Headlines

चारित्र्यवान व व्यसनमुक्त पिढीच देशाची खरी संपत्ती- प्रमोद पोकळे:राष्ट्रसंत अध्यात्म केंद्र, दासटेकडी येथे विविध प्रात्यक्षिकांद्वारे सुसंस्कार शिबिराचा समारोप‎

‘मोबाइल, सोशल मीडियाच्या युगात तरुणाई व्यसनांच्या आहारी जात आहे. या व्यसनाधीनतेमुळे देशाचे भविष्य धोक्यात आले असून, त्यांना वेळीच सुसंस्कारांचे बाळकडू देणे गरजेचे आहे. अशा शिबिरांमधून घडलेली सशक्त, व्यसनमुक्त चारित्र्यवान नवपिढीच भारताची खरी संपत्ती ठरेल,’ असे प्रतिपादन संस्थेचे सचिव प्रमोद पोकळे यांनी केले. गुरुकुंज-मोझरी जवळील राष्ट्रसंत अध्यात्म केंद्र, दासटेकडी येथे आयोजित श्रीगुरुदेव सर्वांगीण सुसंस्कार शिबिराचा समारोप…

Read More

कन्हान नदीत बुडून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू:कामठी येथे सहलीचा दुर्दैवी शेवट, 6 वर्षांच्या बालकाचाही समावेश

नागपूरजवळील कामठी परिसरात कन्हान नदीच्या पात्रात रविवारी दुपारी एकाच कुटुंबातील तीन सदस्यांचा बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये सहा वर्षांच्या बालकाचाही समावेश असल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या दुर्घटनेत ६ वर्षीय चैतन्य बबलू अंबादे, ३१ वर्षीय गौतम राजकुमार अंबादे आणि ३३ वर्षीय रोहित कैलास नागदेवे यांचा दुर्दैवी अंत झाला. मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरच्या जरीपटका भागातील अंबादे आणि…

Read More

नवीन आव्हानांना सामोरे जाण्यासाठी कौशल्याभिमुख व्हा:सहव्यवस्थापकीय संचालक आदित्य जीवने (भाप्रसे) यांचे आवाहन

कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) क्रांतीमुळे ऊर्जा क्षेत्राचे महत्त्व वाढत आहे. महाराष्ट्रात येऊ घातलेल्या डेटा सेंटर्समुळे विजेची मागणी झपाट्याने वाढणार आहे. त्यानुसार आपली पायाभूत सुविधा व कौशल्य वाढवावे लागेल. कुशल मनुष्यबळामुळे माहिती तंत्रज्ञान क्रांतीचा जसा फायदा देशाला झाला, तसाच एआय क्रांतीचा फायदा करून घ्यायचा असेल सर्व कर्मचाऱ्यांनी कौशल्याभिमुख व्हावे, असे आवाहन महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय…

Read More

सगळेच पाकिस्तानी, मग भारतीय फक्त भाजपवालेच का?:'CJP'च्या अभिजीत दिपकेचा सवाल, पुढील वाटचालीवरही केले भाष्य

अभिजीत दिपके पंतप्रधानांवर काही बोलत नाही, असा आरोप केला जात आहे. यावर प्रश्न विचारला असता दिपके म्हणाला, पंतप्रधानांनी राजीनामा घेतला पाहिजे, हे आम्ही आधीपासून म्हणत आहोत. जर शिक्षा मंत्र्यांचा राजीनामा घेतला जात नसेल तर यात पंतप्रधानांची जिम्मेदारी आहे. जर ते रशिया आणि युक्रेनचे युद्ध थांबवू शकतात तर पेपर लीक थांबवू शकत नाहीत का? असा सवाल…

Read More

सोलापुरात नात्याला काळिमा:काकाकडून 5 वर्षांच्या पुतण्याचा गळा दाबून खून, खेळताना पत्र्यावरून पडल्याचा केला होता बनाव

दक्षिण सोलापूर तालुक्यातील बरूर गावातून नात्याला काळिमा फासणारी अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे काकानेच आपल्या अवघ्या 5 वर्षांच्या सख्ख्या पुतण्याचा गळा दाबून खून केल्याचे उघड झाले आहे. समर्थ यल्लाप्पा कास्तार असे मृत चिमुरड्याचे नाव आहे. या क्रूर कृत्याप्रकरणी संशयित आरोपी काका अंकुश परसप्पा कास्तार याच्या विरोधात मंद्रूप पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात…

Read More

यवतमाळमध्ये काँग्रेसला मोठे खिंडार:विधान परिषदेला अर्ज मागे घेणारे साहेबराव कांबळे शिवसेनेत दाखल, एकनाथ शिंदेंच्या हस्ते प्रवेश

यवतमाळ स्थानिक प्राधिकारी विधान परिषद निवडणुकीत ऐनवेळी माघार घेऊन महाविकास आघाडीला मोठा धक्का देणारे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार साहेबराव कांबळे यांनी अखेर आज आपल्या शेकडो समर्थकांसह शिवसेना (शिंदे गट) पक्षात जाहीर प्रवेश केला. मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या घडामोडीमुळे यवतमाळ जिल्ह्यात काँग्रेसला मोठे खिंडार पडले असून महायुतीची ताकद…

Read More

मकोका प्रकरणातील फरार आरोपी प्रवीण कुर्वे गजाआड:दीड वर्षांनंतर मानकापूर पोलिसांनी सिन्नरमधून केली अटक

खून आणि महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत गंभीर गुन्ह्यात दीड वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या कुख्यात आरोपी प्रवीण बाळकृष्ण कुर्वे याला मानकापूर पोलिसांनी अखेर अटक केली आहे. गुप्त माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे सापळा रचून ही कारवाई केली. या प्रकरणाची पार्श्वभूमी ३ एप्रिल २०२५ रोजी घडलेल्या गुन्ह्याशी संबंधित आहे. गोधणी रोडवरील…

Read More

रेव्ह पार्ट्या करणाऱ्यांवर थेट 'मकोका' लावा!:पराभवाचं खापर 'ईव्हीएम'वर कशाला फोडता? संघटन कमी पडल्याचं मान्य करा, शिरसाटांचा संजय राऊतांना टोला

महाराष्ट्रात रेव्ह पार्टीचे प्रमाण वाढत चालले आहे, त्याला काही लोकं पाठिंबा देत आहेत. तरुण मुले अशा पार्ट्यांना जातात अशाने तरुण पिढी बर्बाद होत आहे. पोलिसांनी यांच्यावर कारवाई केली पाहिजे. रेव्ह पार्ट्या करणाऱ्यांवर मकोका लावला पाहिजे, असे शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाट यांनी म्हटले आहे. निदा खान प्रकरण काही नाशिकपुरते मर्यादित नाही. माजी खासदार जलील यांना अटक…

Read More

215 कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी शासनाकडे पाठवणार प्रस्ताव:तारफैलमधील अतिक्रमण हटवल्याप्रकरणी डीपीसी सभेत चर्चा‎

रेल्वे प्रशासनाच्या अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे बेघर झालेल्या तारफैल आणि गडंकी परिसरातील २१५ कुटुंबांच्या पुनर्वसनाच्या मुद्द्यावर जिल्हा नियोजन समितीच्या सभेत चर्चा झाली. या कुटुंबांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करून त्यांना ई-क्लास जमिनीवर घरे उपलब्ध करून द . गत ५० वर्षांहून अधिक काळ रेल्वेच्या जमिनीवर अनधिकृतपणे घरे उभारण्यात आली होती. रेल्वे प्रशासनाकडून नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. राज्य प्रशासनासोबत संयुक्त…

Read More

दिव्य मराठी एक्सपाेज:सहकार खात्याची चाैकशी,तरी कांदा खरेदीची परवानगी, ‘अटल’ याेजनेत गैरव्यवहार तरीही राजूरकर संस्थेला ठेका

नाफेडकडून ज्या सहकारी सोसायट्यांना कांदा खरेदीचे ठेके देण्यात आले त्या कागदोपत्री बोगस असल्याचे ‘दिव्य मराठी’ने उघड केले. त्यात आणखी धक्कादायक बाब म्हणजे शासनाच्या अटल पणन योजनेत अनुदान लाटून कागदवर दाखवलेल्या राजूरकर कृषी सहकारी संस्थेला नाफेडने कांदा खरेदीचा ठेका दिल्याचे समोर आले आहे. या संस्थेची भ्रष्टाचारप्रकरणी सहकार जिल्हा उपनिबंध कार्यालयाकडून चौकशी सुरू आहे. तरी देखील ठेका…

Read More