Headlines

YCMOU Online MBA BCA Courses Launched | UGC DEB Approval

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाला (YCMOU) प्रथमच ऑनलाईन पद्धतीने ‘एमबीए’ आणि ‘बीसीए’ या दोन पदवी अभ्यासक्रमांसाठी विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) आणि दूरस्थ शिक्षण मंडळाने (DEB) अधिकृत मान्यता दिली आहे. अमरावती येथील विभागीय कार्यालयाने या मा . विद्यापीठाच्या ३६ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच ऑनलाईन शिक्षणाचे एक नवे आणि ऐतिहासिक पर्व सुरू होत आहे. मुक्त विद्यापीठात गेल्या चार…

Read More

100 स्टार्टअप्सना दरमहा 25 हजार रुपयांचे सीड फंडिंग:विद्यापीठ-अमृत संस्थेचा करार; नवउद्योजकांना मिळणार आर्थिक व तांत्रिक बळ

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या रिसर्च अँड इन्क्युबेशन फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासनाच्या ‘अमृत’ संस्था (पुणे) यांच्यात नुकताच सामंजस्य करार (एमओयू) करण्यात आला आहे. या करारानुसार, विद्यापीठातील १०० नवसंशोधकांची टप्प्याटप्प्याने निवड केली जाईल, ज्यापैकी सुरुवातीला २५ स्टार्टअप्सना या योजनेचा लाभ मिळेल. निवड झालेल्या प्रत्येक स्टार्टअपला ‘अमृत’ संस्थेकडून एका वर्षासाठी दरमहा २५ हजार रुपयांची फेलोशिप किंवा सीड…

Read More

'उडान'च्या पुढील टप्प्यात 28,840 कोटींची गुंतवणूक:दहा वर्षांत चार कोटी नवे प्रवासी; 120 ठिकाणे जोडणार – मंत्री मुरलीधर मोहोळ

केंद्रीय नागरी उड्डयन राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी घोषणा केली आहे की, प्रादेशिक हवाई संपर्क योजना ‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत २०२६-२७ ते २०३५-३६ या कालावधीत सुमारे २८,८४० कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाईल. या गुंतवणुकीमुळे पुढील दहा वर्षांत सुमारे चार कोटी नव्या प्रवाशांना हवाई प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार असून, १२० नवीन ठिकाणांना हवाई सेवेशी जोडण्याचे उद्दिष्ट आहे. मोहोळ…

Read More

'प्राचीन शास्त्रे किती खरी' यावर वादसभेचे आयोजन:भारतीय ज्ञानसंपदा मौखिक आणि लिखित स्वरूपात समृद्ध

‘प्राचीन शास्त्रे किती खरी’ या विषयावर पुणे येथे वादसभेचे आयोजन करण्यात आले. प्रसाद प्रकाशन आणि विज्ञान भारती यांच्या संयुक्त विद्यमाने एस. एम. जोशी सभागृहात ही वादसभा पार पडली. या वादसभेत भारतीय ज्ञानसंपदेच्या विविध पैलूंवर चर्चा करण्यात आली. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी भारतीय ज्ञानसंपदा मौखिक आणि लिखित अशा दोन्ही…

Read More

नाबार्डचा 45 वा स्थापना दिन साजरा:महिला शेतकऱ्यांचा गौरव, महाराष्ट्रात विक्रमी ₹39,380 कोटींचे सहाय्य, ग्रामीण विकासावर भर

नाबार्डच्या महाराष्ट्र प्रादेशिक कार्यालयाचा ४५ वा स्थापना दिन गुरुवारी पुणे इंटरनॅशनल सेंटर येथे उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष–२०२६ च्या पार्श्वभूमीवर महिला शेतकरी, महिला-प्रवर्तित शेतकरी उत्पादक कंपन्या (एफपीओ), स्वयं-सहाय्यता बचत गट आणि ग्रामीण उद्योजकांचा ग्रामीण विकासातील योगदानाबद्दल गौरव करण्यात आला. यावेळी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमात बोलताना…

Read More

Maharashtra Health Department Treats Over 3 Lakh Warkaris During Ashadhi Wari

आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या लाखो वारकऱ्यांच्या सेवेसाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने उभारलेली आरोग्य यंत्रणा प्रभावीपणे कार्यरत असून, १५ जुलैपर्यंत तब्बल ३ लाख १५ हजार २१ वारकऱ्यांना बाह्यरुग्ण (ओपीडी) सेवा देण्यात आली आहे. याशिवाय २ हजार ७६१ र . ‘भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची’ या संकल्पनेतून सार्वजनिक आरोग्य विभागाने पालखी मार्गावरील प्रत्येक वारकऱ्यापर्यंत आरोग्य सेवा पोहोचविण्याचे नियोजन यशस्वीपणे…

Read More

काटेवाडीत पार पडले तुकोबांच्या पालखीचे पहिले रिंगण:मेंढ्या का मारतात रथाला प्रदक्षिणा? जाणून घ्या 300 वर्षांचा इतिहास

आषाढी वारीसाठी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झालेल्या जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील पहिले गोल रिंगण आज बारामती तालुक्यातील काटेवाडी येथे अत्यंत भक्तीमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. हजारो वारकरी, भाविक आणि टाळ-मृदंगाच्या गजराने संपूर्ण काटेवाडी परिसर दुमदुमून गेला होता. मात्र, हे रिंगण इतर रिंगणांपेक्षा वेगळे ठरते कारण येथे अश्वांचे (घोड्यांचे) नाही, तर ‘मेंढ्यांचे गोल…

Read More

रामाच्या नावावर सत्ता, श्रद्धेचा बाजार नाही:अयोध्या राम मंदिर देणगी प्रकरणावरून अरविंद सावंतांचा भाजपवर हल्लाबोल

अयोध्येतील राम मंदिरातील कथित देणगी गैरव्यवहाराच्या मुद्द्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने भाजपविरोधातील आक्रमक भूमिका आणखी तीव्र केली आहे. खासदार अरविंद सावंत यांनी मुंबईत राम मंदिरासमोर रामरक्षा आणि हनुमान चालीसा पठण कार्यक्रमात सहभागी होत भाजपवर जोरदार टीका केली. “प्रभू रामचंद्रांच्या नावावर श्रद्धेचा बाजार मांडून सत्ता मिळवणाऱ्यांना हिंदूंनी ओळखण्याची वेळ आली आहे,” असा घणाघात त्यांनी केला….

Read More

पुण्यात बांधकाम व्यावसायिक खलील शेख यांची आत्महत्या:कर्जबाजारीपणाला कंटाळून टोकाचे पाऊल; सुसाईड नोट, व्हिडिओत गंभीर आरोप

गुलटेकडी (डायस प्लॉट) परिसरात राहणारे बांधकाम व्यावसायिक खलील शेख यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे पुणे शहर आणि बांधकाम क्षेत्रात खळबळ उडाली आहे. शेख यांनी आत्महत्येपूर्वी एक सविस्तर सुसाईड नोट लिहिली असून, काही गंभीर आरोप करणारे व्हिडिओदेखील प्रसारित झाले आहेत. लक्ष्मी रस्त्यावरील वक्फ बोर्डाच्या जागेवर ‘उत्कर्ष असोसिएट्स’ या भागीदारी फर्ममार्फत बांधकाम प्रकल्प सुरू…

Read More

मन चिंब पावसाळी:'आषाढस्य प्रथम दिवसे' निमित्त पाऊस कविता अभिवाचन; रसिकांनी अनुभवली साहित्य-संगीताची मेजवानी

कविकुलगुरू कालिदास दिन आणि ‘आषाढस्य प्रथम दिवसे’ याचे औचित्य साधून ‘मन चिंब पावसाळी’ या पाऊस कविता अभिवाचन आणि सांगीतिक कार्यक्रमाचे नुकतेच उत्साहात आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात सादर झालेल्या कालिदासाच्या रचना, पावसाच्या कविता आणि सुरेल गीतांच्या वर्षावाने उपस्थित रसिक श्रोते अक्षरशः मंत्रमुग्ध झाले. सलग १४ वे वर्ष आणि आयोजक ‘अक्षरलेणं’, ‘साहित्य संगीत कला मंच’ आणि…

Read More