विधान परिषद निवडणूक:ठाणे-पालघरमध्ये भाजप-शिंदे सेना आमनेसामने, परभणी-हिंगोलीत जागा एकाची अन् दावेदार अनेकांचे!
गेल्या दोन-तीन वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना अखेर मुहूर्त लागला असून, विधान परिषदेच्या १७ जागांसाठी निवडणूक आयोगाने निवडणुकीची घोषण केली आहे. या घोषणेमुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून, विशेषतः ठाणे-पालघर आणि परभणी-हिंगोली या दोन मतदारसंघांमध्ये जागावाटपावरून महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. ठाणे-पालघर हा संयुक्त मतदारसंघ गेल्या अनेक दशकांपासून…