Headlines

नवी मुंबईत थरकाप उडवणारी घटना:साचलेल्या पाण्यात पसरला हायव्होल्टेज करंट, दोन कॉलेज तरुणी गंभीर जखमी

नवी मुंबईतील नेरूळमधून काळजाचा थरकाप उडवणारी एक घटना समोर आली आहे. एल.पी. ब्रिजसमोरील बिकानेर स्वीट्स परिसरात एका विद्युत वाहिनीमध्ये अचानक झालेल्या शॉर्टसर्किटमुळे रस्त्यावरील साचलेल्या पाण्यात हायव्होल्टेज करंट उतरला. दुर्दैवाने, त्याचवेळी तिथून जाणाऱ्या दोन कॉलेज तरुणी या विद्युतप्रवाहाच्या कचाट्यात सापडल्या आणि जागेवरच कोसळल्या. दोघीही क्षणात रस्त्यावरील पाण्यात बेशुद्ध नेरूळच्या एल.पी. ब्रिजखाली मुसळधार पावसामुळे आधीच मोठ्या प्रमाणावर…

Read More

देहूत रोहित पवारांची कुटुंबासह संतसेवा:संत तुकाराम महाराजांच्या पालखी रथाच्या कळसासाठी 11 किलो चांदी अर्पण, शेतकरी कर्जमाफीच्या लढ्याचाही केला उल्लेख

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सहकुटुंब संत तुकाराम महाराजांच्या पावन नगरी देहूला भेट देत पालखी सोहळ्याच्या सेवेत सहभाग नोंदवला. संत तुकाराम महाराजांच्या नवीन चांदीच्या पालखी रथाच्या कळसासाठी पवार कुटुंबाच्या वतीने 11 किलो चांदी अर्पण करण्यात आली. ही चांदी संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिरात देहू संस्थानकडे विधिवत सुपूर्द करण्यात…

Read More

देशात घाणेरडं राजकारण सुरू:पुढच्या पिढीची चिंता वाटते; सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीच आले नाही- राज ठाकरे

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ठाण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्यातील आणि देशातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर अत्यंत तीव्र आणि रोखठोक शब्दांत प्रहार केला आहे. महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या फोडाफोडीच्या राजकारणामुळे राज्याची संस्कृती खराब होत असल्याचा संताप त्यांनी व्यक्त केला. ‘गलिच्छ राजकारण आणि सत्तेचा अमरपट्टा’ देशात आणि विशेषतः महाराष्ट्रात सध्या अत्यंत घाणेरड्या आणि गलिच्छ पद्धतीने राजकारण सुरू…

Read More

अहिरांनी 6 खासदार फोडले म्हणून बक्षीस? सत्तारांच्या दाव्याने शिवसैनिक गोंधळात:ज्यांना भरभरून दिलं तेच सोडून गेले; आता सामान्य शिवसैनिकांना संधी द्या– सुषमा अंधारे

सचिन अहिर यांनी पक्ष सोडल्यानंतर माझ्याशी संवाद साधला आणि हे सर्व अवघ्या 18 ते 20 तासांत अचानक घडल्याचा दावा केला. मात्र, दुसरीकडे शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी केलेले वक्तव्य अत्यंत गंभीर आणि महत्त्वाचे आहे. ‘ठाकरे गटाचे 6 खासदार फोडण्यात सचिन अहिर यांचा मोठा सहभाग होता आणि म्हणूनच त्यांना उपसभापतीपद देणे गरजेचे होते’, असे सत्तार…

Read More

17 वर्षीय अल्पवयीन चालकाचा थरार, व्हिडिओ:पोलिसांना चकवा देत भरधाव टेम्पोने उडवली चार वाहने, हडपसरमधील घटनेने खळबळ

पुण्यातील वाहतूक कोंडी आणि गर्दीसाठी ओळखल्या जाणाऱ्या हडपसर आणि वैदूवाडी परिसरात एका १७ वर्षीय अल्पवयीन टेम्पो चालकाने मोठा थरार उभा केला. काळ्या काचा आणि फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या वाहनांवर पोलिसांची विशेष कारवाई सुरू असताना, एका अल्पवयीन चालकाने पोलिसांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करून टेम्पो सुसाट पळवला. या पाठलागादरम्यान त्याने चार वाहनांना धडक दिली. जमावाने पाठलाग करून या…

Read More

माणसं ओळखण्यात चूक झाली म्हणत राऊतांनी उद्धव ठाकरेंचंच अपयश दाखवलं:उबाठा गटाचे भवितव्य काँग्रेसमध्ये विलीन होण्यातच- नवनाथ बन

सचिन अहिर यांनी मूळ शिवसेनेत परतण्याचा निर्णय घेतल्याने सर्वाधिक आनंद संजय राऊत यांनाच झाला आहे. कारण सचिन अहिर हे आदित्य ठाकरे यांच्या गटातील महत्त्वाचे नेते होते. त्यांच्या जाण्यामुळे आदित्य ठाकरे यांचा गट कमकुवत झाला असून वरळीतील राजकीय समीकरणे बदलत आहेत, असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. तर संजय राऊत सातत्याने उद्धव ठाकरे आणि…

Read More

पुण्यात टोळीचा हैदोस:'खडकीमध्ये चांदणे गँगचेच राज्य चालणार म्हणत कुटुंबावर जीवघेणा हल्ला, 13 जणांवर गुन्हा दाखल

पुण्यातील खडकी परिसरातील महादेववाडी येथे जुन्या वादातून एका कुटुंबावर लोखंडी हत्यारे आणि दगडांनी जीवघेणा हल्ला करण्यात आला. या प्रकरणी खडकी पोलिसांनी ‘चांदणे गँग’चा मुख्य आरोपी अनिकेत चांदणे, त्याच्या टोळीतील 10 तरुण आणि 3 अज्ञात तरुणींविरुद्ध खुनाचा प्रयत्न तसेच इतर गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. या हल्ल्यात एकाच कुटुंबातील अनेक सदस्य गंभीर जखमी झाले आहेत….

Read More

जूनमध्ये हवामान विभागाचे 23 ‘येलो अलर्ट’ ढगातच ‘विरले’:108 सरासरीच्या तुलनेत 66 मिमी बरसला, 42 मिमी पावसाची तूट कायम‎

. “एल निनो’च्या पार्श्वभूमीवर जून महिन्यात सरासरीच्या ४२ मिमी पावसाची तूट नोंदवली गेली. जूनमध्ये हवामान विभागाने जिल्ह्यात पावसाचे २३ दिवस ‘येलो अलर्ट’ जारी केले, मात्र तीन ते चार दिवस तुरळक पाऊस वगळता हे अलर्ट ढगातच विरले. कारण २३ दिवसांत सरासरी १०८ मिमी पावसाच्या तुलनेत ६६ मिमी पाऊस झाला. आता हवामान विभागाने पुढचे ३ दिवस पुन्हा…

Read More

वृक्षारोपण हा केवळ कार्यक्रम नसून पर्यावरण संवर्धनाचा संकल्प- पोलिस अधीक्षक:‘स्नेहबंध’आणि ‘दिव्य मराठी’च्या वतीने पोलिस अधीक्षक कार्यालयात वृक्षारोपण‎

“वृक्षारोपण हा केवळ एक दिवसाचा कार्यक्रम नसून तो पर्यावरण संवर्धनाचा सातत्यपूर्ण संकल्प आहे. आजच्या काळात वाढत्या प्रदूषणावर मात करण्यासाठी प्रत्येकाने किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे केवळ रोपण न करता संगोपन करणे गरजेचे आहे. असे केल्यास हरित आणि प्रदूषणमुक्त समाज घडविण्यास मोठी मदत होईल. सामाजिक संस्थांनी अशा उपक्रमांतून जनजागृती करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन पोलिस…

Read More

परभणीत सजग तरुणांनी वाचवले चिमुकल्याचे प्राण:थरारक घटना CCTV मध्ये कैद, भरपावसात खोल खड्ड्यात सायकलसह अडकलेल्या चिमुकल्याला मृत्यूच्या दारातून खेचून आणले

परभणी शहरात मुसळधार पावसादरम्यान घडलेल्या एका थरारक घटनेत दोन युवकांनी प्रसंगावधान दाखवत एका चिमुकल्याचा जीव वाचवला. वाहत्या पाण्यामुळे रस्त्यावरील खोल खड्ड्याचा अंदाज न आल्याने सायकल चालवत जाणारा मुलगा थेट खड्ड्यात अडकला. मात्र, जवळच उभ्या असलेल्या दोन युवकांनी क्षणाचाही विलंब न करता खड्ड्यात उतरून चिमुकल्याला सुखरूप बाहेर काढले. ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली…

Read More