प्रत्येक ग्रामपंचायतीत 'आपले सरकार सेवा केंद्र' सुरू करा:सेवा हक्क आयुक्त सुधाकर तेलंग यांचे निर्देश, तीन महिन्यांची दिली मुदत
सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये ‘आपले सरकार सेवा केंद्रांची’ संख्या वाढवण्याची मोठी गरज असून, जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये येत्या तीन महिन्यांत ही सेवा केंद्र सुरू करावीत, असे स्पष्ट निर्देश राज्य सेवा हक्क आयुक्त सुधाकर तेलंग यांनी दिले. तसेच जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात ‘आदर्श सेतू’ व ‘आदर्श सेवा केंद्र’ उभारावे, अशी सूचनाही त्यांनी केली. जिल्हाधिकारी कार्यालयात आज…