Headlines

विषारी दारू प्रकरणी कारवाईची मागणी:आमदार अंबादास दानवेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र; ती मानवी हत्याच असल्याचा केला आरोप

हडपसर, फुगेवाडी आणि दापोडी परिसरातील विषारी दारू प्रकरणात मृत्यू झालेल्या नागरिकांना न्याय मिळावा तसेच संबंधित पोलिस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना नेते तथा राज्याचे माजी विधान परिषद विरोधी पक्षनेते, आमदार अंबादास दानवे यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि पोलिस महासंचालकांना पत्राद्वारे केली आहे. अवैध दारूविक्रीचे अड्डे वर्षानुवर्षे सुरू असताना…

Read More

पुण्यातील राजकीय नाट्य संपलं:अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी मोठी घडामोड; सुनील टिंगरेंनंतर श्रीकांत पाटील यांचीही माघार

पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषद निवडणुकीत अखेरचा सस्पेन्स संपुष्टात आला असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मैदानात उतरलेले विक्रम काकडे यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी झालेल्या राजकीय घडामोडींमुळे पुण्यातील संभाव्य लढत टळली असून निवडणूक बिनविरोध होण्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. राज्यातील 17 रिक्त विधान परिषद जागांसाठी…

Read More

पडेगावमध्ये खोदकामात गंभीर निष्काळजीपणा:कंत्राटदार-अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा, मनपा गटनेते गणेश लोखंडे यांची पोलिस आयुक्तांकडे मागणी

पडेगाव परिसरात मुंबई-नाशिक महामार्गावरील रस्ता रुंदीकरणाच्या कामात महावितरणमार्फत अंडरग्राऊंड केबल टाकण्यासाठी करण्यात आलेल्या खोदकामात गंभीर निष्काळजीपणा झाला असून संबंधित कंत्राटदार व अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी महानगरपालिका शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गटनेते गणेश लोखंडे यांनी पोलीस आयुक्तांकडे केली. गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्यास उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही…

Read More

हिंगोली जिल्हा पोलिस दलातील 15 अधिकाऱ्यांच्या बदल्या:तातडीने बदलीच्या ठिकाणी रूजू व्हावे, अधिक्षक निलाभ रोहन यांचे आदेश

हिंगोली जिल्हा पोलिस दल बदल्यांनी ढवळून निघाले असून जिल्हयातील १५ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. याबाबतचे आदेश पोलिस अधिक्षक निलाभ रोहन यांनी गुरुवारी ता. ४ काढले असून बदली झालेल्या अधिकाऱ्यांनी तातडीने बदलीच्या ठिकाणी रूजू होण्याचे आदेश दिले आहेत. हिंगोली जिल्ह्यात मागील पंधरवाड्यापासून पोलिस दलात बदल्यांची प्रक्रिया सुरु होती. त्यानुसार बदलीपात्र कर्मचाऱ्यांची यादी तयार करून समुपदेशनाने…

Read More

हिंगोलीत खते-बियाणे लिंकिंग रोखण्यासाठी अधिकाऱ्यांची विशेष पथके तैनात:खतांसोबत इतर उत्पादनांची सक्ती केल्यास थेट तक्रार करण्याचे आवाहन

हिंगोली जिल्ह्यात आगामी खरीप हंगामात बियाणे व खतांचे लिंकींग रोखण्यासाठी पाच तालुक्यांसाठी दहा अधिकाऱ्यांचे पथक नियुक्त केले आहे. शेतकऱ्यांकडून तक्रारी प्राप्त झाल्यास तातडीने कृषी केंद्रावर जाऊन शाहनिशा केली जाणारआहे. तक्रारीत तथ्य आढळून आल्यास कारवाई केली जाणार असल्याचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी प्रदीप कच्छवे यांनी सांगितले. हिंगोली जिल्ह्यात पेरणीपूर्व मशागत पूर्ण झाली असून आता शेतकऱ्यांना मोठ्या…

Read More

मुख्यमंत्री आमच्या मागण्यांवर सकारात्मक ते प्रयत्न करतायत:…तर सरकारविरोधात लढायला पुन्हा मैदानात उतरणार, मनोज जरांगेंचा इशारा

मनोज जरांगे म्हणाले की, मराठा आरक्षण आंदोलनातील गुन्हे मागे घेणार असे आम्हाला प्रशासनाने सांगितले होते. त्या संदर्भात माहिती मागवण्याचे काम सुरू झाले आहे. सध्या तरी कामे होऊ लागले आहेत. आता ते दमतील असे वाटत नाही ते काम करतीलच. काही जणांच्या घरात एकाला प्रमाणपत्र दिले दुसऱ्याला नाही हा विषय आम्ही प्रशासनाला सांगितले. काही जणांकडे पुरावे नाही,…

Read More

आता जिल्हास्तरीय बहुमानासाठी सज्ज‎:"मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात' दहिगाव-शे ग्रामपंचायत तालुक्यात प्रथम

शेवगाव राज्य शासनाच्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत पार पडलेल्या मूल्यमापन प्रक्रियेत शेवगाव तालुक्यातील दहिगाव शे. ग्रामपंचायतीने उल्लेखनीय कामगिरी करत तालुका स्तरावर प्रथम क्रमांक पटकावला आहे. ग्रामपंचायतीने राबवलेली विविध विकासकामे, स्वच्छता मोहीम, लोकसहभाग, पारदर्शक प्रशासन आणि शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी यामुळे हा बहुमान मिळाला आहे. तालुका स्तरावरील या यशानंतर आता या गावाची निवड जिल्हास्तरीय…

Read More

अहंकार त्याग केल्याशिवाय भगवंत कधी भेटणार नाही- रेवतीनंदन दास:इस्कॉनतर्फे आयोजित श्रीमद्भागवत कथा निरूपण सोहळ्याची सांगता‎

श्रीमद् भागवत कथेची सांगता होते, तेव्हा साक्षात भगवान श्रीकृष्ण आपल्या जवळ आलेले असतात. आज घरात होम थिएटर, शाही सोफा सेट यांसारखी अत्याधुनिक सुखाची साधने उपलब्ध असूनही माणसाचे जीवन ‘अपसेट’ आहे. ताजमहालसारखा देखणा बंगला उभारला, तरीही मनात घमेंड आणि मीपणा असेल, तर तिथे श्रीकृष्ण कधीच येत नाहीत. आपण जेव्हा बासरीसारखे आतून पोकळ (अहंकाररहित) आणि खुले होऊ,…

Read More

49,965 ha in Madha taluka. Kharif target; Cultivation work in final stage, Rabicha taluka turned towards Kharif due to Sina-Madha lift irrigation

Marathi News Local Maharashtra Solapur 49,965 Ha In Madha Taluka. Kharif Target; Cultivation Work In Final Stage, Rabicha Taluka Turned Towards Kharif Due To Sina Madha Lift Irrigation कुर्डुवाडी2 तासांपूर्वी कॉपी लिंक कुर्डुवाडी माढा तालुक्यातील शेतकऱ्यांनी आगामी खरीप हंगामासाठी कंबर कसली असून, शेतांची नांगरणी आणि मान्सूनपूर्व मशागतीची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. बळीराजा सध्या पेरणीयोग्य…

Read More

तुका जातो वैकुंठाला नाट्य प्रयोगाने प्रेक्षक भारावले:अधिक महिन्यानिमित्त नरखेड येथे अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त केले सादरीकरण‎

मोहोळ तालुक्यातील नरखेड येथे अधिक मास अखंड हरिनाम सप्ताह निमित्त तुका केवडा केवडा तुका आकाशा एवढा अर्थात तुका जातो वैकुंठाला या नाट्यप्रयोगाचे यशस्वीरित्या सादरीकरण करण्यात आले. नरखेड ग्रामस्थ आयोजित छत्रपती शिवाजी नाट्य मंडळ सोहाळे यांचा तुका जातो व . संत तुकाराम महाराज यांच्या सदेह वैकुंठ गमनाच्या त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव निमित्त तुकाराम महाराजांच्या जीवन चरित्रावर आधारित…

Read More