Headlines

विधान परिषद निवडणूक:ठाणे-पालघरमध्ये भाजप-शिंदे सेना आमनेसामने, परभणी-हिंगोलीत जागा एकाची अन् दावेदार अनेकांचे!

गेल्या दोन-तीन वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना अखेर मुहूर्त लागला असून, विधान परिषदेच्या १७ जागांसाठी निवडणूक आयोगाने निवडणुकीची घोषण केली आहे. या घोषणेमुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून, विशेषतः ठाणे-पालघर आणि परभणी-हिंगोली या दोन मतदारसंघांमध्ये जागावाटपावरून महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. ठाणे-पालघर हा संयुक्त मतदारसंघ गेल्या अनेक दशकांपासून…

Read More

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत एकच निर्णय:रितनंद बलवेद एज्युकेशन फाऊंडेशनला पनवेल तालुक्यात 15 जमीन देण्याचा निर्णय

राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत महसूल व वन विभागाशी संबंधित केवळ एकच निर्णय घेण्यात आला. त्यात अॅमिटी विद्यापीठाच्या विस्तारासाठी रितनंद बलवेद एज्युकेशन फाऊंडेशन या शैक्षणिक संस्थेला रायगडच्या पनवेल तालुक्यातील भाताण येथील तब्बल 15 एकर जमीन देण्याचा निर्णय घेण्यात आला. रितनंद बलवेद एज्युकेशन फाऊंडेशन ही 1986 साली स्थापन झालेली भारतातील एक प्रमुख ना-नफा संस्था आहे. जगप्रसिद्ध…

Read More

Shilpa Shettys Club Video Goes Viral

अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या पुण्यातील मुंढवा परिसरातील बॅस्टियन क्लबमध्ये अश्लील चाळे सुरू असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत तरुण – तरुणी सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन करताना दिसत असल्यामुळे पुण्यातील पब संस्कृती व नाईटला . शिल्पा शेट्टीचा बॅस्टियन क्लब यापूर्वीही विविध कारणांमुळे चर्चेत आला होता. आता पुन्हा त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता….

Read More

डिझेल-पेट्रोल टंचाई विरोधात शेतकरी आक्रमक:क्रांतीकारी शेतकरी संघटनेकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

डिझेल व पेट्रोलची महागाई तसेच टंचाईच्या निषेधार्थ क्रांतीकारी शेतकरी संघटनेच्या वतीने मंगळवारी ता. १९ गोरेगाव चौफुली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. महागाई कमी करून इंधन मुबलक उपलब्ध करून देण्याची मागणी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. हिंगोली जिल्हयात मागील १५ दिवसांपासून डिझेलची टंचाई निर्माण झाली आहे. जिल्हयातील ८६ डिझेल पंपासाठी दोन लाख…

Read More

'हिंद केसरी'च्या फायनलमध्ये 'इल्लीगल होल्ड':पैलवान पृथ्वीराज मोहोळ याचा आरोप; विजयी महेंद्र गायकवाडच्या विजयावर प्रश्नचिन्ह

साताऱ्यात पार पडलेल्या हिंद केसरी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ‘इल्लीगल होल्ड’ अर्थात ‘हात पिरगळल्याचा’ प्रकार घडल्याचा आरोप पराभूत पैलवान पृथ्वीराज मोहोळने केला आहे. या आरोपामुळे हिंद केसरी ठरलेल्या सोलापूरच्या महेंद्र गायकवाडच्या विजयावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. साताऱ्यातील छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात नुकताच 52 व्या हिंद केसरी स्पर्धेचा अंतिम सामना झाला. त्यात महेंद्र गायकवाडने महाराष्ट्र केसरी…

Read More

नवी मुंबई विमानतळ वाद:नाव देण्याचा अधिकार न्यायालयाचा नाही म्हणत सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली, आता निर्णय सरकारच्या हाती!

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणावरून गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या वादाला आता एक मोठे वळण मिळाले आहे. विमानतळाला लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज थेट फेटाळून लावली. सुप्रीम कोर्टाच्या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे याचिकाकर्त्यांना मोठा कायदेशीर धक्का बसला असून, नामकरणाचा संपूर्ण चेंडू आता पुन्हा एकदा केंद्र आणि…

Read More

छोट्याशा गावात जावे आणि तिथेच चार खांदे शोधावेत:शहरातील भिंती आता कबरी झाल्यात, कुणाची कबर मोठी हा प्रश्न – नाना पाटेकर

शहरातील भिंती आता मला कबरी वाटत आहेत. तुझी कबर किती मोठी? हजार फुटांची आहे का? माझी दोन हजार फुटांची आहे. त्याची चार हजार, पाच हजार. वाटते एखाद्या छोट्याशा खेड्यात जावे आणि तिथेच स्वतःचे चार खांदे शोधावेत, अशा शब्दांत अभिनेते नाना पाटेकर यांनी सध्याच्या स्थितीवर आपल्या मनातील भावना व्यक्त केली आहे. नागपुरात सोमवारी रेशीमबागेतील सुरेश भट…

Read More

मोटेगावकर देशमुखांचे जवळचे, मग राऊत गप्प का?:हिंमत असेल तर उद्धव ठाकरेंनी मातोश्रीबाहेर आंदोलन करावे- नवनाथ बन

घरात आंदोलन करता येत नाही म्हणून किमान मातोश्रीच्या दारात येऊन उद्धव ठाकरेंनी महागाई वाढली म्हणून आंदोलन करावे आणि मग इतरांना शहानपण सांगावे. संजय राऊत भांडूप अन् सामनाच्या बाहेर पडायला तयार नाहीत, आणि लोकांना सांगणार आंदोलन करा. पण जनता हुशार आहे, ते पंतप्रधानाच्या मागे उभे आहेत, उद्धव ठाकरे यांच्यात आंदोलन करण्याची हिंमत नाही, असा टोला भाजपचे…

Read More

राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीला आता निवडणुकीचे चाणक्य:प्रशांत किशोर सांभाळणार पक्षाची रणनीती, अजितदादांच्या निधनानंतर 'डिझाईन बॉक्स' बाहेर

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या राजकीय धुमश्चक्रीनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आगामी काळासाठी एक अत्यंत मोठा आणि गेमचेंजर निर्णय घेतला आहे. ‘डिझाईन बॉक्स’ या संस्थेशी करार संपल्यानंतर, राष्ट्रवादी काँग्रेस आता थेट देशातील सर्वात यशस्वी राजकीय रणनीतीकार अशी ओळख असलेल्या प्रशांत किशोर (PK) यांच्या हाती पक्षाची धुरा सोपवणार आहे. काल, १९ मे रोजी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या…

Read More

इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर विधान परिषद निवडणुका बिनविरोध व्हाव्यात- चंद्रशेखर बावनकुळे:म्हणाले- नागपुरात महायुतीकडे 75% मते, बिनविरोधसाठी प्रयत्न करणार

नागपूर विधान परिषदेची जागा ही बिनविरोध व्हावी या करता मी सर्वच पक्षाच्या नेत्यांशी बोलणार आहे. कारण नागपूरमध्ये 75 टक्केपेक्षा जास्त मते महायुतीकडे आहेत, त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध व्हावी. राज्यात पेट्रोल डिझेलची टंचाई आहे, त्यामुळे राज्यभरात ज्या निवडणुका बिनविरोध होऊ शकतात त्या बिनविरोध केल्या पाहिजेत, त्याकरता आम्ही सर्वच जण पुढाकार घेणार आहोत, असे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे…

Read More