Headlines

BJP Navnath Ban Slams Opposition Over Student Politics

राहुल गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचा प्रा. लिमिटेड पक्ष बंद झाले आहेत त्यांचे राजकारण सुरू रहावे यासाठी त्यांच्याकडून विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा फायदा घेण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. . नवनाथ बन म्हणाले की, शरद पवार केंद्रीय कृषीमंत्री होते त्यावेळी हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. कर्नाटकामध्ये अनेक शेतकरी आत्महत्या…

Read More

संघ अन् विश्व हिंदू परिषदेची दुटप्पी भूमिका:अमेरिकेत सलोख्याची भाषा अन् इथे टिळ्याची अट, लोकसेवा आयोग बरखास्त करा- संजय राऊत

मुस्लीम आणि हिंदू बांधवांमध्ये समाजिक सलोखा राहिला पाहिजे अशी भाषा सरसंघचालक अमेरिकेत वापरतात आणि संघाचा भाग असलेली विश्व हिंदू परिषद टिळा लावल्याशिवाय दांडिया खेळायला येऊ देऊ नये असे सांगते ही त्यांची दुटप्पीभूमिका आहे, असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. संजय राऊत म्हणाले की, गुलाबराव पाटील यांना जास्त महत्त्व देण्याची गरज नाही. सत्ताबदल झाला की…

Read More

कृष्णराज महाडिक 'युवक काँग्रेस'चे प्रदेशाध्यक्ष:मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावर मोठा विश्वास दाखवला, धनंजय महाडिकांचे वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल

मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासास्थानाबाहेर आंदोलन पुकारल्यामुळे चर्चेत आलेले भाजप युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत. आंदोलनादरम्यान मनसेच्या आक्रमक पवित्र्यामुळे बॅकफूटवर जावे लागल्यानंतर, आता कृष्णराज महाडिक यांचे वडील आणि भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांच्या एका वक्तव्यामुळे ते पुन्हा चर्चेत आले आहेत. कोल्हापुरातील दहीहंडी कार्यक्रमादरम्यान खासदार धनंजय महाडिक…

Read More

न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी मुंबई उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायमूर्ती:देशभरातील 8 उच्च न्यायालयांत नव्या मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती

मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची पदोन्नतीवर कोलकाता उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी, तर अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी यांची मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. .केंद्रीय कायदेमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी एक्सवरून या नियुक्त्यांची अधिकृत घोषणा केली. सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने शिफारस केल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच देशभरातील…

Read More

तत्परतेमुळे देवदूत ठरली आशा सेविका:पाच महिन्यांच्या बाळाचे वजन अवघे 3 किलो 200 ग्रॅम; वेळेत उपचार‎

तालुक्यातील वनोजा बाग येथे पाच महिन्यांच्या बालकाचे वजन अपेक्षेपेक्षा अत्यंत कमी असल्याचे निदर्शनास आल्यानंतर आशा सेविकेने दाखवलेल्या तत्परतेमुळे बालकाला वेळीच पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले. अवघे ३ किलो २०० ग्रॅम वजन असलेल्या या बालकाची प्रकृती लक्षात घेऊन बालकाच्या आईला आवश्यक आरोग्यविषयक समुपदेशन करण्यात आले. बालकाला अधिक चांगल्या वैद्यकीय तपासणी व उपचारांची आवश्यकता असल्याचे लक्षात आल्यानंतर त्याला…

Read More

शिक्षण आयुक्त कार्यालयावर आंदोलन:संच मान्यतेच्या अन्यायकारक निकषाला विरोध, महासंघ व विज्युक्टाचा सहभाग‎

ऑनलाइन संचमान्यतेच्या अन्यायकारक निकषांविरुद्ध राज्यातील अनेक शिक्षकांनी महासंघ व विज्युक्टाच्या नेतृत्वात महामोर्चा काढून शिक्षण आयुक्त कार्यालयाला घेराव घातला. या आंदोलनात अमरावतीच्या शिक्षकांनीही सक्रिय सहभाग घेतला. संचमान्यतेचे घातक निकष लादून हजारो शिक्षकांचा कार्यभार संपविण्याचा हा डाव असल्याचा आरोप डॉ. अविनाश बोर्डे यांनी मोर्चाला संबोधित करताना केला. शुक्रवारी पुणे येथे महासंघाचे अध्यक्ष डॉ. संजय शिंदे, कार्याध्यक्ष डॉ….

Read More

‘क्राइम सीन’ री-क्रिएशन- रस्त्यावर गर्दी:विद्यार्थिनीच्या मारेकऱ्याला पोलिसांनी घटनास्थळावरुन फिरवले, चित्रीकरणही केले‎

शहरातील रवीनगर चौकात एका साडेसतरा वर्षीय मुलीची आनंद भड या तरुणाने गळा चिरुन व तीच्या शरीरावर चाकूने घाव करुन निघृणपणे हत्या केली. पोलिसांनी त्याला अटक केली असून न्यायालयाने ८ सप्टेंबरपर्यंत त्याला पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान घटनेच्या दिवशी मारेकरी आनंद याने ज्या पद्धतीने सकाळपासून हालचाली केल्यात, त्या संपूर्ण हालचालींबाबत राजापेठ पोलिसांनी शनिवारी (दि. ५) सायंकाळी…

Read More

1100 भरणे, तीन टनांच्या कावडीसाठी ‘थ्री-स्टेज’ यंत्रणा, समन्वयासाठी वॉकी-टॉकीचा वापर; 3 टनाच्या कावडीत 11 कप्पे, बांधणीसाठी अडीच क्विंटल दोरी‎

. शहरातील कावड उत्सवाचे मुख्य आकर्षण ठरणाऱ्या डाबकीरोडवासी कावड उत्सव समितीच्या तब्बल तीन टन वजनाच्या आणि ११०० स्टिलच्या भरण्यांनी सजलेल्या महाकावडीच्या सुरक्षित संचालनासाठी विशेष ‘थ्री-स्टेज’ नियंत्रण यंत्रणा उभारण्यात आली आहे. कावडीचा प्रचंड भार व लांबीमुळे रस्त्यावरील गर्दी आणि संभाव्य धोके टाळण्यासाठी ही त्रिस्तरीय सुरक्षा व समन्वय व्यवस्था कार्य करते. गर्दीत संपर्क तुटू नये, यासाठी स्वयंसेवक…

Read More

शेतकरी मोर्चामधील 8 हुतात्म्यांची स्मृती जपणारा स्तंभ

दुष्काळी परिस्थितीमध्ये हाताला काम द्या, कामाचा दाम द्या, धान्य द्या, या मागणीसाठी काढण्यात आलेल्या शेतकरी, शेतमजुरांच्या मोर्चावर पोलिसांनी ६ सप्टेंबर १९७१ रोजी केलेल्या बेछूट गोळीबारात ८ जण शहीद झाले. तर भाई सर्जेराव सगर व माजी आमदार नरसिंगराव देशमुख यांच्यासह ५४ लोक जखमी झाले होते. ५६ वर्षापूर्वी घडलेल्या या घटनेच्या स्मृती वैरागकरांनी आजही जपल्या आहेत. या…

Read More

श्री शहाजी प्रशालेत विद्यार्थ्यांना शालेय कामकाजाची अनुभूती

येथील मराठा मंदिर श्री शहाजी प्रशालेला १३९ वर्षाची ऐतिहासिक परंपरा असून या प्रशालेत तुम्ही शिक्षण घेत आहात ही भाग्याची गोष्ट आहे. शाळा व शिक्षक जीवनाला आकार देण्यामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात. त्याचा आपण सकारात्मक उपयोग करून घ्यावा, असे उदगार मुख्याध्यापक वाय.पी.कबाडे यांनी काढले. येथील मराठा मंदिर श्री शहाजी प्रशालेत शिक्षक दिनाचे औचित्य विद्यार्थी शिक्षक…

Read More