Headlines

मंदिर समितीचा निर्णय:अधिक मास अन् सुटीमुळे गर्दी; श्री विठ्ठल-रुक्मिणीचे व्हीआयपी दर्शन बंद, दर्शनरांगेमध्ये घुसखोरी केल्यास कारवाई

अधिक मासानिमित्त चंद्रभागा स्नान आणि श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता दर्शन रांग व मंदिर परिसरात शेडनेट उभारून सावलीची सोय करण्यात आली आहे, तसेच दर्शन रांगही वॉटरप्रूफ (जलरोधक) करण्यात आली आहे. तसेच अधिक मासाच्या काळात व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद करण्यात आल्याचे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले. अधिक मासानिमित्त श्रीक्षेत्र…

Read More

पावसाळ्यात शहरातील नाले, गटारी तुंबू नये म्हणून कुर्डुवाडीत स्वच्छता सुरू:कुर्डुवाडी नगरपालिकेने खबरदारी म्हणून आतापासूनच कंबर कसली‎

गतवर्षी पावसाळ्यात गटारी, नाले तुंबल्याने कुर्डुवाडी शहरातील रस्त्यांमध्ये पाणी साचले. त्यामुळे नागरिकांना जगणेही अडचणीचे ठरले. यंदाही समाधानकारक पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर संभाव्य पूरस्थिती टाळण्यासाठी ओढे, नाले आणि अ . गतवर्षीच्या विदारक अनुभवातून धडा घेत, यंदा पावसाळ्यात शहरात पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी कुर्डुवाडी नगरपालिकेने आतापासूनच कामे सुरू केली आहेत. प्रशासनाच्या…

Read More

सोयाबीन पेरणीसाठी घरचे बियाणेच वापरावे:आसरखेडेत सोयाबीन बियाण्याची उगवणक्षमता चाचणी व जैविक बीजप्रक्रिया प्रात्यक्षिक‎

शेतकऱ्यांची बियाणांवरील खर्चात बचत व्हावी, यासाठी स्वउत्पादित सोयाबीन बियाण्यांचा येत्या खरीप हंगामामध्ये उगवणक्षमता तपासून पेरणीसाठी वापर करण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी निलेश मावळे यांनी केले आहे. त्याअनुषंगाने तालुक्यातील आसरखेडे येथे सहाय्यक कृषी अधिकारी रोमा आहेर यांनी सोयाबीन बियाण्याची उगवणक्षमता चाचणी व जैविक बीजप्रक्रियेचे प्रात्यक्षिक करून दाखविले. सोयाबीन हे पीक स्वपरागसिंचित असून, या पिकाचे बियाणे सरळ…

Read More

कांद्याला मिळाला फक्त 125 रुपयांचा भाव:शेतकऱ्यांचा रस्त्यावर कांदे फेकून रास्ता रोको, गंगापूर बाजार समितीत भाडे, हमाली-आडतीचा खर्च न निघाल्याने शेतकरी संतप्त‎

गंगापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा मार्केटमध्ये कांद्याला १२५ ते १३० रुपयांचा भाव मिळत असल्याने शेतकरी संतप्त झाले. त्यांनी कांद्याने भरलेला टेम्पो मुख्य रस्त्यावर आणला. सर्व कांदा फेकून रास्ता रोको आंदोलन केले. अर्धा तास महामार्गावरील वाहतूक . सोमवारी दुपारी गणेश बदामराव हिवाळे व लक्ष्मण दुशिंग (रा. नरहरी रांजणगाव) या शेतकऱ्यांनी टेम्पोमध्ये भरून १५ ते १७…

Read More

बहुली परिसरात 40 टक्के शेतात मिरचीची लागवड

वरुड पिंप्री सिल्लोड तालुक्यातील बहुली, चिंचपुर, हट्टी परिसरात शेतकऱ्यांनी ३० ते ४० टक्के क्षेत्रावर मिरचीची लागवड केली आहे. मका, कापूस, सोयाबीनसह इतर मालाला हमीभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा कल मिरची लागवडीकडे वाढला आहे. मिरची लागवडीसाठी एकरी ३० ते ४० हजार रुपये खर्च येतो. वार्षिक उत्पन्नातील पूर्ण पैसे शेतकऱ्यांनी मिरचीमध्ये टाकले आहेत. मिरचीमुळे चांगले दिवस येतील, अशी…

Read More

इराण कराराच्या आशेने मार्केट उसळले:सेन्सेक्समध्येही 1,073 अंकांची वाढ, तेल स्वस्त, बँकिंग-ऑटोमध्ये खरेदी, जोखीम घटतेय

अमेरिका- इराण यांच्यात शांतता कराराच्या आशांमुळे सोमवारी भारतीय शेअर बाजारात नव चैतन्य आले. कच्च्या तेलाच्या किमतींमधील मोठी घसरण व जागतिक बाजारपेठांमधील मजबुतीच्या जोरावर सेन्सेक्स १,०७३.६१ अंक म्हणजेच १.४२% उसळी घेऊन ७६,४८८.९६ वर बंद झाला. निफ्टी ५० ने ३१२.४ अंकांच्या वाढीसह २४,०३१.७ चा टप्पा ओलांडला. व्यवहारादरम्यान सेन्सेक्स ७६,५५९ पर्यंत पोहोचला होता. दिवसात १,१४४ अंकांची इंट्राडे वेगाने…

Read More

महायुतीची विधान परिषद ‘रणनीती’:नाशिक, संभाजीनगरसाठी शिवसेना, तर पुण्यासाठी राष्ट्रवादीशी चर्चा; भाजप 2020 च्या तुलनेत मित्रपक्षांच्या 3 जागा खेचण्याच्या प्रयत्नात

१८ जून रोजी १७ जागांसाठी होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीतील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. भाजप २०२० च्या तुलनेत मित्रपक्ष शिवसेना (शिंदेसेना) आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या तीन जागा खेचण्याचा प्रयत्न करत आहे. त्यात कदाचित जागांची . माध्यम प्रतिनिधींशी बोलताना फडणवीस म्हणाले की, आम्ही एकत्रित बसून यातून मार्ग काढू. अजून मार्ग निघाला नाही, पण मला…

Read More

पेसा शिक्षकांची जि.प.वर धडक, कायम नियुक्तीची मागणी:आमदार तायडे यांचा मुद्दा, शिक्षणाधिकाऱ्यांसोबत चर्चा

अमरावती: मेळघाटात ‘पेसा’ अंतर्गत सेवा दिलेल्या शिक्षकांना आगामी सत्रासाठी रुजू करून न घेता, त्या जागांसाठी नव्याने प्रक्रिया राबवली जात आहे. याविरोधात जुन्या शिक्षकांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत, त्यांनाच पुनर्नियुक्ती मिळावी या मागणीसाठी २५ मे रोजी त्यांनी जिल्हा परिषदेवर धडक दिली. या शिक्षकांनी गेल्या काही वर्षांपासून मेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्यात सेवा दिली आहे. त्यांना…

Read More

शेंदुरजनाघाटमध्ये अधिक मासानिमित्त 'श्री दत्त दिंडी'चा गजर:तीन वर्षांनी आलेल्या ज्येष्ठ अधिकमासात भक्तीमय वातावरण

शेंदुरजनाघाट शहरात तीन वर्षांनी आलेल्या ज्येष्ठ अधिक मासानिमित्त ‘श्री दत्त दिंडी’चा गजर सुरू झाला आहे. १७ मे रोजी सुरू झालेली ही दिंडी १५ जूनपर्यंत महिनाभर चालणार असून, पहाटेच्या भक्तीमय वातावरणाने संपूर्ण नगरी दुमदुमून गेली आहे. हिंदू पंचांगानुसार, दर तीन वर्षांनी ज्येष्ठ अधिकमास येतो, ज्यामुळे यावर्षी हिंदू नववर्ष १३ महिन्यांचे झाले आहे. या काळात लग्नकार्यासारखी सर्व…

Read More

मोझरीचे जनार्धन बोथे यांना 'पद्मश्री' पुरस्कार:राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे माजी सचिव सन्मानित

अमरावती जिल्ह्यातील मोझरी येथील ज्येष्ठ समाजसेवक जनार्धन बापूराव बोथे (बोथे गुरुजी) यांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे माजी खाजगी सचिव म्हणून त्यांनी दीर्घकाळ सेवा दिली आहे. या सन्मानामुळे जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. या पुरस्कारामुळे केवळ जिल्ह्याचाच नव्हे, तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचा आणि ‘ग्रामगीते’चा राष्ट्रीय स्तरावर गौरव…

Read More