Headlines

“बॅडमिंटन’ छंद म्हणून जोपासला तर अनेक खेळाडू तयार होतील:जिल्हा क्रीडा अधिकारी खुरंगे; विधी सैनी व राजवीर कुक्कडवाल यांना विजेतेपद‎

बॅडमिंटन खेळत असताना राज्यस्तरीय व राष्ट्रीय प्रमाणपत्रे मिळविणे हा हेतू न ठेवता खेळाडूंनी बॅडमिंटन खेळ हा छंद म्हणून जोपासावा. राष्ट्रीय प्रमाणपत्र मिळाल्यानंतर अनेक खेळाडू हा खेळ सोडून जातात. त्यामुळे महाराष्ट्राला व देशाला आंतरराष्ट्रीय खेळाडू मिळ . वाडिया पार्क क्रीडा संकुल येथे बॅडमिंटन हॉलमध्ये नगर डिस्टिक्ट बॅडमिंटन असोसिएशनच्यावतीने जी एच रायसोनी मेमोरियल जिल्हा अजिंक्यपद व जिल्हा…

Read More

‘तुझ्यासमोरच हात पकडतो, काय करशील? पतीदेखत महिलेचा विनयभंग:जाब विचारताच मायलेकाकडून चाकूहल्ला, छत्रपती संभाजीनगरची घटना

रस्त्यावरून जाणाऱ्या एका विवाहितेची छेड काढल्याचा जाब विचारल्याने, एका गुंडाने पतीसमोरच महिलेचा हात पकडून विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. एवढेच नव्हे, तर ‘तुझ्या मुलाला हेच शिकवले का?’ असा जाब विचारणाऱ्या पीडितेवर आरोपीच्या आईने थेट चाकूने वार केले. हा प्रकार 20 जून रोजी दुपारी शहरातील टाऊन हॉल परिसरातील लाल मशिदीसमोर घडला. फिर्यादी महिला आणि तिचे…

Read More

पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस:दुष्काळ, पाणीटंचाई आणि ‘ऑपरेशन टायगर’वरून सभागृहात खडाजंगीची शक्यता

महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी, विविध अध्यादेशांचे सादरीकरण आणि मान्यवरांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. आजच्या कामकाजात राज्यातील दुष्काळ, पाणीटंचाई, शेतकऱ्यांचे प्रश्न, वीजटंचाई तसेच विविध प्रलंबित मुद्द्यांवरून विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता आहे. दरम्यान, शिवसेना (ठाकरे गट) आणि शिंदे गटातील राजकीय घडामोडी, सहा खासदारांच्या पक्षांतराचा मुद्दा आणि ‘ऑपरेशन…

Read More

Good health is wealth – Commissioner Nayana Gunde, Ministry of AYUSH, in collaboration with District Administration, celebrated Yoga Day at Sports Complex with enthusiasm

Marathi News Local Maharashtra Amravati Good Health Is Wealth Commissioner Nayana Gunde, Ministry Of AYUSH, In Collaboration With District Administration, Celebrated Yoga Day At Sports Complex With Enthusiasm अमरावती56 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक अमरावती उत्तम आरोग्य हे संपत्तीपेक्षा कमी नाही आणि ते मिळवण्याचा योग हा सर्वात सोपा मार्ग आहे, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त नयना गुंडे यांनी…

Read More

"श्रीं''ची पालखी 2 दिवस शहरात मुक्कामी‎:सकाळी खंडेलवाल विद्यालयात पाेहाेचणार संत गजानन महाराजांचा पालखी साेहळा‎

“श्री गजानन-जय गजानन’, “गण गण गणात बोते’चा जयघोष करत पारंपरिक वाद्य, टाळ-मृदंगाच्या गजरात आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरच्या दिशेने निघालेला संतश्रेष्ठ गजानन महाराजांचा पालखी सोहळा मंगळवारी संध्याकाळी भौरद येथे पोहोचला. भौरद येथे मुक्कामी असलेली श्रींची पालखी बुधवारी सकाळी ११ वाजता डाबकी रोडवरील खंडेलवाल महाविद्यालयात पोहोचणार आहे. यानंतर दोन दिवस राजराजेश्वर नगरीत फक्त “माऊली’चा गजर कानी पडणार आहे….

Read More

Rs 1.19 Lakh Seized, Six Booked

हिंगोली शहरातील गणेशवाडी शिवारात विटभट्टीच्या पाठीमागे मोकळ्या जागेत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर हिंगोली शहर पोलिसांनी सोमवारी ता. 22 सायंकाळी छापा टाकला. या कारवाईत सहा जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून रोख रक्कम, मोबाईल व दुचाकी असा एकूण 1 लाख 19 . पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली शहरासह जिल्हाभरात अवैध व्यवसाय बंद करण्यासाठी छापासत्र सुरु करण्यात आले आहे. पोलिस…

Read More

योगा अभ्यासातून निरोगी जीवनाचा संकल्प करावा:ठाणेदार सुरेश म्हस्के यांचे प्रतिपादन, विविध योगासनांचा सराव करुन घेतला‎

धावपळीच्या जीवनात शारीरिक स्वास्थ्य, मानसिक शांतता व सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी योग अत्यंत प्रभावी असून नियमित योगाभ्यासातून सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, असे प्रतिपादन परतवाडा पोलीस ठाण्याचे ठाणेदार सुरेश म्हस्के यांनी केले. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात भारवी कला अकादमी, जय गजानन योगा ग्रुप व वाघामाता योगा ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित…

Read More

स्मार्ट मीटर विरोधात शेतकरी, शेतमजुरांची धडक मोहीम:तिवसा येथे तीव्र आंदोलन, म्हणाले – अदानीच्या लाभासाठी चाललेली लूट थांबवा : शेतकऱ्यांची शासनाकडे मागणी‎

महाराष्ट्र राज्य किसान सभा व महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियनच्या (लालबावटा) तिवसा तालुका शाखेच्यावतीने आज, सोमवारी, महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. ग्राहकांकडून सध्याच्या मीटरबाबत कोणतीही तक्रार नसताना केवळ अदानी कंपनीच्या फायद्यासाठी जुने मीटर बदलून सक्तीने स्मार्ट मीटर बसवण्याचा सपाटा शासनाने लावला असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. हे नवीन स्मार्ट मीटर बसवताच वीजबिलात थेट १०० ते…

Read More

शेतीच्या वादातून दोघा पुतण्यांकडून चुलत्याचा खून:कामती खुर्द येथील प्रकार; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल, डोळ्यात मिरचीपूड टाकून तलवारीने केले वार‎

जमिनीच्या जुन्या वादातून कामती खुर्द (लमाणतांडा) येथील ७२ वर्षीय संजीवकुमार नागनाथ शिंदे यांचा तलवारीने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी घडली. याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. . फिर्यादीनुसार, संजीवकुमार शिंदे यांचे वडील नागनाथ शिंदे यांनी १९९८ मध्ये त्यांच्या मालमत्तेचे तीन मुलांमध्ये वाटप केले होते. त्यानुसार संजीवकुमार यांना १२ एकर शेतजमीन मिळाली…

Read More

कुटूंबियांचा आक्रोश:बिडकीनला एकावेळी चार मित्रांच्या अंत्ययात्रा, एकावर सोमपुरीत अंत्यविधी‎

येथील पाच तरुणांचा गणपतीपुळे येथे समुद्रात बुडून मृत्यू झाला. दुर्घटनेनंतर रविवारी शोकाकुल वातावरणात चार तरुणांवर बिडकीनला तर एकावर मुळगावी सोमपुरी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. तरुणांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवली. २० जून रोजी बिडकीन येथून १९ तरुणांचा एक गट देवदर्शनासाठी गणपतीपुळे येथे गेला होता. मात्र, समुद्राच्या पाण्याचा अंदाज न आल्याने यातील पाच तरुण…

Read More