Headlines

साखर कारखान्यांना कर्ज नाकारल्याने राजकारणात खळबळ:पक्षांतरांचं गणित बिघडलं, कोणाला फटका तर कोणाला फायदा?

महाराष्ट्रातील साखर उद्योगाशी संबंधित एक मोठी घडामोड समोर आली असून राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाने (एनसीडीसी) राज्यातील सात साखर कारखान्यांना कर्ज नाकारले आहे. राज्य सरकारकडून एकूण 14 कारखान्यांचे प्रस्ताव पाठवण्यात आले होते, मात्र त्यापैकी केवळ सात प्रस्तावांना मंजुरी मिळाली. उर्वरित सात प्रस्ताव फेटाळल्यामुळे राजकीय आणि सहकार क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. विशेषतः पुणे जिल्ह्यातील तीन कारखान्यांना…

Read More

हिंदूंना 'वेचून' मारणाऱ्यांचे मुडदे कधी पडणार?:अंबादास दानवेंचा सरकारला रोकड सवाल; पहलगाम भ्याड हल्ल्याला एक वर्ष पूर्ण

पहलगाम येथे झालेल्या भ्याड हल्ल्याला आता वर्ष पूर्ण झाले आहे. मात्र, अद्यापही यातील मृतांच्या अनेकांना न्याय मिळाला नाही. त्यात भाजप सध्या महिला आरक्षण विधेयकासाठी आंदोलन करत असतानाच पहलगामच्या महिलांना न्याय कधी देणार असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केला आहे. अंबादास दानवे यांनी ट्विट करत म्हटले की, सध्या देशात अफवांचे पेव…

Read More

पुण्यातील द्राक्ष संशोधन परिषदेसमोर तरुणावर कोयत्याने वार:मांजरी पोलिसांकडून दोघांना अटक, एकावर गुन्हा दाखल

पुणे-सोलापूर रस्त्यावरील द्राक्ष संशोधन परिषदेसमोर एका तरुणावर धारदार शस्त्राने वार करून खुनाचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी मांजरी पोलिसांनी दोघांना अटक केली असून, त्यांच्या एका साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश नवनाथ कांबळे (वय 33, रा. उंदरगाव, ता. करमाळा, जि. सोलापूर) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. कुणाल राहुल चौगुले (वय 18) आणि सुरेश…

Read More

..तर मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर हळद फेकून आंदोलन करणार:हळदीच्या दरावरून क्रांतिकारी शेतकरी संघटना आक्रमक, हळदीची केली होळी

शेतकऱ्यांचे पिवळे सोने म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हळदीचे दर कोसळल्याने क्रांतीकारी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सेनगाव ते गोरेगाव मार्गावर बुधवारी ता. 22 दुपारी हळद पेटवून देत शासनाचा निषेध केला. आगामी काळात मुख्यमंत्र्याच्या बंगल्यावर हळद फेकून आंदोलन केले जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे. राज्यात सर्वात जास्त हळद हिंगोली जिल्ह्यात पिकविली जाते. हिंगोलीच्या हळदीने देशभरात ओळख निर्माण…

Read More

राहुल गांधी जुमलेबाज नाहीत:सुब्रमण्यम स्वामींवर कारवाईची हिंमत का नाही?; खर्गेंवरील टीकेवरून विजय वडेट्टीवारांचा भाजपला सवाल

राहुल गांधी हे काही जुमलेबाज नाहीत. त्यांची भूमिका एकच असते ज्या भागात जातील तशी भूमिका ते बदलत नाहीत. ते काही खोटं बोलत नाही. दक्षिणेत गेल्यावर एक आणि उत्तरेत एक रंग असे काही राहुल गांधी वागत नाहीत, असे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. सरड्या प्रमाणे कोण रंग आणि ड्रेस बदलतात हे सर्वांना ठाऊक आहे,…

Read More

मोठी बातमी:ईडीच्या जाळ्यातून न्यायालयाच्या माध्यमातून रोहित पवारांची सुटका; घायल हूँ, इसलिए घातक हूँ, म्हणत दिला इशारा

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्याविरोधात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दाखल केलेल्या पूरक आरोपपत्रानंतर आता या प्रकरणाला नवा कलाटणी मिळाली आहे. न्यायालयाने या प्रकरणात रोहित पवार यांना मोठा दिलासा दिल्याची माहिती समोर आली असून, त्यांनी स्वतः समाजमाध्यमांवर पोस्ट करत न्यायालयावर पूर्ण विश्वास असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित केले…

Read More

रितेश-जिनेलिया बनणार STचे नवे चेहरे:ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसिडर म्हणून निवड; स्टार जोडीकडून ब्रॅण्डिंगचा नवा अध्याय, लवकरच अधिकृत करार

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची लालपरी आता नव्या रुपात प्रवाशांसमोर येणार आहे. सार्वजनिक वाहतूक अधिक आकर्षक आणि लोकाभिमुख करण्याच्या उद्देशाने अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनेलिया देशमुख यांची ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसिडर म्हणून निवड करण्यात आली आहे. एसटीची प्रतिमा अधिक आधुनिक बनवणे आणि नव्या पिढीला या सेवेकडे आकर्षित करणे, हा या निर्णयामागील मुख्य हेतू असल्याचे सांगितले जात…

Read More

लिंबाळा तांडा शिवारात रोहीच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू:एक गंभीर जखमी, सेनगाव तालुक्यातील घटना

सेनगाव तालुक्यातील लिंबाळा तांडा शिवारात दुचाकी व रोही प्राण्याच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या एका व्यक्तीचा उपचार सुरु असतांना मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी सेनगाव पोलिस ठाण्यात मंगळवारी ता. 21 नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेनगाव तालुक्यातील ब्रम्हवाडी येथील आदिनाथ गडदे व त्यांचे वडील केशव गडदे (55) हे त्यांच्या दुचाकी वाहनावर गुरुवारी…

Read More

12 मेच्या निवडणुकीपूर्वी राजकीय घडामोडींना वेग; कोणाला मिळणार तिकीट?:कोणत्या पक्षाकडून कोणाला संधी? पहा संपूर्ण यादी

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या विधान परिषदेच्या निवडणुकीमुळे मोठी हालचाल सुरू झाली आहे. 10 जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीची घोषणा होताच सर्वच पक्षांमध्ये इच्छुकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. भाजप, शिवसेना (शिंदे गट), शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) या सर्वच पक्षांकडून उमेदवारीसाठी नावांची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे आगामी…

Read More

‘जय भीम’ ही आधुनिक नव्या भारताच्या उभारणीची ऊर्जा- ॲड. यशोमती ठाकूर, क्रांतीपर्व महोत्सव, महिलांची उपस्थिती; बुद्ध-भीम गीतांनी दुमदुमला परिसर‎

जय भीम हा अभिवादनाचा शब्द नाही, तर तो सामाजिक परिवर्तनाची प्रखर ऊर्जा आहे. समानता, स्वातंत्र्य, बंधुतेचा संदेश या एका घोषवाक्यात सामावलेला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची प्रेरणा ‘जय भीम’मधून प्रत्येकाच्या मनात चेतना निर्माण करते. अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद, शिक्षणाची जिद्द आणि स्वाभिमानाने जगण्याची प्रेरणा ‘जय भीम’ या मंत्रातूनच मिळते. त्यामुळे ‘जय भीम’ ही नव्या भारताच्या उभारणीची…

Read More