Headlines

शिक्षकांना एसआयआर कामातून वगळण्याची मागणी:विज्युक्टाचे राज्य निवडणूक अधिकाऱ्यांना साकडे; अध्यापनावर परिणाम

मंगळवारपासून सुरू झालेले मतदार यादीच्या सूक्ष्म पुन:निरीक्षणाचे (एसआयआर) काम पुन्हा शिक्षकांच्या माथी मारण्यात आले आहे. याच दिवसापासून अमरावतीसह विदर्भातील शाळाही सुरू झाल्या आहेत. यामुळे शिक्षकांनी अध्यापन करावे की शाळाबाह्य कामे करावीत, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर विदर्भ ज्युनियर कॉलेज टीचर्स असोसिएशनने (विज्युक्टा) एसआयआरच्या कामासाठी स्वतंत्र मनुष्यबळाची नियुक्ती करण्याची मागणी केली आहे. विज्युक्टाचे अध्यक्ष…

Read More

नवी मुंबईत धक्कादायक प्रकार!:मनपा रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे 8 महिन्यांच्या गर्भवतीचा बळी, नागरिकांकडून संताप

राज्यातील आरोग्य व्यवस्थेत सुधारणा करण्याची मागणी सातत्याने होत असली, तरी विशेषतः शासकीय रुग्णालयांची स्थिती आजही अत्यंत विदारक आहे. अस्वच्छता, अपुऱ्या वैद्यकीय सुविधा, कर्मचाऱ्यांची वानवा आणि कोलमडलेली यंत्रणा यामुळे रुग्णांना नाहक मरणयातना सहन कराव्या लागत आहेत. या ढिसाळ कारभाराचे भीषण उदाहरण काही दिवसांपूर्वी हिंगोली जिल्ह्यात पाहायला मिळाले होते. तिथे रुग्णवाहिकेत डिझेल नसल्याचे कारण सांगत एका गरोदर…

Read More

काँग्रेसने महावितरण कार्यालयाला घेराव घातला:वीजपुरवठा खंडित, अवाजवी बिले आणि स्मार्ट मीटर सक्तीविरोधात आंदोलन

तिवसा शहर आणि तालुक्यात वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, नागरिकांना येणारी अवाजवी वीजबिले, स्मार्ट मीटरची सक्ती आणि रखडलेल्या लिंक लाईनच्या कामाविरोधात तिवसा तालुका काँग्रेस कमिटी व नगरसेवकांनी आज, बुधवारी, १ जुलै रोजी महावितरणच्या उपकार्यकारी अभियंता आणि शहर अभियंता यांच्या कार्यालयाला घेराव घातला. यावेळी कार्यालयाच्या दालनात आक्रमक ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग…

Read More

राज्यात मान्सूनचे दमदार पुनरागमन:6 जिल्ह्यांना 'रेड अलर्ट', तर मुंबईला 'ऑरेंज अलर्ट'! पुढील पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता

राज्यात यंदा मान्सून उशिरा दाखल झाल्यामुळे सर्वांनाच पावसाची प्रतीक्षा होती, मात्र जूनच्या अखेरीस पावसाने दमदार पुनरागमन केले आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, आगामी काही दिवसांत संपूर्ण राज्यात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः कोकण पट्ट्यात बहुतांश ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून, परिस्थितीचे गांभीर्य ओळखता राज्यातील सहा जिल्ह्यांना ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात…

Read More

डोळे आभाळाकडे:विदर्भात जूनमध्ये पावसाची मोठी ओढ, सरासरीच्या तुलनेत 39 % घट, गोंदिया-गडचिरोलीत सर्वाधिक चिंताजनक स्थिती

विदर्भात चालू मान्सून हंगामाच्या पहिल्याच महिन्यात पावसाने निराशा केली आहे. १ ते ३० जून २०२६ या कालावधीत संपूर्ण विभागात सरासरीपेक्षा अत्यंत कमी पाऊस नोंदवला गेला. हवामान विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, सरासरी १७५.४ मिमी पावसाची गरज असताना प्रत्यक्षात केवळ १०७.६ मिमी पाऊस पडला, ज्यामुळे एकूण ३९ टक्के घट झाली आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाची परिस्थिती चिंताजनक…

Read More

पुस्तक वार्ता:डॉ. प्रभाकर बोरगावकर यांच्या 'बखर एका ज्ञान उपासकाची' पुस्तकाचे डॉ. श्रीपाल सबनीस याच्या हस्ते प्रकाशन

डॉ. प्रभाकर बोरगावकर यांच्या ‘बखर एका ज्ञान उपासकाची’ या पुस्तकाचे प्रकाशन बुधवारी झाले. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते हे प्रकाशन करण्यात आले. यावेळी बोलताना डॉ. सबनीस यांनी सांगितले की, डॉ. बोरगावकर यांच्या आत्मकथेतून त्यांच्यातील प्रगल्भ आणि परिपक्व माणूस दिसतो. पत्रकार भवन येथे आयोजित या कार्यक्रमात फर्ग्युसन महाविद्यालयातील मराठी…

Read More

कर हर मैदान फतेह:'गिरीप्रेमी'च्या 11 महिला मेंटोक कांग्री मोहिमेवर रवाना; लडाखमधील 6,250 मीटर उंचीवरील हिमशिखर करणार सर

पुण्यातील ‘गिरिप्रेमी’ गिर्यारोहण संस्थेच्या ११ महिला गिर्यारोहकांचा एक संघ लडाखमधील मेंटोक कांग्री (६,२५० मीटर) या हिमशिखराच्या मोहिमेसाठी रवाना झाला आहे. ही १६ दिवसांची मोहीम ३ जुलैपासून सुरू होणार असून, यात १८ ते ६० वयोगटातील महिलांचा समावेश आहे. ज्येष्ठ गिर्यारोहक अंजली कात्रे (६०) यांचा सहभाग या मोहिमेचे विशेष आकर्षण ठरत आहे. या मोहिमेला बुधवारी प्रसिद्ध उद्योजिका…

Read More

मिशन ॲडमिशन:नागपूर विद्यापीठात एम.एस्सी. प्राणीशास्त्र सोबत रेशीमशेती पदविका; विद्यार्थ्यांना एकाच वेळी 2 अभ्यासक्रम पूर्ण करता येणार

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शैक्षणिक सत्र २०२६-२७ पासून विद्यापीठात ‘एकात्मिक एम.एस्सी. प्राणीशास्त्र व रेशीमशेती पदविका’ हा दुहेरी अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना एकाच वेळी पदव्युत्तर पदवी आणि व्यावसायिक पदविका असे दोन्ही शिक्षण घेता येणार आहे, ज्यामुळे त्यांच्या करिअरला नवी दिशा मिळेल. विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र विभागाच्या…

Read More

नीट-पीजी 2026 साठी 'पहिले या, पहिले मिळवा' तत्त्व रद्द:NEET परीक्षेसाठी नवी नियमावली जाहीर; चाचणी केंद्रांसाठी राज्यांची निवड

राष्ट्रीय परीक्षा बोर्डाने (NBE) नीट-पीजी २०२६ परीक्षेसाठी महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना आणि नियमावली जारी केली आहे. यामध्ये चाचणी केंद्रांच्या वाटपासाठी ‘पहिले या, पहिले मिळवा’ हे तत्त्व रद्द करण्यात आले असून, राज्यांच्या निवडीसाठी नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध होणारे ‘माहिती बुलेटिन’ काळजीपूर्वक वाचावे, असे बोर्डाने स्पष्ट केले आहे. यावर्षीच्या नीट-पीजी…

Read More

Aditya Thackeray Slams Mumbai Mayor Over Tree Fall Incident

मुंबईतील चेंबूर परिसरात एका स्कूल बसवर मोठे झाड कोसळून झालेल्या दुर्दैवी घटनेवरून शिवसेना (UBT) नेते आदित्य ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिका (BMC) आणि राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. या दुर्घटनेवर विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यां . चेंबूर दुर्घटना आणि काँक्रिटीकरणाचा घोटाळा चेंबूरमध्ये स्कूल बसवर झाड पडल्याच्या घटनेवर तीव्र संताप व्यक्त करत आदित्य ठाकरे म्हणाले,…

Read More