संविधानापेक्षा कोणी मोठं नाही, भावना भडकवू नका:रामदास आठवलेंनी भाजपलाच सुनावलं; बकरी ईदवरून राजकारण तापलं
मुंबईसह राज्यातील अनेक भागांत बकरी ईदच्या कुर्बानीवरून वातावरण तापले असताना भाजपने सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या कुर्बानीला कडाडून विरोध सुरू केला आहे. मिरारोड, घाटकोपर आणि गोरेगाव परिसरात कुर्बानीसाठी आणलेल्या बकऱ्यांवरून गेल्या काही दिवसांत वाद निर्माण झाले. त्यामुळे प्रशासनाने विशेष सतर्कता बाळगत अनेक ठिकाणी पोलिस बंदोबस्त वाढवला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर केंद्रातील एनडीए सरकारमधील मंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे…