Headlines

Admin

भूमिपुत्रांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय:जिल्हा सहकारी बँकांमधील 70 टक्के जागा स्थानिकांसाठी राखीव; शासन निर्णय जारी

राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमधील (DCCB) नोकरभरतीबाबत राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. यापुढे जिल्हा बँकांमधील रिक्त पदांच्या भरतीमध्ये ७० टक्के जागा संबंधित जिल्ह्यातील स्थानिक भूमिपुत्रांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. सहकार विभागाने शुक्रवारी यासंदर्भातील शासन निर्णय (GR) प्रसिद्ध केला असून, यामुळे ग्रामीण भागातील सुशिक्षित तरुणांना त्यांच्याच जिल्ह्यात…

Read More

FMCG Companies Price Hike Alert; Dabur, HUL Face Rising Costs

नवी दिल्ली6 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक FMCG क्षेत्रातील दिग्गज कंपनी डाबर इंडियाने आपल्या उत्पादनांच्या किमती वाढवण्याचे संकेत दिले आहेत. कंपनीचे म्हणणे आहे की, पॅकेजिंग मटेरियलच्या वाढत्या किमती आणि मध्य-पूर्वेतील वाढत्या तणावामुळे इनपुट कॉस्ट वाढली आहे. डाबर व्यतिरिक्त, हिंदुस्तान युनिलिव्हर (HUL) आणि नेस्लेसारख्या कंपन्यांनाही महागाईच्या दबावाचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत तुमच्या घराचे बजेट बिघडू शकते…

Read More

Nagpur Beggars Fight Erupts at LIC Chowk; Traffic Disrupted

उपराजधानी नागपूरमधील गजबजलेल्या कस्तुरचंद पार्क जवळील एलआयसी चौकात आज संध्याकाळी भिकाऱ्यांच्या दोन गटांत थरारक हाणामारी झाल्याची घटना घडली. भर वाहतुकीत झालेल्या या दगडफेकीमुळे आणि लाठ्याकाठ्यांच्या वापरामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. . मिळालेल्या माहितीनुसार, आज संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास एलआयसी चौकातील सिग्नलवर नेहमीप्रमाणे भिकाऱ्यांची मोठी गर्दी होती. यावेळी दोन गटांमध्ये कोणत्यातरी किरकोळ कारणावरून बाचाबाची…

Read More

कलिंगड खाऊन मृत्यूप्रकरणात पुन्हा ट्विस्ट:घरात सापडलेले औषण उंदीर पळवण्याचे; मग शरीरात 'झिंक फॉस्फाइड' आले कुठून?

मुंबईच्या पायधूनी येथील डोकाडिया कुटुंबातील चार सदस्यांच्या मृत्यू प्रकरणाच्या तपासात आता एक मोठी माहिती समोर आली आहे. यापूर्वी उंदीर मारण्याच्या औषधामुळे या चौघांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात होता. मात्र, पोलीस तपासात डोकाडिया यांच्या घरातून जे औषध जप्त करण्यात आले, ते उंदीर ‘मारण्याचं’ नसून केवळ ‘पळवण्याचं’ असल्याचं निष्पन्न झालं आहे. या औषधात विषारी ‘झिंक…

Read More

पुण्यात ‘नमः सुपर स्पेशालिटी आय केअर’चे उद्घाटन:आधुनिक ज्ञान-कौशल्य पारंपरिक ज्ञानाशी जोडावे – माजी सरन्यायाधीश डॉ. चंद्रचूड

पुण्यात ‘नमः सुपर स्पेशालिटी आय केअर’ या अत्याधुनिक नेत्रसेवा केंद्राचे उद्घाटन भारताचे माजी सरन्यायाधीश डॉ. डी. वाय. चंद्रचूड यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना डॉ. चंद्रचूड यांनी आधुनिक ज्ञान आणि कौशल्याची परंपरागत ज्ञानासोबत सांगड घालण्याची आवश्यकता प्रतिपादन केली. शुक्रवारी टिळक स्मारक मंदिर, पुणे येथे झालेल्या या उद्घाटन सोहळ्याला नारायण नेत्रालयाचे संचालक डॉ. नरेन शेट्टी, पद्मश्री डॉ….

Read More

'मिशन कर्मयोगी'मध्ये हिंगोली जिल्हा परिषदेचा डंका:हिंगोलीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा मुंबईत 'टेक वारी' कार्यक्रमात गौरव

केंद्र सरकारच्या मिशन कर्मयोगी उपक्रमांतर्गत साधना सप्ताहामध्ये हिंगोली जिल्हा परिषदे अंतर्गत ९५ टक्के कर्मचाऱ्यांनी विविध प्रशिक्षणे पूर्ण करून राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. यासप्ताहातील उत्कृष्ठ कामगिरी बद्दल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांचा शुक्रवारी ता. ८ मुंबई येथे टेक वारी या कार्यक्रमात गौरव करण्यात आला. या पुरस्कारामुळे हिंगोली जिल्हा परिषदेच्या शिरपेचात मानाचा तुरा…

Read More

एमआयटी डब्ल्यूपीयूत 'विश्वनोव्हा 2026' चे आयोजन:कृत्रिम बुद्धिमत्तेवर भर; देशभरातून 700 हून अधिक संघांचा सहभाग

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी (एमआयटी डब्ल्यूपीयू) येथे ‘विश्वनोव्हा २०२६’ या बौद्धिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात देशभरातून ७०० हून अधिक संघांमधील ३ हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. व्यावहारिक उपयुक्तता वाढवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) अंतर्भाव करणे आधुनिक युगात अपरिहार्य असल्याचे मत अ‍ॅक्सेचरचे व्यवस्थापकीय संचालक भूपेश गहोत्रा यांनी व्यक्त केले. ‘विश्वनोव्हा २०२६’ च्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून…

Read More

अष्टविनायक मोरगाव, थेऊर, सिद्धटेक मंदिरे महिनाभर बंद:जतन आणि संवर्धन कामासाठी प्रशासनाचा महत्त्वाचा निर्णय

अष्टविनायक विकास आराखड्यांतर्गत आणि पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली मंदिरांच्या जतन व दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी महाराष्ट्र शासनाने निधी उपलब्ध करून दिला आहे. कामाचा वेग आणि भाविकांची सुरक्षितता लक्षात घेता, श्री क्षेत्र मोरगाव, श्री क्षेत्र थेऊर आणि श्री क्षेत्र सिद्धटेक ही तीन मंदिरे १० मे २०२६ ते ९ जून २०२६ या कालावधीत भाविकांसाठी…

Read More

डी.वाय. पाटील विद्यापीठ, डसॉल्ट सिस्टिम्समध्ये सामंजस्य करार:पुण्यात अत्याधुनिक 'डिजिटल इंजिनिअरिंग अनुभव केंद्र' उभारणार

पुण्यातील आकुर्डी येथील डी. वाय. पाटील आंतरराष्ट्रीय विद्यापीठ आणि जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी ‘डसॉल्ट सिस्टिम्स’ यांच्यात एक महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला आहे. या करारानुसार विद्यापीठ कॅम्पसमध्ये अत्याधुनिक ‘डिजिटल इंजिनिअरिंग आणि डिजिटल मॅन्युफॅक्चरिंग अनुभव केंद्र’ स्थापन केले जाणार आहे. उद्योग आणि शिक्षण क्षेत्रातील दरी कमी करून विद्यार्थ्यांची रोजगारक्षमता वाढवणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश…

Read More

पुणे आरएमसी उद्योग उद्यापासून सुरू:प्रशासनाच्या सकारात्मक प्रतिसादानंतर मार्ग मोकळा; लवकरच हेल्पलाईन सेवा

पुणे जिल्ह्यातील रेडी मिक्स काँक्रीट (RMC) उद्योगासमोरील पेच अखेर सुटला आहे. पुणे आरएमसी असोसिएशनने उद्या, शनिवार, ९ मे २०२६ पासून जिल्ह्यातील सर्व आरएमसी प्लांट पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा प्रशासन, महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने दिलेल्या सकारात्मक प्रतिसादानंतर हा मार्ग मोकळा झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून आरएमसी उद्योगाला विविध तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणींचा सामना…

Read More