Headlines

पारा 43.7 अंशांवर; उद्यापासून उष्णतेच्या लाटा:आगामी तीन दिवसात अकोल्याचे तापमान 45 अंशांवर जाण्याची शक्यता

तापमानाचा पारा पुन्हा वाढायला सुरुवात झाली आहे. बुधवारी अकोल्याचा पारा ४३.७ अंशांवर पोहोचला. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने विदर्भात यलो अलर्ट जारी करत शुक्रवार ते रविवार दरम्यान उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. आगामी पाच दिवसात तापमानात २ ते ४ अंशांदरम्यान वाढ होणार आहे. ४८ तासांत पारा २ अंशांनी वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे २९…

Read More

आरोग्य जनजागृती मोहिमेला वेग; एचपीव्ही लसीकरणास प्रतिसाद:28,376 लसीकरणाचे उद्दिष्ट, दीड महिन्यात 1,288 मुलींना दिली लस‎

जिल्हा परिषदेंतर्गत आरोग्य विभागाकडून आरोग्यविषयक योजनांची व्यापक जनजागृती करण्यात येत आहे. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात राबवण्यात येणाऱ्या या मोहिमेमुळे ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांमध्ये आरोग्याबाबत मोठ्या प्रमाणावर जागरूकता निर्माण होण्यास मदत होत असल्याचे आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. या मोहिमेत एचपीव्ही (ह्युमन पॅपिलोमा व्हायरस) लसीकरण, टीबीमुक्त भारत अभियान (टप्पा २), तापमानामुळे होणाऱ्या उष्माघातापासून बचाव,…

Read More

बुलढाणा जिल्ह्याचे नाव बदनाम करण्याचा ठेका घेतलाय का?:धमकी प्रकरणावर हर्षवर्धन सपकाळांचा संताप, गायकवाडांवर टीका

शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकाच्या प्रकाशकाला दिलेल्या धमकीनंतर राज्याच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी तीव्र प्रतिक्रिया देत गायकवाडांवर जोरदार टीका केली आहे. बुलढाणा जिल्ह्याचे नाव बदनाम करण्याचा विडाच त्यांनी उचलल्याचा आरोप करत सपकाळ यांनी सोशल मीडियावर सविस्तर पोस्ट लिहून हल्लाबोल केला आहे….

Read More

'शिवाजी कोण होता' पुस्तकाचे बुलढण्यात जाहीर वाचन:संजय गायकवाड काय करतात बघू, अ‍ॅड. असीम सरोदे यांचे थेट आव्हान

कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकाच्या शीर्षकावरून नवा वाद उफाळून आला असून बुलढाण्याचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी यावर तीव्र आक्षेप नोंदवला आहे. हे शीर्षक छत्रपती शिवाजी महाराजांचा अनादर करणारे असल्याचा दावा करत गायकवाड यांनी प्रकाशक प्रशांत आंबी यांना फोनवरून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ व धमकी दिल्याची तक्रार समोर आली आहे….

Read More

क्यूआर कोड स्कॅन बंद; शहर ‘कचराकुंडी':स्वच्छता कंत्राटदाराकडून नियमाची पायमल्ली, स्वच्छता अभ्यास गटाने केली दंडाची शिफारस‎

शहरातील घराघरांमध्ये दररोज निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे नियमानुसार स्वच्छता कंत्राटदाराद्वारे चालवल्या जाणाऱ्या घंटागाड्या दररोज संकलन करतात की नाही, यावर वचक ठेवण्यासाठी शहरातील प्रत्येक घर, वसाहतींमध्ये क्युआर कोड लावण्यात आले आहेत. परंतु, कमी मनुष्यबळ, मर्यादित घंटागाड्या आणि अपुऱ्या साहित्याची बाब दडवण्यासाठी स्वच्छता कंत्राटदार नियमांची पायमल्ली करीत क्युआर कोड स्कॅनच करीत नाहीत. कारण, ते आठवड्यातून केवळ एक किंवा…

Read More

राहुरी मतदानाच्या दिवशीच प्राजक्त तनपुरेंची स्पष्ट भूमिका:भाजप प्रवेशाच्या अफवा फोल, तनपुरे अजूनही पवारांसोबतच

राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतदानाच्या दिवशीच माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आपली भूमिका स्पष्ट करत राजकीय चर्चांना पूर्णविराम दिला. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांनी जोर धरला होता. मात्र मतदानाचा हक्क बजावल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना स्पष्ट सांगितले की, ते कोणत्याही नव्या पक्षात जाणार नसून ते अजूनही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्याच भूमिकेत ठाम…

Read More

आतड्याला पीळ पडल्याशिवाय अस्सल कलाकृती अशक्य:लेखन अन् चित्रकला दोन्ही लेखनाचेच प्रकार, वसंत आबाजी डहाके यांचे प्रतिपादन

ज्येष्ठ कवी आणि चित्रकार वसंत आबाजी डहाके यांनी ‘आतड्याला पीळ पडल्याशिवाय अस्सल कलाकृती अशक्य’ असे मत व्यक्त केले आहे. त्यांच्या मते, लेखन आणि चित्रकला हे दोन्ही लेखनाचेच प्रकार आहेत, ज्यात अनुक्रमे शब्द आणि रेषांची साथ असते. प्रसिद्ध चित्रकार आणि लेखक राजू बाविस्कर यांच्या ‘काळ्यानिळ्या रेषा’ या आत्मकथनाला नुकताच साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आला. याबद्दल…

Read More

मुंबई-नाशिक ड्रग्जची राजधानी कशी झाली? गृहमंत्री गप्प का?:संजय राऊतांचा गृहमंत्र्यांना थेट सवाल, शिखर बँकेत सुनेत्रा पवारांसाठी इतरांनाही क्लीन चीट!

मुंबईसह महाराष्ट्रात इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रग्ज कुठून येत आहे. मुंबई, नाशिक ड्रग्जची राजधानी का होताना दिसून येत आहे? पुणे, नागपूरमध्ये ड्रग्ज का सापडत आहेत? दरेगावाजवळ ड्रग्जचा कारखाना कुणी सुरू केला? हे महत्त्वाचे प्रश्न आहे, यावर राज्याच्या गृहमंत्र्यांनी बोलले पाहिजे असे उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. संजय राऊत म्हणाले की, शिखर बँक घोटाळ्यात जर…

Read More

सप्तशृंगी गडावर 22 किलो चांदीचा अपहार!:जिल्हाधिकाऱ्यांकडून सखोल चौकशीचे निर्देश, मंदिर ट्रस्टच्या कारभारावरच संशय

महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या सप्तशृंगी गडावरील श्री सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टच्या कारभारात 22 किलो चांदीची तफावत आढळल्याने मोठी खळबळ उडाली असून, या चांदी अपहार प्रकरणाची नाशिक विभागीय आयुक्त कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने गंभीर दखल घेत आता सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. सामाजिक कार्यकर्ते विठोबा लच्छिराम द्यानद्यान यांनी पुराव्यानिशी केलेल्या तक्रारीनुसार, मंदिरातील नक्षीकामासाठीच्या जुन्या नोंदींमध्ये…

Read More

मध्य रेल्वेचा यू-टर्न, अमित ठाकरेंच्या इशाऱ्याने निर्णय बदलला:मनसेच्या दबावापुढे रेल्वे झुकली, परीक्षेसाठी आता मराठीचाही समावेश

केंद्रीय विभागांकडून मराठी भाषेकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी पुन्हा एकदा समोर आल्या होत्या. विशेषतः रेल्वे भरती प्रक्रियेत स्थानिक भाषांना दुय्यम स्थान दिल्याचा आरोप होत होता. मात्र यावेळी हा मुद्दा चांगलाच तापला आणि त्यानंतर मध्य रेल्वेला आपला निर्णय बदलावा लागला. मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे अखेर भरती प्रक्रियेत मराठीचा समावेश करण्यात…

Read More