सुनेत्रा पवारांमध्ये मोठं नेतृत्व दडलेलं; देवेंद्र फडणवीसांचा ठाम दावा:म्हणाले – 35 वर्षे राजकारणात, नेत्याची क्षमता ओळखण्याचा अनुभव
बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या सांगता सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाबाबत मोठं विधान करत राजकीय वातावरण तापवलं आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या पोकळीत सुनेत्रा पवार सक्षमपणे काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. या सभेत बोलताना फडणवीस यांनी सुनेत्रा पवार केवळ उपमुख्यमंत्रीपदासाठी योग्य नाहीत, तर राज्याला सक्षम नेतृत्व देण्याची ताकद त्यांच्यात असल्याचा…