Headlines

शिक्षक पतसंस्थेच्या सभेवरून वादंग; विराेधकांचा बहिष्कार‎:सहकार न्यायालयाने सभेला तात्पुरती स्थगिती असताना सभेचे आयोजन; पद भरतीचा विषय फेटाळला

अकोला8 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक अकोला जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी ५ सप्टेंबर रोजी पार पडली. शिक्षक दिनीच शिक्षकांच्या पतसंस्थेच्या सभेवरून वादंग निर्माण झाला. अनेक संघटनांच्या सभासदांनी सभेवर बहिष्कार टाकत कार्यालयाबाहेर एकवटले. सभे Source link

Read More

‘कोरडा दुष्काळ’च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात उपाययोजना घोषित करा:युवा स्वाभिमानचे जिल्हाधिकारी यांना साकडे, निर्णयाकडे लागले लक्ष‎

जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. कापूस, सोयाबीन व तूर ही प्रमुख पिके धोक्यात आली आहेत. या पार्श्वभूमीवर युवा स्वाभिमान पार्टीच्यावतीने जिल्हाधिकारी तसेच विभागीय कृषी सहसंचालक यांना निवेदन देण्यात आले. प्रशासनाने दुष्काळ गृहीत धरून उपाययोजना सुरू कराव्यात. अशी मागणी यावेळी करण्यात आली. उपलब्ध सिंचनाच्या माध्यमातून पिके वाचविण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात….

Read More

वैरागमध्ये 8 हुतात्म्यांच्या कृतज्ञतेप्रती अडीच किलोमीटर निघाला मूक मोर्चा:रोजगारासाठी निघाला हाेता 1971 मध्ये मोर्चा, तेव्हाच्या गोळीबाराच्या घटनेचे स्मरण‎

. रोजगार हमीच्या कायद्यामुळे गोरगरीब कष्टकऱ्यांना हक्काचे चार घास मिळाले; मात्र या कायद्याच्या निर्मितीमागील इतिहास रक्तरंजित आहे. १९७१ मध्ये भीषण दुष्काळाच्या काळात रोजगाराच्या मागणीसाठी वैराग येथे काढण्यात आलेल्या मोर्चावर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात आठ जण हुतात्मा झाले होते. या हुतात्म्यांच्या स्मृती जागविण्यासाठी गेल्या ५६ वर्षांपासून वैरागमध्ये हुतात्मा दिनानिमित्त मूकमोर्चा काढून त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे. रविवारी…

Read More

अक्कलकोट अन् वेळापूरमध्ये रस्त्यावर ठिय्या‎:मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ आंदोलन, वेळापुरात अखंड मराठा समाजातर्फे रास्ता रोको आंदोलन‎

मराठा समाजाच्या न्याय्य हक्कासाठी आणि आरक्षणाच्या मागणीसाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देण्यासाठी आणि महाराष्ट्र सरकारच्या भूमिकेचा तीव्र निषेध नोंदवण्यासाठी पंढरपूरमध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने आक्रोश आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे आंदोलन सोमवारी (दि. ७) रोजी सकाळी १० वाजता शहरातील छत्रपती शिवाजी…

Read More

पुस्तकांशी मैत्री करा; मोबाईलचा अतिवापर टाळा- लांडगे:सुजन कट्ट्याच्या पुस्तक परिचय स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव; 16 शाळांतील 127 विद्यार्थ्यांचा सहभाग‎

जीवनाला सर्वांगीण समृद्धी आणि योग्य दिशा देणाऱ्या पुस्तकांपासून विद्यार्थ्यांनी अंतर ठेवू नये. स्पर्धेच्या युगात मोबाईलचा अतिवापर टाळून पुस्तकांशी मैत्री करावी. पुस्तकांच्या सहवासातून विचारांची समृद्धी होऊन जीवनाला योग्य वळण मिळते, असे प्रतिपादन प्राचार्य शिरीष लांडगे यांनी केले. नेवासे शहरातील ‘सुजन कट्टा’च्या वाचन समृद्धी उपक्रमांतर्गत आयोजित पुस्तक परिचय स्पर्धेतील विजेत्यांना ज्ञानोदय स्कूलच्या कै. आशाबाई सुभाष अष्टेकर सभागृहात…

Read More

शिक्षकच समाजाचे खरे दिशादर्शक असतात- मेहेत्रे:मिरजगाव येथील भारत विद्यालया शिक्षक दिन उत्साहात साजरा, विद्यार्थ्यांना केले मार्गदर्शन‎

प्रामाणिक शिक्षकांच्या कार्यावरच समाज व्यवस्था टिकून आहे. शिक्षकच समाजाचा खरा दिशादर्शक आहे, असे प्रतिपादन माजी प्राचार्य जयवंत मेहत्रे यांनी केले. भारत विद्यालय मिरजगाव येथे आयोजित शिक्षकदिनाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. विद्यालयाचे चेअरमन डॉ. रमेश झरकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे औचित्य साधून मेहत्रे यांनी विद्यालयाच्या ग्रंथालयासाठी पुस्तक…

Read More

वैजापुरातील शिक्षक धर्मांतरप्रकरणी ‎संस्थेच्या 18 शाळांमध्ये तपास होणार‎:संस्थेतील शिक्षक भरतीच्या प्रक्रियेवर पोलिसांना संशय‎, कुणालाही अटक नाही

स्थायी शिक्षकाच्या नोकरीसाठी‎ तालुक्यातील बोरसर येथील शांती सदन‎ शाळेतील शिक्षक दांपत्याचे धर्मांतर ‎करण्यात आल्याचा आरोप शिक्षकाने ‎केला. त्यामुळे या संस्थेच्या 18 शाळा ‎पोलिसांच्या रडारवर आल्या आहेत.‎संबंधित संस्थेच्या‎ अनुदानित-विनाअनुदानित मिळून‎ जिल्ह्यात 18 शाळा आहेत. तेथील ‎शिक्षक भरतीच्या पद्धतीचा पोलिस‎ तपास करत आहेत. बोरसरप्रमाणेच‎ अन्य शाळांमध्ये धर्मांतर झाले आहे‎ किंवा नाही, याचा तपास सुरु आहे.‎ या साखळीची…

Read More

लाडसावंगीत शेतकरी दरबार:वीज समस्येवर तात्काळ तोडगा काढण्याचे आदेश‎

फुलंब्री विधानसभा मतदारसंघातील लाडसावंगी येथील महावितरण कार्यालयात आमदार सुहास शिरसाठ यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘शेतकरी दरबार’ आयोजित करण्यात आला होता. पावसाच्या अभावामुळे पिके वाळू लागली असतानाच, सततच्या लोड शेडिंग आणि तांत्रिक अडचणींमुळे हैराण झालेल्या शेतकऱ्यांनी आमदार शिरसाठ यांच्याकडे आपल्या व्यथा मांडल्या होत्या. या तक्रारींची तात्काळ दखल घेत सिरसाठ यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांसोबत या कार्यालयात तातडीची बैठक घेतली….

Read More

75विद्यार्थ्यांनी साकारल्या शाडू मातीच्या पर्यावरणपूरक अन् सुबक श्री गणेश मूर्ती:भाटगावातील नूतन माध्यमिक विद्यालयात कार्यशाळेस उत्स्फूर्त प्रतिसाद‎

. सर्वांचाच आवडता बाप्पांचा गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. बाप्पांच्या स्वागताची लगबग सुरू असताना हा उत्सव पर्यावरणपूरक व्हावा व पर्यावरणाची हानी होऊ नये या उद्देशाने भाटगाव (ता. चांदवड) येथील नूतन माध्यमिक विद्यालयात शाडूमातीपासून गणेशमूर्ती बनवण्याची कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेत विद्यालयातील इयत्ता पाचवी ते दहावीच्या एकूण ७५ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. कलाशिक्षक देव हिरे…

Read More

घोषणा होऊन चार दशक उलटले:पैठण संतपीठाला 45 वर्षांची प्रतीक्षा; वसतिगृह तयार, विद्यार्थी मात्र वंचितच, मर्यादित अभ्यासक्रमामुळे विद्यापीठाची संकल्पना अधुरी‎

संतांची भूमी असलेल्या पैठण येथे संत विचारांचा प्रसार करण्यासाठी आणि संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी १९८१ मध्ये घोषित करण्यात आलेल्या संतपीठाला तब्बल चार दशकांहून अधिक काळ उलटूनही पूर्णत्वाची प्रतीक्षा कायम आहे. विद्यार्थ्यांसाठी लाखो रुपये खर्चून उभारलेली वसतिगृहाची नवीन इमारत तयार आहे. मात्र तिचे दरवाजे अद्याप विद्यार्थ्यांसाठी खुले झालेले नाहीत. संतपीठात केवळ मर्यादित अभ्यासक्रम सुरू असल्याने मूळ संकल्पनेनुसार…

Read More