Headlines

सुरक्षेवरून विधानसभेत राडा:बिश्नोई गँगच्या धमकीवरून वडेट्टीवार संतापले; म्हणाले- रोहित शेट्टीला 25 गार्ड, मग आमदाराला का नाही?

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आज दोन अत्यंत संवेदनशील आणि गंभीर मुद्द्यांवरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. काँग्रेसचे आमदार साजिद पठाण यांना कुख्यात ‘बिश्नोई गँग’कडून पुन्हा एकदा धमकी आल्याचा धक्कादायक प्रकार काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सभागृहात मांडला. यासोबतच, लातूरमधील शेतकरी आत्महत्येच्या मुद्द्यावर स्थगन प्रस्ताव नाकारण्यात आल्याने संतप्त झालेल्या विरोधकांनी थेट सभात्याग केला. ‘रोहित शेट्टीला 25…

Read More

'राजकारणाचा स्तर खूप घसरला':पक्षांतरबंदी कायदा कमकुवत झाल्यानेच फोडाफोडीचं राजकारण, सतेज पाटलांची टीका

राज्यात सुरू असलेल्या पक्षांतर आणि फोडाफोडीच्या राजकारणावर काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी जोरदार टीका केली आहे. “राजकारणाचा स्तर खूप घसरला असून यामागचं मूळ कारण म्हणजे पक्षांतरबंदी कायदा कमकुवत ठरला आहे,” असे म्हणत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. तसेच मुंबईतील पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवरही त्यांनी सरकारच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ‘राजकारणाचा स्तर घसरला’ मनसे अध्यक्ष राज ठाकरे…

Read More

Devendra Fadnavis Slams Uddhav Thackeray on Operation Tiger; Second Marriage Taunt

“देवेंद्र फडणवीस यांना पंतप्रधान होण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अडसर ठरू शकतात, म्हणूनच कोणताही निवडणूक काळ नसताना शिंदे गटात फोडाफोडी झाली. हे ‘ऑपरेशन टायगर’ नसून ‘ऑपरेशन देवेंद्र’ आहे,” असा खळबळजनक आरोप शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी न . “आमचा 2019 लाच प्रेमभंग झाला असून, आता आम्ही दुसरं लग्न करून सुखाचा संसार थाटला आहे,” असा टोला…

Read More

भविष्यात मोदी-शहा एकमेकांनाच फोडतील:महायुती म्हणजे रामद्रोही अन् धर्मद्रोह्यांचा अड्डा, राज ठाकरेंचे म्हणणे योग्यच, हा तर देहविक्रीचा प्रकार- राऊत

राज ठाकरे यांनी सध्याच्या राजकारणाचे सत्य सांगितले आहे. हा सर्व देहविक्रीचाच प्रकार आहे. उद्या शिंदे गटातील लोकं दुसरीकडे जायला कमी करणार नाहीत. तुम्हाला मुलांसारखे सांभाळले आणि तुम्ही लफडे करत तिकडे गेलात, असे म्हणत उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी फुटलेल्या खासदारांना टोला लगावला आहे. अहिर यांच्यावर उद्धव ठाकरेंनी विश्वास ठेवला तो गेल्यावर ठाकरेंना काय वाटले असेल….

Read More

Pune Ketan Agrawal Murder: Third Person Suspected

व्यावसायिक केतन अग्रवाल हत्या प्रकरणात दररोज नवनवीन आणि धक्कादायक खुलासे होत आहेत. 18 जून रोजी लोहगड किल्ल्यावरून ढकलून केतनची हत्या करण्यात आली. याप्रकरणी त्याची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांना अटक करण्यात आली असून, ते 3 जुल . केतनला ढकलण्यापूर्वीच फोन सियाच्या हातात कसा आला? लोहगडावर केतनला 350 फूट खोल दरीत…

Read More

Ram Kadam Warns Raj Thackeray Over Deh Vikri Remark

राज्यातील सत्ताधारी महायुतीकडून सुरू असलेल्या कथित पक्षफोडीच्या राजकारणावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेनंतर आता त्यावरून नवा राजकीय वाद निर्माण झाला आहे. पक्षांतर करणाऱ्या लोकप्रतिनिधींची तुलना ‘देहविक्री’शी करणाऱ्या राज ठाकरे यांच्या व . राज ठाकरेंची भाजपवर सडकून टीका ठाण्यातील पत्रकार परिषदेत बोलताना राज ठाकरे यांनी राज्यातील फोडाफोडीच्या राजकारणावर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, “महाराष्ट्रासह…

Read More

गुणवंत विद्यार्थ्यांसह 13 दिग्गजांना पुरस्कार:राजर्षी शाहू महाराज संस्थेच्या वतीने छत्रपती शाहू जयंतीनिमित्त सत्काराचा कार्यकम‎

राजर्षी शाहू महाराज बहुउद्देशीय शिक्षण व क्रीडा सेवाभावी संस्था, कान्हेरी सरप यांच्या वतीने छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून पत्रकार भवनात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात केवळ गुणवंत विद्यार्थ्यांचाच नव्हे, तर त्यांच् . कार्यक्रमाचे उद्घाटन पुणे येथील टेक्सास गायकवाड यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजसेवक प्रभाकर कवडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून मराठी…

Read More

मराठा समाजाला ओबीसी प्रमाणपत्र देण्यास विरोध:फेरतपासणीची मागणी, जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर धरणे

ओबीसींची जातीनिहाय जनगणना करा, मराठा समाजाला दिलेल्या ओबीसी प्रमाणपत्रांची फेरतपासणी करण्यात यावी, यासह अन्य मागण्यांसाठी सकल ओबीसी समाज बुधवारी रस्त्यावर उतरला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत शासनाने नियुक्त केलेली समिती बरखास्त करण्याची मागणी केली. ओबीसींनी ओबीसींनाच मतदानाचे आवाहन आंदोलनादरम्यान करण्यात आले. मागण्यांच्या समर्थनार्थ घोषणाही देण्यात आल्या. ओबीसींच्या आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी विविध स्तरांवर बैठका, सभा सुरू…

Read More

जि. प. शाळा जीवन संघर्षाला बळ देणाऱ्या- खा. अनुप धोत्रे:पोही येथे पहिलीत प्रवेश घेणाऱ्या 11 विद्यार्थ्यांचे घरी जाऊन औक्षण‎

तालुक्यातील पोही येथे जिल्हा परिषद शाळेत शाळा प्रवेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले. कमीत कमी सुविधांमध्ये जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याचा दृष्टिकोन, संघर्षाचे धडे, जिद्द आणि चिकाटीचे बळ आणि त्यातून जीवनाचा कायापालट करण्याची धडपड, सहनशीलता याचे पाया . नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभानिमित्त संपूर्ण ३० जून रोजी शाळांचे दरवाजे विद्यार्थ्यांसाठी खुले झाले. शासनाच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेला “शाळा प्रवेश…

Read More

राज्यात पावसाचा हाहाकार:रायगड-पालघरमधील शाळांना सुट्टी; पुढील 8 तासांसाठी रेड अलर्ट, मुंबईत लोकल वाहतूक खोळंबली

महाराष्ट्रभरात मान्सूनने रौद्ररूप धारण केले असून मुंबई, ठाणे आणि कोकणासह अनेक जिल्ह्यांमध्ये रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील ८ तासांत पावसाचा जोर आणखी वाढण्याचा इशारा दिला असून नागरिकांना अत्यंत महत्त्वाचे काम असल्याशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. या गंभीर पार्श्वभूमीवर प्रशासनाने हायअलर्ट जारी केला आहे. शाळांना सुट्टी जाहीर मुसळधार पावसाचा धोका…

Read More