Headlines

संत मुक्ताई पालखी तीन दिवसांत भूवैकुंठ पंढरपुरात होणार दाखल:आष्टी-जवळा मुक्कामानंतर आज शेंद्रीकडे वाटचाल‎

आदिशक्ती संत मुक्ताईचा ३१८ वा आषाढी वारी पालखी सोहळा आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. अवघ्या तीन दिवसांत संत मुक्ताईंची पालखी विठुरायाच्या पवित्र पंढरीत दाखल होईल. २४ जून रोजी कोथळी येथील संत मुक्ताई मूळ मंदिरातून चांदीच्या रथात संत मुक्ताईंच्या चांदीच्या पादुका घेऊन प्रस्थान केलेला हा सोहळा भक्ती, सेवा आणि समतेचा संदेश देत सहा जिल्ह्यांतून मार्गक्रमण करत…

Read More

संभाजीनगरच्या हनुमान टेकडी भागात मद्यपींच्या टाेळक्याने तरुणीची छेड काढल्याने तणाव:आराेपीच्या नातलगाने महिला काॅन्स्टेबलची काॅलर पकडली

शहरातील प्रसिद्ध हनुमान टेकडी परिसरात फिरायला गेलेल्या दोन उच्चशिक्षित तरुणींची मद्यपींच्या टोळक्याने छेड काढली. त्यावर त्यांना जाब विचारल्यावर टोळक्याने तरुणींच्या मित्रावर बिअरच्या बाटलीने हल्ला केला. एवढेच नव्हे तर या मद्यपींच्या नातेवाइकांनी बेगम . या प्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात सूरज सतीश साळवे (२०, रा. प्रगती कॉलनी), आकाश राजू म्हस्के (२३, रा. श्रावस्ती कॉलनी), ऋषिकेश रतन नवगिरे…

Read More

कळवणला मतदार यादी पुनरिक्षणाबाबत मार्गदर्शन:राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना माहिती‎

तालुक्यातील मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षण मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी, मतदार यादी अद्ययावत करण्याबाबत जनजागृती तसेच पक्ष संघटना अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने शक्तीस्थळ, दळवट येथे संघटनात्मक आढावा बैठक उत्साहात पार पडली. यावेळी उपजिल्हाधिकारी हरिष भामरे आणि तहसीलदार रोहिदास वारुळे यांनी मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षण मोहिमेबाबत उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले….

Read More

पावसाच्या खंडामुळे पिकांची वाढ खुंटली; जलस्रोतांवर वाढला ताण:नांदगाव तालुक्यात 65 हजार हेक्टरवरील पिके धोक्यात‎

जुलैच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या पावसानंतर नांदगाव तालुक्यात पुन्हा पावसाने दडी मारल्याने सुमारे ६५ हजार हेक्टरवरील खरीप पिके धोक्यात आली आहेत. शेतातील ओलावा झपाट्याने कमी होत असून, मका, बाजरी, सोयाबीन, मूग आणि तूर पिके करपण्याच्या मार्गावर आहेत. उशिरा पेरलेले बियाणे कुजू लागल्याने शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. जून महिना जवळपास कोरडाच गेल्याने खरीप हंगामाची…

Read More

जायकवाडी धरणावर ‘चित्रबलाक’ पक्ष्यांचे आगमन:पावसाळ्याच्या आगमनानंतर देखण्या जलपक्ष्यांचा किलबिलाट सुरू‎

पावसाळ्याच्या आगमनानंतर जायकवाडी धरणाचा परिसर पुन्हा एकदा जलपक्ष्यांच्या किलबिलाटाने गजबजू लागला आहे. यंदाच्या मोसमात नाथसागराच्या जलाशयावर मोठ्या संख्येने ‘चित्रबलाक’ (पेंटेड स्ट्रोक) पक्ष्यांनी मुक्काम ठोकला आहे. उथळ पाण्यात थव्याने संचार करणारे आणि आपल्या देखण्या गुलाबी छटांच्या पंखांनी संपूर्ण आसमंत उजळवून टाकणारे हे पक्षी सध्या पर्यटक आणि पक्षिप्रेमींसाठी विशेष आकर्षण ठरत आहेत. चित्रबलाकाचे स्थानिक नाव पेंटेड स्ट्रोक…

Read More

पर्यावरणप्रेमींचा पुढाकार:तोंडापूरच्या धरणामधून 8 क्विंटल मृत मासे 2 दिवसांत बाहेर काढले, विषारी रसायनामुळे हजारो मासे मृत्युमुखी‎

तोंडापूर प्रकल्पाच्या वरील बाजूस काही समाजकंटकांनी नदीपात्रात टाकलेले घातक रसायन पाण्यात मिसळल्याने हजारो मासे मृत पावले. हे मासे पाण्यात सडल्यामुळे धरणाला दुर्गंधीचा वेढा पडला होता. पर्यावरणप्रेमींनी पुढाकार घेऊन दोन दिवसांत ८ क्विंटल मृत मासे बाहेर काढले. वन्यजीव संवर्धक डॉ. संतोष पाटील यांनी जामनेर वनविभागाशी संपर्क साधला. त्यांनी आपले सहकारी भूषण कानडजे, कौस्तुभ जोशी, भगवान आढाव,…

Read More

आम्हाला भाजपमुक्त राम हवा- उद्धव ठाकरे:नागपुरात उबाठातर्फे रामरक्षा पठण, महाआरती

अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराच्या दानपेटीतील चोरीच्या प्रकरणावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्ला चढवला. आम्ही “जय श्रीराम’ जरूर म्हणतो, पण आम्हाला आता “भाजपमुक्त राम’ पाहिजे. प्रभू श्रीराम ही भाजपची खासगी मालमत्ता नाही, असा प्रहार उद्धव ठाकरे यांनी केला. नागपूरच्या रामनगर येथील श्रीराम मंदिरात शनिवारी १८ जुलैला उबाठा शिवसेनेतर्फे रामरक्षा पठण…

Read More

Eknath Shinde Targets Uddhav Thackeray Over Hindutva & Ramraksha Statement

शिवसेनेचे प्रमुख नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या ‘रामरक्षा आंदोलनावर’ टीका करताना म्हटले की, ज्यांनी कधीकाळी रामभक्तांबाबत अवमानकारक वक्तव्ये केली, हिंदुत्वाच्या राजकारणाला स्वतःची चूक म्हटले आणि सत्तेसाठी काँग्रेसशी युती के . ते म्हणाले की, उद्धव ठाकरेंच्या पक्षाने ज्यांच्याशी हातमिळवणी केली, त्या लोकांनी वेळोवेळी हिंदुत्व, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना विरोध केला…

Read More

पुणे 2030 पर्यंत देशाचे 'ग्रोथ इंजिन' बनेल:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास; 3 उन्नत मार्गांचे भूमिपूजन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विश्वास व्यक्त केला आहे की, पुणे शहर २०२३ पर्यंत देशाचे प्रमुख विकास केंद्र (ग्रोथ इंजिन) बनेल. हे शहर भविष्यातील अत्याधुनिक तंत्रज्ञान (डीप टेक) आणि जागतिक क्षमता केंद्रांचे (जीसीसी) मुख्य केंद्र बनण्याच्या मार्गावर आहे. शहरातील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी राज्य शासनाने पुणे-शिरूर, तळेगाव-चाकण-शिक्रापूर आणि हडपसर-यवत या तीन महत्त्वाच्या उन्नत मार्ग प्रकल्पांना…

Read More

अमरावती विद्यापीठाला शैक्षणिक विकास केंद्राची मंजुरी:भारतीय विद्यापीठ संघाने दिली मान्यता; गुणवत्ता वाढीस मदत

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात ‘शैक्षणिक व प्रशासकीय विकास केंद्र’ स्थापन करण्यास भारतीय विद्यापीठ संघाने (एआययू) मंजुरी दिली आहे. विद्यापीठाचे कामकाज अधिक अचूक आणि गुणवत्तापूर्ण व्हावे, या उद्देशाने हे केंद्र महत्त्वपूर्ण ठरणार आहे. विद्यापीठाने या केंद्रासाठी यापूर्वीच प्रस्ताव पाठवला होता, ज्याला एआययूने मान्यता दिली आहे. एआययूचे हे केंद्र विद्यापीठातील प्राध्यापक आणि प्रशासकीय कर्मचाऱ्यांच्या ‘क्षमता बांधणी’साठी महत्त्वाचा…

Read More