Headlines

अस्मितेच्या संघर्षाची 4 दशके:दुबईचा व्यापारी बनून कर्नाटकात शिरले, बेळगावात आंदोलन; भुजबळांनी जागवल्या सीमा लढ्याच्या आठवणी

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज ४ जून १९८६ रोजी सीमाप्रश्नावरून कर्नाटकच्या बेळगावमध्ये केलेल्या ऐतिहासिक आंदोलनाच्या स्मृतींना उजाळा दिला. छगन भुजबळ शिवसेनेत असताना मराठी अस्मिता आणि सीमाभागातील मराठी बांधवांवरील अन्यायाविरोधात लढा पुकारला होता. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले होते. या लढ्याला आज ४० वर्षे पूर्ण होत…

Read More

जलतरणातील थरारक कवायतींनी भारावले प्रेक्षक:श्री हव्याप्र मंडळाच्या जलतरण तलावावर सिंक्रोनाईज्ड स्विमिंग

श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या राष्ट्रीय स्तरावरील १०२ व्या उन्हाळी शिबिरांतर्गत आयोजित जलक्रीडा प्रात्यक्षिकांनी प्रेक्षकांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले. मंडळाच्या जलतरण तलावावर सायंकाळी जलक्रीडा, कवायतींचे सादरीकरण केले . या कार्यक्रमात जलतरणाचे प्रकार, सिंक्रोनाईज्ड स्विमिंग, वॉटर पोलो, जळती बनेटी पाण्यावर तरंगणाऱ्या मल्लखांबाचे अद्वितीय प्रात्यक्षिक सादर केले. जलतरणपटूंच्या शिस्तबद्ध, साहसी सादरीकरणाला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली.कार्यक्रमाला मंडळाचे प्रधान सचिव…

Read More

नाशिक विधान परिषद:गिरीश महाजनांच्या मध्यस्थीला यश, गणेश गीतेंची माघार; पण भावाच्या भूमिकेमुळे महायुतीचे टेन्शन कायम

नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणात महायुतीसमोर उभा ठाकलेला पेच अखेर सुटण्याच्या मार्गावर आहे. भाजपचे ‘संकटमोचक’ मानले जाणारे ज्येष्ठ नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या यशस्वी शिष्टाईनंतर बंडखोर उमेदवार गणेश गीते यांनी आपली उमेदवारी मागे घेण्याची तयारी दर्शवली आहे. मुंबईत गेल्या २४ तासांपासून सुरू असलेल्या खलबतांनंतर हा सकारात्मक निर्णय झाला असला, तरी महायुतीची…

Read More

जल संवर्धनासाठी ‘युवा जलदिंडी'; खानापूर येथून अभियानाचा शुभारंभ:युवा भारत केंद्र, युनिसेफ, यशदा आणि साने गुरुजी मंडळाद्वारे आयोजन‎

वाढत्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाण्याचे महत्त्व व जल साठ्यांचे जतन काळाची गरज बनली आहे. याच उद्देशाने केंद्रीय युवा कार्यक्रम तथा क्रीडा मंत्रालय, ””मेरा युवा भारत केंद्र”” अकोला, युनीसेफ़ महाराष्ट्र, ‘यशदा’ जलसाक्षरता केंद्र आणि साने गुरुजी कला, सांस्कृतिक व क्रीडा मंडळाच्या संयुक्त विद्यमाने ””युवा जल दिंडी अभियान”” सुरू करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत ‘जलसंवर्धनासाठी युवा व समुदायाचा…

Read More

संत्रा उत्पादकांचे प्रति हेक्टर एक लाख मदतीसाठी तहसील कार्यालयात ठिय्या:वरूड तालुक्यात गारपिटीने संत्रा-मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान‎

तालुक्यात ३० व ३१ मे रोजी झालेल्या अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीमुळे संत्रा व मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. आधीच एप्रिल व मे महिन्यातील ४५ ते ४७ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलेल्या तापमानामुळे फळगळ झालेली असताना, त्यान . या पार्श्वभूमीवर किसान न्याय हक्क संघर्ष समिती व तालुक्यातील शेतकऱ्यांनी मंगळवारी तहसीलदार कार्यालयात ठिय्या आंदोलन…

Read More

मोहोळ तालुक्यात डिझेल- पेट्रोलचा तुटवडा:वाहनधारकांचे हाल; अमेरिका इस्रायल-इराण युद्धाचा परिणाम‎

अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या तणावपूर्ण घडामोडींचे पडसाद ग्रामीण भागातही उमटले असून, मोहोळ शहरासह तालुक्यात डिझेल आणि पेट्रोलचा तुटवडा निर्माण झाला आहे. अनेक पेट्रोल पंपांवर इंधनाचा साठा संपल्याने शेतकरी, व्यापारी आणि वाहनधारकांना इंधनासाठी भटकंती करावी लागत आहे. तालुक्यातील अनेक पेट्रोल पंपांवर गेल्या काही दिवसांपासून डिझेल-पेट्रोल उपलब्ध नसल्याची परिस्थिती आहे. दि. ३१ मे रोजीही…

Read More

भटके-विमुक्तांच्या घरगणनेसाठी आठ जिल्ह्यांत "मुशाफिरी यात्रा'

प्रतिनिधी |जामखेड शासकीय घरगणनेच्या त्रुटींमुळे भटके-विमुक्त समाजाचे वास्तव चित्र समोर येत नसल्याने, त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आणि जनजागृतीसाठी उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यात व्यापक ‘मुशाफिरी यात्रे’चे आयोजन करण्यात आले आहे. भटके-विमुक्त नेते तथा नगरसेवक ॲड. डॉ. अरुण जाधव यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पत्रकार परिषदेला ग्रामीण विकास सचिव उमा जाधव, संचालक बापूसाहेब ओव्होळ, संतोष…

Read More

चार दिवसांत 500 अतिक्रमणे हटवली:मनमाडच्या रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास, राजकीय विरोध झुगारून प्रशासनाची धडक कारवाई; शहरातील रस्ते झाले रुंद‎

शहरासह राज्य व राष्ट्रीय महामार्गालगत सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेने सलग चौथ्या दिवशीही वेग कायम ठेवत मोठी कारवाई केली. चार दिवसांत सुमारे ५०० अतिक्रमणे हटविण्यात आल्याने शहरातील प्रमुख रस्ते, चौक आणि महामार्ग परिसर मोकळे झाले असून वाहतूक व्यवस . बुधवारी सकाळपासून रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या कारवाईत रेल्वे पुलाजवळील परिसर, रेल्वे स्टेशन रोड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर…

Read More

खुलताबाद तालुक्यातील 12 युवकांची अग्निवीरमध्ये निवड:गोळेगावात सत्कार, देशसेवेची प्रेरणा देणारा सोहळा, उपस्थितांच्या डोळ्यांत दाटले आनंदाश्रू‎

तालुक्यातील युवकांनी मिळवलेल्या उल्लेखनीय यशाचा गौरव करणारा भव्य सत्कार सोहळा मंगळवार (२ जून) रोजी गोळेगाव ग्रामपंचायत पाटांगण येथे अत्यंत उत्साहपूर्ण आणि देशभक्तिपर वातावरणात पार पडला. भारतीय सैन्यदलाच्या ‘अग्निवीर’ भरतीत निवड झालेल्या परिसरातील १२ . छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व शिव आरतीने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. शिव आरतीचा मान हा निवड झालेल्या…

Read More

चारित्र्याच्या संशयातून पतीकडून पत्नीचा खून:दोन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात, पत्नीवर सतत संशय घेत असल्याने उचलले टोकाचे पाऊल‎

पैठण चारित्र्याच्या संशयातून पतीने आपल्या पत्नीचा डोक्यात कुऱ्हाडीने वार करून निर्घृण खून केल्याची घटना संत ज्ञानेश्वर उद्यान परिसरात बुधवारी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास घडली. मंदाबाई सुरेश अंगारखे (४५, रा. गांगलवाडी, नारळा) असे मृत महिलेचे, तर सुरेश अंगारखे असे आरोपी पतीचे नाव आहे. दरम्यान, पत्नीचा खून केल्यानंतर आरोपी स्वतःहून पोलिस ठाण्यात हजर झाला. आरोपी सुरेश अंगारखे…

Read More