Headlines

हिंगोलीत शाळांमध्ये आजपासून वाजली पहिली घंटा:'पाऊलठसे' घेत नवप्रवेशित विद्यार्थ्यांचे अनोखे स्वागत

हिंगोली जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळांसह खाजगी शाळांमध्ये सोमवारी ता. १५ नवीन शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांचे उत्स्फुर्त स्वागत करण्यात आले. नव प्रवेशितांना गुलाब पुष्प, गणवेश पाठयपुस्तके देण्यात आली तर काही ठिकाणी मुलांच्या पायाचे ठसे घेऊन शाळेत प्रवेश देण्यात आला आहे. पहिल्याच दिवशी शाळामध्ये अल्हाददायक वातावरण दिसून आले. हिंगोली जिल्हयातील सुमारे 1 हजार शाळांमधून नवीन शैक्षणिक वर्षात शाळा…

Read More

Eknath Shinde Excluded; Naresh Mhaskes Shiv Sena Style Warning

नवी मुंबई महानगरपालिकेच्या एका अधिकृत निमंत्रण पत्रिकेवरून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्यातील राजकीय संघर्ष पुन्हा एकदा उफाळून येण्याची चिन्हे आहेत. पालिकेतर्फे उद्या (मंगळवार) होणाऱ्या विविध आरोग्यविषयक सुविधांच्या . नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विविध आरोग्य सेवांच्या कामांचा लोकार्पण सोहळा उद्या आयोजित करण्यात आला आहे. पालिकेने या कार्यक्रमासाठी छापलेल्या निमंत्रण पत्रिकेत स्थानिक आमदार…

Read More

'बंगालमध्ये एकनाथ शिंदे आणि समृद्धी महामार्ग नव्हता म्हणून…':तृणमूलमधील फुटीवरून संजय राऊतांचा भाजपवर घणाघात

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर आता मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. तृणमूल काँग्रेस पक्षात मोठी फूट पडली असून पक्षाचे बंडखोर खासदार केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर थेट ‘नॅशनल सिटिझन्स पार्टी ऑफ इंडिया’ (NCPI) या पक्षात विलीन झाले आहेत. हे खासदार आता एनडीएला (NDA) पाठिंबा देणार असल्याचे समोर…

Read More

उजनी धरणात गतवर्षीच्या तुलनेत यंदा 35 टीएमसी पाणीसाठा कमी:उपयुक्त पातळी उणे 23.72 टक्क्यांवर,

चालू वर्षी जून महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात माढा तालुक्यासह उजनी धरणाच्या लाभक्षेत्रात अपेक्षित पावसाने अद्याप हजेरी लावलेली नाही. अपवाद वगळता बहुतांश भाग कोरडाच राहिल्याने खरीप हंगामाची सुरुवात रखडली आहे. यंदा अल निनोच्या परिणामामुळे पाऊस कमी राहण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तविल्याने शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली आहे. दरम्यान, उजनी धरणातील पाणीसाठ्यातही लक्षणीय घट झाली आहे. १४ जून २०२६…

Read More

अमरावती विमानतळावर नाईट लॅण्डींग:धावपट्टीवर लाईट्ससह डीव्हीओआर यंत्रणेचे काम पूर्ण, रात्री विमानोड्डाण केव्हा याबाबत अनिश्चितता‎

बेलोरा विमानतळावरून रात्री विमानोड्डाण केव्हा होणार याकडे संपूर्ण शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. रात्री विमानोड्डाणासाठी आवश्यक डॉपलर व्हीएचएफ ओम्नीडायरेक्शनल रेंज (डीव्हीओअर) यंत्रणा उभारण्याचे काम पूर्ण झाले असून, त्याची यशस्वी चाचणी देखील झाली आहे. धावपट्टीवर लाईट्सही बसवण्यात आले असून, विमान हवेत झेपावण्यासह धावपट्टीवर उतरण्यासाठी आवश्यक या दोन्ही महत्त्वपूर्ण दिशादर्शक, मार्गदर्शक यंत्रणा बसवण्याचे काम अगदी अचूक पूर्ण झाले…

Read More

विधान परिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट!:तानाजी सावंत आणि बसवराज पाटील यांची पुण्यातील भेट, बंद दाराआड तासभर खलबतं, महायुतीचे टेन्शन मिटलं?

धाराशिव-बीड-लातूर स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीत थेट आणि अटीतटीची लढत पाहायला मिळत आहे. मात्र, मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक असताना एका बंद दाराआड झालेल्या राजकीय भेटीने संपूर्ण निवडणुकीचे चित्रच पालटल्याची चर्चा रंगली आहे. महायुतीचे उमेदवार बसवराज पाटील यांनी थेट पुण्यात जाऊन शिवसेना (शिंदे गट) नेते आणि माजी मंत्री तानाजी सावंत…

Read More

दोन सरकारी नोकऱ्या त्यागून पूर्ण केले PSI होण्याचे स्वप्न:शिवणी रसुलापूरच्या अजिंक्य ढोकेची गावकऱ्यांनी काढली मिरवणूक‎

नांदगाव खंडेश्वर तालुक्याच्या शिवणी रसुलापूर येथील शेतकरी कुटुंबातील मुलगा अजिंक्य ढोके यांची मुंबई पोलिस उपनिरीक्षकपदी (पीएसआय) निवड झाली. ही निवड पूर्णत्वास जाण्यासाठी त्याने त्यापूर्वीच्या दोन सरकारी नोकऱ्यांचा त्याग केला. त्याचा तो त्याग आणि पीएसआयचे स्वप्न पूर्ण करण्यासाठीची जिद्द ही गावकऱ्यांसाठी कौतुकाची बाब ठरली आहे. त्यामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, गावकऱ्यांनी मिरवणूक काढून हा…

Read More

दिव्यांग उमेदवारांना 38 पायऱ्या चढून‎द्यावी लागली ‘MPSC’ची परीक्षा‎:पोलिस, पालक, नागरिकांच्या आधाराने गाठावी लागली परीक्षा केंद्रातील खोली

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) पूर्व परीक्षा रविवारी सकाळी १० ते १२ या वेळेत जिल्ह्यातील विविध केंद्रांवर झाली. मात्र शहरातील एका परीक्षा केंद्रावर दिव्यांग उमेदवारांना ज्या परिस्थितीत परीक्षा द्यावी लागली, त्याने प्रशासनाच्या संवेदनशीलतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. रॅम्प, व्हीलचेअर किंवा पर्यायी प्रवेशमार्गाची व्यवस्था नसल्याने अनेक दिव्यांग उमेदवारांना परीक्षा केंद्र गाठण्यासाठी तब्बल ३८ पायऱ्या चढाव्या लागल्या….

Read More

मंगळवेढ्यात 10.87 लाखांचा भेसळयुक्त खताचा साठा जप्त:कृषी विभागाने टाकलेल्या छाप्यात कारवाई

पाटखळ येथे कृषी विभागाने टाकलेल्या छाप्यात तब्बल १० लाख ८७ हजार ५७५ रुपयांचा भेसळयुक्त रासायनिक खतांचा साठा जप्त करण्यात आला. या प्रकरणी प्रहार उद्योग समूह व कृषी केंद्र चालक सतीश मनोहर भोसले (रा. पाटखळ, ता. मंगळवेढा) व अवधूत अॅग्रो इंडस्ट्रीज इंडिया प्रा. लि. या खत उत्पादक कंपनीचा संचालक रविराज शंकर कणसे (रा. सातारा) यांच्यावर गुन्हा…

Read More

शेतकरी कर्जमुक्तीसाठी जिल्हास्तरीय समिती:अटींचा बसणार फटका; पात्र लाभार्थी, अपात्र शेतकऱ्यांची यादी होणार जाहीर‎

राज्य सरकारने जाहीर केलेल्या ‘पुण्यश्लोक‎अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती‎योजने’अंतर्गत आता जिल्हाधिकाऱ्यांच्या‎अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्याचा‎महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. कर्जमुक्तीची प्रक्रिया‎पारदर्शक, वेगवान आणि पात्र शेतकऱ्यांपर्यंत लाभ‎पोहोचण्याच्या अनुषंगाने समिती गठित करण्यात आली‎आहे. पात्र तसेच अपात्र शेतकऱ्यांची यादी जवळपास‎तयार झाली आहे. यापूर्वी जाहीर झालेल्या दोन‎कर्जमाफी योजनांमध्ये ८१ हजार शेतकरी वंचित राहिले‎होते. त्यामुळे आता नवीन योजनेतील अटी, निकषांचा‎फटका किती शेतकऱ्यांना…

Read More