भोंदू खरात प्रकरण:28 दिवसांनंतर रूपाली चाकणकरांचे मौन सुटले, 'बदनामीचा कुटील डाव' म्हणत बीडमधील निनावी पत्राच्या चौकशीची मागणी
नाशिकमधील गाजलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणात गेल्या काही दिवसांपासून आरोपांच्या कचाट्यात सापडलेल्या राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी अखेर आपले मौन सोडले आहे. तब्बल २८ दिवसांनंतर फेसबुक पोस्टच्या माध्यमातून आपली बाजू मांडताना त्यांनी, हे संपूर्ण प्रकरण आपल्या कुटुंबाला बदनाम करण्याचा एक ‘कुटील डाव’ असल्याचा घणाघाती आरोप केला आहे. तसेच, बीडमधून आलेल्या त्या निनावी…