Headlines

Admin

पुणे तिथे काय उणे:पुण्यातील बावधन भागात ओढा बुजवून बांधकाम; नागरिकांच्या घरात पाणी, सुप्रिया सुळेंची तात्काळ कारवाईची मागणी

पुण्यातील बावधन बुद्रुक भागात एका बांधकाम व्यावसायिकाने नैसर्गिक पाण्याचा प्रवाह (केतकीचा ओढा) पूर्णपणे बुजवून प्लॉटिंग व बांधकाम केल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. या बेकायदेशीर कृत्यामुळे पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात शिरून मोठे नुकसान होत आहे. या समस्येची गंभीर दखल घेत खासदार सुप्रिया सुळे यांनी जिल्हा प्रशासनाला या प्रकरणी तात्काळ घटनास्थळी पाहणी करून कायमस्वरूपी तोडगा…

Read More

12% पेक्षा जास्त अल्कोहोल असलेल्या औषधांची खुली विक्री बंद:मेडिकल स्टोअर्स डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय विकू शकणार नाही, 3 वर्षांचा रेकॉर्डही ठेवावा लागेल

केंद्र सरकारने 12% पेक्षा जास्त अल्कोहोल असलेल्या औषधांची खुली विक्री बंद केली आहे. आता ही औषधे डॉक्टरांच्या वैध प्रिस्क्रिप्शनशिवाय विकली जाणार नाहीत. औषधांचा गैरवापर रोखण्यासाठी सरकारने ड्रग्स रूल्स, 1945 मध्ये हा बदल केला आहे. नवीन नियमानुसार, ज्या पिण्याच्या औषधांमध्ये इथाइल अल्कोहोलचे प्रमाण 12% पेक्षा जास्त असते आणि जी 30 मिलीलीटरपेक्षा मोठ्या बाटलीत विकली जातात, त्या…

Read More

Amin Patel Vs Nitesh Rane Over Muslim Reservation; Assembly Gondhal

मुस्लिम समाजाच्या शैक्षणिक आरक्षण, शिष्यवृत्ती आणि मौलाना आझाद फायनान्स कॉर्पोरेशनच्या प्रश्नावरून विधानसभेत जोरदार चर्चा रंगली. काँग्रेस आमदार अमिन पटेल यांनी सरकारला थेट सवाल करत अल्पसंख्याक विभाग निष्क्रिय झाल्याचा आरोप केला. त्यांच्या भाषणादरम्या . ‘अल्पसंख्याक विभाग बंद पडल्यासारखी अवस्था’ – अमिन पटेल अमिन पटेल यांनी सांगितले की, महाराष्ट्रात अल्पसंख्याक समाज मुख्य प्रवाहात यावा यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री…

Read More

Punjab Congress Controversy; Charanjit Channi Vs Raja Warring

Marathi News National Punjab Congress Controversy; Charanjit Channi Vs Raja Warring | Rahul Priyanka Gandhi लेखक: राजेश भट्‌ट9 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक पंजाब काँग्रेसमध्ये निवडणुकीच्या सुमारे 8 महिने आधी फुटीचा धोका वाढला आहे. बंडखोर भूमिका घेणारे माजी मुख्यमंत्री आणि जालंधरचे खासदार चरणजीत चन्नी यांच्या गटाची प्रभारी भूपेश बघेल यांच्यासोबतची बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. चन्नी गटाच्या…

Read More

महायुतीच्या प्रत्येक मंत्र्याच्या खात्यात भ्रष्टाचार:जनतेला फसवण्याचे नवे फंडे शोधण्यात सरकार व्यस्त, आमदार भास्कर जाधवांची खोचक टीका

महाराष्ट्रातील महायुती सरकारच्या प्रत्येक मंत्र्यांच्या खात्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार सुरू आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्षाचेच आमदार सुहास कांदे जे काही बोलले असतील, त्यामध्ये 100 टक्के तथ्य आहे, असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी केला आहे. सरकारच्या भ्रष्ट कारभारावर बोट ठेवत त्यांनी सध्याच्या सत्ताधाऱ्यांना सत्तेचा प्रचंड अहंकार आल्याची टीका केली. आमदार भास्कर जाधव…

Read More

राजेश शर्मांच्या आरोग्यावर 'फौजी' टीमचे स्पष्टीकरण:म्हटले- त्यांना सेटवर किडा चावला, याची माहिती नाही; अक्षय कुमारने चिंता व्यक्त केली

प्रभासच्या ‘फौजी’ चित्रपटाचे शूटिंग करताना अभिनेते राजेश शर्मा यांची तब्येत बिघडल्याच्या वृत्तांवर चित्रपटाच्या टीमने प्रतिक्रिया दिली. सेटवर कीटक चावल्याची कोणतीही घटना घडल्याची माहिती नसल्याचे टीमने सांगितले. राजेश यांची तब्येत कीटक चावल्यामुळे बिघडल्याचे सांगणाऱ्या बातम्यांनंतर हे विधान आले आहे. अलीकडेच राजेश शर्मा यांची तब्येत बिघडल्याची बातमी समोर आली होती. वृत्तानुसार, त्यांना आधी हैदराबादमधील एका रुग्णालयात दाखल…

Read More

Prince Narula Yuvika Chaudhary Divorce Rumors | Anxiety Battle

3 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक टीव्ही कपल प्रिन्स नरुला आणि युविका चौधरी यांनी त्यांचे लग्न तुटण्याबद्दल आणि घटस्फोटाच्या अफवांबद्दल पहिल्यांदाच मोकळेपणाने सांगितले आहे. नेहा धुपिया आणि अंगद बेदी यांच्या ‘डबल डेट’ या चॅट शोमध्ये या कपलने कबूल केले की, एक वेळ अशी आली होती की त्यांच्यातील परिस्थिती इतकी कठीण झाली होती की त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय…

Read More

अधिवेशनाचा शेवटचा दिवस तरीही निर्णय नाही:शिक्षकांच्या आंदोलनावरून रोहित पवार आक्रमक, म्हणाले- सरकारने अंत बघू नये, अन्यथा परवडणार नाही

गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानावर आपल्या प्रलंबित आणि न्याय्य मागण्यांसाठी भर पावसात आंदोलन करत असलेल्या शिक्षकांच्या प्रश्नावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारला गंभीर इशारा दिला आहे. २२ जूनपासून सुरू असलेल्या या आंदोलनावर पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत कोणताही तोडगा न निघाल्याने त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. “देशाचे भवितव्य…

Read More

शिक्षक भरती आणि समायोजनाबाबत सरकारची मोठी माहिती:मंत्री जयकुमार गोरे म्हणाले- पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय हे शक्य नाही!

राज्यातील शिक्षक भरती, अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन आणि पदोन्नती प्रक्रियेबाबत विधानसभेत महत्त्वाची माहिती देण्यात आली. भाजप आमदार श्रीजया अशोकराव चव्हाण यांनी लक्षवेधीद्वारे उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री जयकुमार गोरे यांनी अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन लवकर करण्याच्या सूचना संबंधित मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना (CEO) दिल्या जातील, मात्र त्यापूर्वी पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. मंत्री जयकुमार…

Read More

पुनीत बालन ग्रुपकडून वारीतील पोलिसांना 9 हजार किट:आषाढी वारी बंदोबस्तासाठी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

आषाढी वारीच्या बंदोबस्तासाठी पंढरपूर आणि सातारा जिल्ह्यात तैनात असलेल्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी ‘पुनीत बालन ग्रुप’ने 9 हजार जीवनावश्यक वस्तूंचे किट उपलब्ध करून दिले आहेत. या किटमुळे पोलिसांची गैरसोय टळणार असून, त्यांना वारकऱ्यांना अधिक चांगल्या सेवा देता येणार आहे. या किटमध्ये दैनंदिन गरजेच्या वस्तूंचा समावेश आहे. यात कोलगेट पाऊच, टुथब्रश, पॅराशूट तेल बॉटल, ओडोमास, ग्लुकोज,…

Read More