कथाकारांनी मराठी साहित्य समृद्ध केले- ज्येष्ठ लेखिका मंगला गोडबोले:शंकर पाटील, मिरासदार, माडगूळकरांच्या जन्मशताब्दीनिमित्त 'कथाकार सन्मान' प्रदान
ज्येष्ठ लेखिका मंगला गोडबोले यांनी द. मा. मिरासदार, शंकर पाटील आणि व्यंकटेश माडगूळकर या तीन कथाकारांनी मराठी साहित्याचे दालन समृद्ध केल्याचे मत व्यक्त केले. या तिन्ही कथाकारांची कथाकथन करण्याची स्वतःची बलस्थाने होती आणि त्यांनी सभोवतालची माणसे व त्यांचे जगणे प्रामाणिकपणे मांडले, असे गोडबोले म्हणाल्या. मराठी साहित्यविश्वातील या तीन दिग्गज कथाकारांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ‘विदिशा विचार मंच’…