Headlines

माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे झोपेत निधन:राष्ट्रवादीला मोठा धक्का; हृदयविकाराचा झटका ठरला घातक, राजकारणात शोककळा

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे झोपेतच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. पहाटेच्या सुमारास परतूर येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या अचानक जाण्याने परतूर-मंठा मतदारसंघासह संपूर्ण जालना जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. पहाटे सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडल्याचे समोर आले आहे. कुटुंबीयांना त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याचे लक्षात येईपर्यंत…

Read More

दिखाऊ भक्ती नको, जीवनात सेवाभाव सतत जिवंत ठेवा:हभप पारस महाराज मुथा यांचे प्रतिपादन, पाथर्डीत अभिष्टचिंतन सोहळा‎

पाथर्डी2 तासांपूर्वी कॉपी लिंक पाथर्डी देवाला देव पण सुद्धा संतांनी दिले आहे. संत महंतांचे राज्यावर अनंत उपकार आहेत. ईश्वराकडून फक्त कृपा मागा. सेवाभाव सतत जिवंत ठेवा. दिखाऊ भक्ती ईश्वराला आवडत नाही. माधव बाबांसारखे मूर्तीमंत वैराग्य असलेल्या संतांचा सहवास सुद्धा भाग्याने मिळतो. स Source link

Read More

आत्मज्ञान हेच जीवनातील खरे ज्ञान- डॉ. सी. बी. कुलकर्णी:सावेडी ज्येष्ठ नागरिक मंचातर्फे डॉ. कुलकर्णी यांना पुरस्कार‎

मनुष्य जन्म हा दुर्लभ आहे. म्हणूनच या जन्मात आपला उद्धार करून घेतला पाहिजे. माझ्या या मानव जन्माचे प्रयोजन काय याचा विवेक बुद्धीने प्रत्येकाने विचार करावा, असे प्रतिपादन डॉ. सी. बी. कुलकर्णी यांनी केले. सावेडी ज्येष्ठ नागरिक मंचातर्फे यंदाच्या वर्षी ज्ञानविज्ञान पुरस्कार डॉ. चिंतामण भालचंद्र कुलकर्णी यांना प्रदान करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी डॉ….

Read More

तृष्णेपासून मुक्त होण्याकरिता अष्टांगिक मार्गाचा अवलंब करा:पंचशीलनगरातील बौद्ध धम्म परिषदेत भदन्त ग्यानरक्षित महाथेरो यांचे प्रतिपादन‎

मानवी जीवनातील दुःखाचे प्रमुख कारण तृष्णा म्हणजेच अतोनात इच्छा, आसक्ती आणि लोभ आहे. मनुष्य जितका इच्छांच्या मागे धावतो, तितकाच तो दुःखाच्या गर्तेत अडकत जातो. काम तृष्णा, भव तृष्णा आणि विभव तृष्णा असे तीन प्रकार आहेत. इंद्रियसुखांची लालसा, सतत काहीतरी मिळवण्याची धडपड आणि नको असलेल्या गोष्टींचा तिरस्कार या सर्व गोष्टी मनात अस्थिरता निर्माण करून दुःख वाढवतात….

Read More

मुंबईत एमआयएमला आणखी एक धक्का:जात पडताळणीचा फटका; रोशन शेख अडचणीत, महापालिकेत मोठा उलथापालथीचा संकेत

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एमआयएम) पक्षासाठी मुंबईतून मोठी धक्कादायक घडामोड समोर आली आहे. मानखुर्द–शिवाजीनगर परिसरातील प्रभाग क्रमांक 138 मधून निवडून आलेल्या नगरसेविका रोशन इरफान शेख यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आले आहे. तपासणीदरम्यान सादर केलेली कागदपत्रे बनावट असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर परभणी येथील जात पडताळणी समितीने हे प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे त्यांच्या नगरसेवक…

Read More

महापालिका क्षेत्रात आजपासून 15 मेपर्यंत स्वगणना उपक्रम:आयुक्त डाॅ. सुनील लहाने यांची माहिती; नागरिकांसाठी मार्गदशर्क सूचना जारी‎

महानगरपालिका क्षेत्रात २०२६ ची जनगणना १ मे २०२६ रोजी सुरू होईल. पहिल्या टप्प्यात नागरिकांना १ ते १५ मे दरम्यान स्व-गणना करण्याची संधी दिली जाईल. यानंतर, १६ ते १४ मेदरम्यान गणक आणि पर्यवेक्षक घरोघरी जाऊन ३३ प्रश्नांच्या माध्यमातून माहिती संकलीत करतील. नागरिकांनी त्यांना सहकार्य करावे, असे आवाहन मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी गुरुवारी येथे पत्रकार…

Read More

कोणार्क, पोषण आहार, कंपोस्ट डेपोवरील आगीचा मुद्दा केंद्रस्थानी:अमरावती सोडण्यापूर्वी अंदाज समितीची पुन्हा एकदा विभागप्रमुखांसोबत बैठक‎

विधीमंडळ सदस्यांचा (आमदार) समावेश असलेल्या अंदाज समितीने आज, गुरुवारी पुन्हा एकदा जिल्हा प्रशासनातील विभागप्रमुखांची बैठक घेतली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात दुपारपूर्वी पार पडलेल्या या बैठकीच्या केंद्रस्थानी प्रामुख्याने तीन मुद्दे होते. यामध्ये शहरातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा कंत्राट असलेली कोणार्क कंपनी, जिल्ह्यातील शाळांमार्फत पुरवला जाणारा शालेय पोषण आहार आणि सुकळी येथील कंपोस्ट डेपोवर वारंवार लागणारी आग या…

Read More

संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीत अमर शेख यांचे योगदान:शाहीर अमर शेख, अण्णाभाऊ साठे, गव्हाणकर यांनी पोवाड्यातून जागवली प्रेरणा‎

महाराष्ट्र मध्ये १८ ऑक्टोबर १९४८ रोजी संयुक्त महाराष्ट्र परिषद भरवली होती. त्या परिषदेत शाहीर अमर शेख, अण्णाभाऊ साठे, दत्तोबा गव्हाणकर यांनी महाराष्ट्राचा पोवाडा सादर केला. महाराष्ट्राचा इतिहास, लोकजीवन, कला ,साहित्य, संस्कृती या सर्व सामाजिक अंगाचा प्रेरणादायी व गौरवशाली ओळख करून देणारा हा पोवाडा होता. अण्णाभाऊ साठे यांचा अभ्यास चिंतन प्रतिभा शक्तीला अमर शेखांच्या तेवढ्याच दमदार…

Read More

जिल्ह्यात आजपासून एका ‘क्लिक’वर होणार ‘स्व-गणना’:जिल्ह्यातील सर्व नागरिकांच्या माहितीचा डेटा प्रशासनाकडून थेट ‘टॅब’मध्ये केला जाणार जमा‎

अहिल्यानगर जिल्ह्यात शुक्रवार, १ मे पासून प्रथमच कागद आणि पेन विरहित ‘डिजिटल जनगणने’चा पहिला टप्पा सुरू होत आहे. जिल्ह्यातील लोकसंख्येच्या या महाप्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले असून, हायटेक पद्धतीने माहिती संकलित केली जाणार आहे. . कोविड-१९ मुळे लांबणीवर पडलेली ही प्रक्रिया आता २०२६-२७ साठी नियोजित करण्यात आली आहे. या जनगणनेचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे,…

Read More

त्र्यंबकेश्वर दर्शन रॅकेटचा म्होरक्या कडलगचे विश्वस्त पद रद्द होणार:खात्यात 50 लाख रु. भाविकांचे असल्याचा संशय

त्र्यंबकेश्वरमध्ये दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची अडवणूक करून एजंटांच्या माध्यमातून व्हीआयपी दर्शन रॅकेट चालवणारे संशयित व देवस्थानचे विश्वस्त पुरुषोत्तम कडलग यांच्या अटकेनंतर त्यांच्या बँक खात्यात तब्बल १ कोटी १३ लाखांची रोकड सापडली आहे. या प्रकरणात गेल्या २० दिवसांपासून कडलग कारागृहात असल्याने त्यांचे विश्वस्तपद रद्द करण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. त्यांची विश्वस्तपदी नियुक्ती धर्मादाय उपआयुक्तांकडून झाली असल्याने हे…

Read More