Headlines

डीजेच्या मिरवणुकीतून बाहेर या:डॉ. बाबासाहेबांच्या जयंतीला राज ठाकरेंचा थेट संदेश; जयंती साजरी करण्याच्या पद्धतीवर प्रहार

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यभर उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर खास पोस्ट करत वेगळ्याच मुद्द्यावर भाष्य केले. राज ठाकरे यांनी आपल्या संदेशात बाबासाहेबांच्या कार्याचा गौरव करत त्यांचे देशासाठीचे योगदान अमूल्य असल्याचे म्हटले. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून त्यांनी केलेले काम पुढील अनेक पिढ्यांना मार्गदर्शक ठरेल, असे ते म्हणाले. तसेच…

Read More

माळेगाव शिवारात देशीदारूच्या 13 बॉक्ससह 5.57 लाखांचा मुद्देमाल जप्त:दोघांवर कळमनुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

हिंगोली ते आखाडा बाळापूर मार्गावर माळेगाव शिवारात पोलिसांच्या पथकाने एका कारसह देशीदारूचे 13 बॉक्स असा 5.57 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी दोघांवर कळमनुरी पोलिस ठाण्यात सोमवारी ता. 13 रात्री उशीरा गुन्हा दाखल झाला असून दोघांनाही ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली ते माळेगाव मार्गे शेंबाळपिंपरी कडे एका कारमधून देशीदारूच्या बॉक्सची वाहतूक केली…

Read More

दोन दिवसांपासून ‘ चाळीशी पार’चा फटका; 7 वर्षांत तिसऱ्यांदा उच्चांक:गत आठवड्यात पाऊस, या आठवड्यात उन्हाचा कडाका‎

गेल्या दोन दिवसांपासून शहराचा पारा ४३ अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्याने ‌उन्हाचा तडाखा चांगलाच वाढला आहे. या क्रमात सोमवारचे तापमान ४३.२ अंश सेल्सिअस नोंदले गेले. हे तापमान गेल्या सात वर्षांतील उच्चांक आहे. गेल्या आठवड्यात जिल्ह्यात काही दिवस अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला होता. त्यानंतर अचानक या आठवड्यात उन्हाचा तडाखा चांगलाच वाढल्याने दुपारच्या वेळी शहरातील प्रमुख रस्ते अक्षरश:…

Read More

यंत्रणांनी खरीपमध्ये बियाणे, खत पुरवठा करण्यासाठी सावध राहावे:नियोजन व्यवस्थित करण्याचे आ. रणधीर सावरकर यांचे निर्देश‎

अकोला तालुका खरीप हंगाम पूर्व आढावा बैठक सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात पार पडली. कृषी विभागाने खरीप हंगामाकरिता शेतकऱ्यांना बियाणे, खते वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी काटेकोर नियोजन करून अंमलबजावणी कराल, असे आदेश आ. रणधीर सावरकर यांनी बैठकीत अधिकाऱ्यांना दिला. गत वर्षी जून महिन्याच्या अखेरीस अतिवृष्टी झाली. त्यानंतर जुलै व ऑगस्ट महिन्याच्या अखेरच्या दीड आठवड्यात अतिवृष्टी…

Read More

स्थायीच्या सभेत सभापती अग्रवाल नगरसेवक भारुका यांच्यात जुंपली:सभापती आक्रमक, सेनेचे नगरसेवक 15 दिवस निलंबित‎

मनपा स्थायी समितीची सोमवारी सायंकाळी झालेली सभा गदारोळ, आरोप- प्रत्यारोप आणि शिवीगाळीमुळे चांगलीच वादग्रस्त ठरली. सभेच्या सुरुवातीलाच स्थायी समिती सभापती आणि भाजपचे नेते विजय अग्रवाल आणि शिंदेसेनेचे नगरसेवक तथा गटनेते सागर भारुका यांच्यात तीव्र वाद न . शिवसेना शिंदे पक्षाचे नगरसेवक असलेले सागर भारुका हे भाजपच्या मित्रपक्षाचे नगरसेवक असूनही, त्यांना १५ दिवसांसाठी निलंबित करण्यात आले….

Read More

आज गंगापूरला सहा, सोयगावला दोन मिरवणुका:पैठणला आकर्षक देखावा, ढोल-ताशे, झांज पथके वेधणार लक्ष, दिवसभर उपक्रमांची रेलचेल‎

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने जिल्ह्यात जल्लोषमय वातावरण आहे. यंदा डीजेमुक्त मिरवणुका निघणार असून विविध ठिकाणी सामाजिक उपक्रमही राबवले जाणार आहेत. यात अभिवादन, रक्तदान शिबिर, पुस्तक वाटपाचा समावेश आहे. . पैठणमध्ये मुख्य मिरवणूक ४ तास सुरू राहणार आहे. यंदा डीजेमुक्त मिरवणूक असणार आहे, असे पोलिस निरीक्षक महादेव गोमारे यांनी सांगितले. यंदाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या…

Read More

नाशिक कॉर्पोरेट जिहाद:आरोपींना संरक्षण देणाऱ्या अश्विनी चेनानीला 2 दिवस पोलिस कोठडी, एचआर हेडने उलट तक्रारदार तरुणीलाच दरडावले होते

टीसीएस या बहुराष्ट्रीय कंपनीतील जिहाद आणि लैंगिक अत्याचार प्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. अटक झालेली एचआर हेड अश्विनी चेनानी हिचे तौसिफ अत्तारसोबत ३८, दानिश शेखला १ कॉल, रझा मेमनला २२ कॉल व एक आक्षेपार्ह चॅटिंग उघड झाले आहे. . पीडित तरुणीने संशयितांविरोधात केलेल्या तक्रारीकडे अश्विनीने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. तिने पीडितांना ‘तुमको क्यू हायलाइट…

Read More

फुले-आंबेडकरांचे मानवतावादी विचार आजही दिशादर्शक:विज्ञान-तंत्रज्ञान युगातही समतेचे मूल्य जपणे आवश्यक – डॉ. चंगोळे

छत्रपती संभाजीनगर: विज्ञान आणि तंत्रज्ञान युगातही महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मानवतावादी विचारच दिशादर्शक आहेत, असे प्रतिपादन गुरु रविदास सत्यशोधक समाज संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. पी. एस. चंगोळे यांनी केले. समता आणि मानवतेचे मूल्य जपणे आजही आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. महात्मा फुले यांनी विज्ञानवाद, मानवतावाद आणि समतेच्या विचारांचा संगम घडवून समाजपरिवर्तनाची…

Read More

पळसखेडमध्ये बिबट्याचा हल्ला, वासरू ठार:सलग दुसऱ्या हल्ल्याने शेतकरी भयभीत; वनविभागाकडे कारवाईची मागणी

अंजनगाव सुर्जी तालुक्यातील पळसखेड शिवारात बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे नागरिक आणि शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सोमवारी मध्यरात्री बिबट्याने शेतात घुसून एका वासरावर हल्ला करत त्याला ठार केले. ही घटना मंगळवारी, १३ एप्रिल रोजी सकाळी उघडकीस आली. नुकसानग्रस्त शेतकरी बाबराव पवार यांच्या निदर्शनास ही बाब आली. त्यांचे शेत गावाच्या हद्दीतच आहे. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत बिबट्याने गोठ्याजवळ…

Read More

Godavari to Narmada Yatra Logo Inaugurated; Water Management Fortnight from April 15

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयांतीच्या त्रिशताब्दी वर्षाचे औचित्य साधून जलसंपदा विभागाने आयोजित केलेल्या गोदा ते नर्मदा जलयात्रेच्या लोगोचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आले. . जलसंपदा विभागाने जल व्यवस्थापन पंधरवडा दि.१५ एप्रिल पासून केले आहे.याचाच एक भाग म्हणून गोदा ते नर्मदा जल यात्रेची संकल्पना जलसंपदा मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवीं…

Read More