; ते कलेक्टरांच्या चेबरला जोडा, मंत्री बावनकुळेंचे आदेश

“प्रशासनाचे काम केवळ भाषणांनी नाही, तर प्रत्यक्ष कृतीतून दिसले पाहिजे. एखादी आलिशान प्रशासकीय इमारत उभी राहिली म्हणजे प्रशासन लोकाभिमुख झाले असे होत नाही. जर नवीन इमारतीतही टेबलाखालून पैसे घेण्याचे प्रकार थांबणार नसतील, तर तहसीलदार आणि एसडीएमच्या प्रत्येक कॅबिनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवा आणि त्याचे थेट संचलन (सर्व्हिलन्स) जिल्हाधिकाऱ्यांच्या चेंबरशी जोडा,” अशा कडक शब्दांत महसूल मंत्री चंद्रशेखर…

Read More

स्थळपाहणी करून अहवाल सादर करा:विभागीय आयुक्तांचे निर्देश, लोकशाही दिनात प्रलंबित प्रकरणांवर तात्काळ कार्यवाहीचे आदेश

विभागीय लोकशाही दिनात दाखल होणाऱ्या प्रकरणांवर विहित कालमर्यादेत कार्यवाही करून अंतिम अहवाल सादर करण्याचे निर्देश विभागीय अप्पर आयुक्त संजय जाधव यांनी दिले आहेत. संबंधित अर्जदारांना केलेल्या कार्यवाहीबाबत अवगत करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. प्रत्येक विभागाने त्यांच्याकडील प्रलंबित प्रकरणांच्या संदर्भात प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून वस्तुनिष्ठ चौकशी अहवाल सादर करावा, असे निर्देश अप्पर आयुक्तांनी दिले. सोमवारी…

Read More

अमरावतीत 876 लखपती थकबाकीदारांची नावे जाहीर:मनपाने पहिल्यांदाच प्रसिद्ध केली यादी, रक्कम भरण्याचे आवाहन

अमरावती महानगरपालिकेने एक लाख रुपयांपेक्षा जास्त मालमत्ता कर थकबाकी असलेल्या ८७६ मालमत्तांची यादी जाहीर केली आहे. पालिकेच्या इतिहासात असे पहिल्यांदाच घडले असून, थकबाकीदारांना तातडीने रक्कम भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ही यादी झोन क्र. १ ते ५ मधील संपूर्ण शहरातील मालमत्तांची आहे. महानगरपालिका आयुक्त वर्षा लढ्ढा यांनी पालिकेच्या महसुलात वाढ करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे….

Read More

NSA डोवाल म्हणाले- युद्धाचा उद्देश शत्रूचे मनोधैर्य खच्ची करणे:देशाची सुरक्षा फक्त लष्कराच्या ताकदीने ठरत नाही, जनतेची इच्छाशक्ती सर्वात महत्त्वाची

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल यांनी मंगळवारी सांगितले की, देशाची सुरक्षा केवळ त्याच्या लष्करी सामर्थ्यावर अवलंबून नसते, तर जनतेची इच्छाशक्ती सर्वात महत्त्वाची असते. देशाची ताकद मोजताना लोकांच्या मनोबलाकडे दुर्लक्ष करणे ही सर्वात मोठी चूक आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय संरक्षण विद्यापीठाच्या (RRU) पाचव्या दीक्षांत समारंभात बोलताना डोवाल म्हणाले की, राष्ट्रीय सुरक्षा हा…

Read More

वनोजा बागेतील सोलर प्लांटला आग; कोट्यवधींचे नुकसान:आगीचे कारण अज्ञात, पोलिस तपास सुरू

अंजनगाव सुर्जी परिसरातील वनोजा बाग येथील सोलर प्लांटमध्ये मंगळवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत मोठ्या प्रमाणात सोलर प्लेट्स जळून खाक झाल्या असून, कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. गेल्या दीड वर्षांपासून या प्रकल्पाचे काम सुरू आहे. घटनास्थळी उपस्थित असलेल्या मजुरांनी सुरुवातीला आग विझवण्याचा…

Read More

महिलेची तिडीक:‘माझा वापर केला’ म्हणत आधी 5 दगडांनी ठेचले; थंड डोक्याने केले कोयत्याने 8 वार, नाशिकमधील घटना

विल्होळीत हायवेलगत एका महिलने साथीदाराच्या मदतीने जुन्या नाशिकमधील कुंभारवाड्यातील सुरज सोळंकी (37) यांच्या डोळ्यात मिरची पुड टाकली. त्याला 5 दगडांनी ठेचले. संतापाची तिडीक डोक्यात असलेल्या या महिलेने बॅगेतून कोयता आणत त्याच्या डोक्यावर 8 वार केले. सोमवारी (दि. 13) दुपारी 4.30 वाजताचा हा थरार एक नागरिकाने मोबाईलमध्ये कैद करत पोलिस पाटलांना कळविल्यानंतर घटना उघडकीस आली. गंभीर…

Read More

देवाभाऊ काय चाललंय तुमचं?:1 किमी रस्त्याला 254 कोटी कशासाठी लागतात? शक्तीपीठवरून राजू शेट्टींचा फडणवीसांना सवाल

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी शक्तीपीठ महामार्गाच्या वाढीव अंतरावरून आणि त्यापोटी फुगलेल्या हजारो कोटींच्या खर्चावरून सरकारला धारेवर धरले आहे. “देवाभाऊ, फोंड्या माळावर १ किलोमीटर रस्ता करण्यासाठी २५४ कोटी रुपये कशासाठी लागतात? हा रस्ता काय ट्रम्प तात्यांचे डॉलर वापरून बनवणार आहात का?”असा सवाल राजू शेट्टी यांनी केला असून, या प्रकल्पातून ७० हजार कोटींचा ‘ढपला’…

Read More

आता भारतातच बनवले जातील तेजस फायटर जेट इंजिन:यूएस कंपनी जीई एरोस्पेस आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स दरम्यान तांत्रिक करार पूर्ण

अमेरिकन संरक्षण कंपनी जीई एरोस्पेस आणि भारताची सरकारी कंपनी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) यांच्यात फायटर जेट इंजिन बनवण्याचा करार लवकरच पूर्ण होऊ शकतो. दोन्ही कंपन्यांनी लढाऊ विमानांसाठी एफ४१४ जेट इंजिनच्या सह-उत्पादनासंदर्भात तांत्रिक बाबींवर सहमती दर्शवली आहे. मंगळवारी कंपनीने सांगितले की, गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेल्या चर्चेत आता मोठी प्रगती झाली आहे. जीई एरोस्पेस आणि एचएएल…

Read More

काँग्रेस अध्यक्ष निवडीसाठी 'सृजन अभियान' सुरू:5 वर्षे अध्यक्ष राहिलेल्यांना संधी नाही; केवळ चर्चा की बदल, उत्सुकता

काँग्रेसमध्ये शहर आणि जिल्हाध्यक्षांच्या निवडीसाठी ‘सृजन अभियान’ सुरू झाले आहे. याअंतर्गत राज्यभरात जिल्हा आणि शहर अध्यक्षांच्या बदलाच्या प्रक्रियेला गती मिळाली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये गेल्या आठवडाभरापासून काँग्रेसचे निरीक्षक स्थानिक पातळीवर चाचपणी करत आहेत. यामध्ये काँग्रेस नेते अतुल लोंढे, मुजाहीद खान, बाळासाहेब थोरात आणि ‘सृजन अभियाना’चे प्रभारी विवेक बन्सल यांचा समावेश आहे. या निवडीसाठी स्थानिक पातळीवर सर्व्हे…

Read More

रणबीर-आलियाच्या लग्नाचा चौथा वाढदिवस:बर्फवृष्टीदरम्यान सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले; अभिनेत्रीने लिहिले- तू सोबत आहेस तर दिवस-रात्र आहे

बॉलिवूड कपल आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनी 14 एप्रिल रोजी त्यांच्या लग्नाचा चौथा वाढदिवस साजरा केला. या निमित्ताने आलियाने सोशल मीडियावर तिच्या सुट्ट्यांचे अनेक अनसीन फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये हे कपल बर्फाच्छादित दऱ्यांमध्ये शांततेचे क्षण घालवताना दिसत आहे. आलियाने इंस्टाग्रामवर तिच्या स्कीइंग ट्रिपची झलक दाखवली आहे. शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दोघेही…

Read More