Headlines

आचारसंहितेचा अडथळा नाही:शेतकरी कर्जमाफी 30 जूनपूर्वी होणार, CM फडणवीस सकारात्मक निर्णय घेतील – कृषीमंत्री दत्तात्रय भरणे

शेतकऱ्यांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफीची घोषणा 30 जूनपर्यंत अंमलात येणार आहे. सध्या विधानपरिषद निवडणुकीची घोषणा झाली आहे. त्यासाठीची आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे या काळात शेतकरी कर्जमाफी होणार नाही, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, या सर्व चर्चांवर पडदा टाकत कृषीमंत्री दत्ता भरणे यांनी मोठी आणि दिलासादायक माहिती…

Read More

Maharashtra Govt Reconsiders Open Category Reservation Rule

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने राखीव प्रवर्गातील उमेदवारांना खुल्या प्रवर्गातील जागांवर दावा करण्यापासून रोखणाऱ्या आपल्या निर्णयावर फेरविचार करण्याचा निर्णय घेतला आहे. विरोधकांनी या प्रकरणी सरकारवर बहुजनांच्या हक्कांन . मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील राज्य सरकारने राखीव प्रवर्गातून अर्ज करणाऱ्या एससी, एसटी व ओबीसी उमेदवारांना निवडीनंतर खुल्या प्रवर्गातील जागांवर दावा करता येणार नाही असा…

Read More

Mahayuti Corporation Allocation Formula 48-29-23 Decided

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारचे महामंडळ वाटप अखेर निश्चित झाले आहे. या प्रकरणी महायुतीच्या घटकपक्षांत 48-29-23 चा फॉर्म्युला निश्चित झाला आहे. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार, हे वाटप महिन्याभरात होण्याची शक्यता आहे. . महायुती सरकार सत्तेत आल्यापासून घटक पक्षांचे नेते व पदाधिकारी महांडळांच्या वाटपाकडे डोळे लावून बसले आहेत. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः पुढाकार घेऊन…

Read More

महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांत इंधन टंचाई:पंपांवर लांबलचक रांगा; डबल इंजिन सरकारच्या इंजिनचे तेल पंण संपले का, विरोधकांची टीका

इराण विरुद्ध अमेरिका, इस्त्रायल युद्धामुळे जगातील अनेक देशांत इंधन टंचाई निर्माण झाली आहे. त्याचा मोठा फटका आता महाराष्ट्राला बसत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांतील पेट्रोल पंपांवर पेट्रोल – डिझेलचा तुटवडा निर्माण झाला आहे. इंधन मिळवण्याच्या शर्यतीत काही ठिकाणी वादाच्याही घटना घडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी या प्रकरणी सरकारवर निशाणा साधत…

Read More

विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीत रस्सीखेच सुरू:‘वर्षा’वर भाजपची खलबते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अमित शहा यांच्या भेटीसाठी दिल्लीत

विधान परिषदेच्या १७ जागांच्या घोषणेनंतर महायुतीतील जागावाटपाचा अंतर्गत संघर्ष कमालीचा तीव्र झाला आहे. सातारा-सांगलीसाठी भाजप व शिंदे गट, तर कोकणच्या जागेसाठी शिवसेना आणि अजित पवार गटात थेट दुफळी निर्माण झाली आहे. या वाढत्या राजकीय तिढ्यादरम्यान, मुख् . दुसरीकडे, जागावाटपाचा हाच पेच सोडवण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर रवाना झाले असून, ते केंद्रीय गृहमंत्री अमित…

Read More

मोहटे पाझर तलावाची थांबणार गळती:पाथर्डीतील 150 हेक्टर शेतीचा प्रश्न मार्गी, 50 लाखांचा निधी मंजूर‎

पाथर्डी तालुक्यातील जुने मोहटे येथील ऐतिहासिक पाझर तलावाच्या दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून लागलेली गळती रोखण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू असून, यामुळे परिसरातील सुमारे १५० हेक्टर शेतीचा पाण्याचा प्रश्न कायमचा मिटणार आहे. आमदार मोनिका राजळे यांनी या कामासाठी ५० लाख रुपयांचा विशेष निधी उपलब्ध करून दिला असून, पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण करण्याचे…

Read More

यावली- सालसे रस्ता अडीच वर्षांतच उखडला; 14 किमी खड्ड्यांचे साम्राज्य:अपघाताचे प्रमाण वाढले, मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग केवळ बघ्याच्या भूमिकेत‎

यावली-सालसे राज्य मार्गाची अडीच वर्षाच्या आतच चाळण झाली आहे. कोट्यावधी रुपये खर्चून या मार्गाचे काम झाले आहे. मात्र काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाल्याची बाब ‘दिव्य मराठी’च्या पाहणीतून समोर आली आहे. मोहोळ तालुक्यातील यावली पासून पुढे माढा शहरातून कुर्डूवाडी मार्गे करमाळा तालुक्यातील सालसे गावा पर्यंत हा राज्य मार्ग जोडला गेलेला आहे. मात्र माढ्यापासून कुर्डूवाडी पर्यंतच्या या…

Read More

अन्नछत्र मंडळात दररोज 100 पेक्षा जास्त चालक-वाहकांची मोफत निवासाची सोय:जनमेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कित्येक वर्षांपासून उपक्रम सुरु‎

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ वाहनतळ प्रांगणात दररोज ५० पेक्षा जास्त एसटी बस मुक्कामी राहत असून या एसटी बसचे चालक व वाहक असे १०० पेक्षा जास्त कर्मचारी यांची निवासाची व भोजनाची व्यवस्था मोफत कित्येक वर्षांपासून करण्यात येत आहे. याबद्दल चालक, वाहक व . वेंगुर्ला, लांजा, कोल्हापूर, पुणे, मुंबई, ठाणे आदी लांब पल्ल्याच्या एसटी बस रात्री…

Read More

रेल्वेच्या कारवाईपूर्वी नागरिकांचे पुनर्वसन करा:आ. साजिद खान पठाण यांची मागणी

शहरातील प्रभाग क्रमांक ७ मधील तारफैल परिसरात गेल्या तीन पिढ्यांपासून वास्तव्यास असलेल्या कुटुंबांवर बेघर होण्याची टांगती तलवार आहे. रेल्वे विभागाकडून संबंधित जागा ताब्यात घेण्याच्या हालचालींना वेग आल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांनी उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात बैठक घेत प्रशासनाकडे प्रभावित कुटुंबीयांच्या पुनर्वसनाची मागणी केली. तारफैल परिसरातील काही भाग रेल्वे विभागाच्या अखत्यारीत येत असून…

Read More

पूल, रखडलेल्या पाणंद रस्त्यांसाठी पालकमंत्र्यांना साकडे:पिंपळोद गावातील सुमारे 70 टक्के शेती ही बोर्डी नदीच्यापलीकडे

पिंपळोद गावातील कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेले पाणंद रस्ते, स्मशानभूमीत जाण्याचा मार्ग आणि बोर्डी नदीवरील पुलाचे बांधकाम तात्काळ मार्गी लावावे, या मागणीसाठी गावातील सामाजिक कार्यकर्ते बबन पाटील पटांगे आणि युवा शेतकरी कौस्तुभ पाटील घोम यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना साकडे घातले आहे. निवेदनात नमूद केल्यानुसार, पिंपळोद गावातील सुमारे ७० टक्के शेती ही बोर्डी नदीच्यापलीकडे आहे….

Read More