Supriya Sule Slams Maharashtra Government Over Farmer & MPSC Crisis
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)च्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषदेत राज्य सरकारच्या कारभारावर जोरदार टीका केली. एसटी महामंडळातील मनुष्यबळाचा प्रश्न, राज्यातील असमान पावसाची स्थिती, शेतकऱ्यांना हमीभाव न मिळणे, कर्जमाफी, ऊस उत्पादक शेतक . 700 बस असूनही मनुष्यबळ नाही, मग 2000 बस आणून काय करणार? एसटी महामंडळाच्या बससेवेचा मुद्दा उपस्थित करताना सुप्रिया सुळे यांनी सरकारच्या नियोजनावर…