Headlines

ज्येष्ठ कवी माधव पवार यांचे प्रदीर्घ आजाराने निधन:वयाच्या 71 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, वेदनांशी मैत्री करणारा कवी म्हणून ओळख

सोलापुरातील प्रख्यात कवी, गीतकार आणि ज्येष्ठ साहित्यिक माधव रामचंद्र पवार (वय ७१) यांचे आज पहाटे दीर्घ आजाराने निधन झाले. गेल्या १२-१३ वर्षांपासून ते किडनीच्या व्याधीने त्रस्त होते. या काळात तब्बल १ हजार ६५० डायलिसिस सोसून त्यांनी मृत्यूशी कडवी झुंज दिली, मात्र अखेर त्यांची ही झुंज अपयशी ठरली. ते ज्येष्ठ कवी आणि गीतकार रा. ना. पवार…

Read More

अजित पवारांचा विमान अपघात की घातपात?:अमोल मिटकरींनी 'अघोरी पूजे'वर बोट; पोलिस महासंचालक आणि SIT प्रमुखांची घेतली भेट

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या घटनेने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. मात्र, आता या अपघाताला ‘अघोरी’ विद्येची आणि ‘भोंदूगिरी’ची किनार असल्याचा खळबळजनक संशय राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी मिटकरी यांनी मुंबईत राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते आणि ‘एसआयटी’ (SIT) प्रमुख…

Read More

काँग्रेस म्हणजे मित्रपक्षांना गिळणारा अजगर!:ठाकरेंनी ममतांच्या घरात बसून आंदोलन करावं, सल्लागारांनी जरांगेंना चुकीची माहिती देऊ नये- नवनाथ बन

उद्धव ठाकरेंनी मातोश्रीतून बाहेर पडत कोलकत्यामध्ये जात ममता बॅनर्जी यांच्या घरात बसून एक वर्षभराचे आंदोलन करावे, कारण त्यांना घराबाहेर पडावे वाटत नाही, असा टोला भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी लगावला आहे. सत्ताधारी पक्षाचे सोडा संजय राऊत यांनी आपल्या पक्षाचे आमदार-खासदार यांच्याकडे लक्ष दिले पाहिजे. तुमच्या लोकांना काय त्रास आहे हे तुम्हाला माहिती नाही, एकनाथ शिंदे…

Read More

कुर्डुवाडीत उन्हाचा तडाखा, बाजारात शुकशुकाट‎:पोटासाठी घामाच्या धारा गाळत छोटे विक्रेते रस्त्यावरच; ‘गरीबांच्या फ्रिज’ला श्रीमंतांचीही पसंती

​कुर्डुवाडी4 तासांपूर्वी कॉपी लिंक ​कुर्डुवाडी वैशाख वणव्याचा तडाखा आता कुर्डुवाडी शहराला बसू लागला असून तापमानाचा पारा ४२ अंशांवर पोहोचला आहे. रणरणत्या उन्हामुळे शहराचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून दुपारी १२ ते ५ या वेळेत मुख्य रस्ते आणि बाजारपेठेत अक्षरशः ‘कर्फ्यू’ लागल्यासारख Source link

Read More

मराठी सक्तीची भाषा असताना हिंदीची परीक्षा कशासाठी?:दिल्लीतल्या भैय्यांना खूश करण्यासाठी घाट? महाराष्ट्रात हिंदीचं आक्रमण खपवून घेणार नाही- संदीप देशपांडे

महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांनी हिंदी भाषा का शिकावी याचे सरकारने उत्तर दिले पाहिजे. त्यांना मराठी भाषा येणं अपेक्षित आहे.पडद्याआडून हिंदी भाषेची सक्ती करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे, त्याचा आम्ही निषेध करतो, असे मनसेचे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे. सरकारने ही परीक्षा रद्द करावी अन्यथा परीक्षा केंद्राबाहेर जो राडा होईल त्यासाठी सरकार जबाबदार असेल, असा इशारा…

Read More

ममता बॅनर्जींचा हरल्या नाहीत, केंद्राने त्यांना दहशतीने रोखले:संजय राऊत यांचा आरोप; हिंदीला विरोध नाही, पण मराठी राज्याची प्रथम भाषा

आमचा हिंदी भाषेला विरोध नाही पण राज्याची पहिली भाषा ही मराठी आहे. हिंदी, इंग्रजी या भाषा राष्ट्रीय स्तरावर काम करण्यासाठी गरजेच्या आहेत, असे उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. संजय राऊत म्हणाले की, सरकारमधील काही लोकांना लोकशाहीचे हे पतन मान्य नाही. सरकारच्या हुकुमशाहीविरोधात आघाडीने एकत्र येणं गरजेचे आहे. जसे इंदिरा गांधी यांनी लावलेल्या आणीबाणीला…

Read More

मंत्री सावेंच्या OSD ची पत्नी, मुलाला भयंकर मारहाण:विरोधकांच्या सरकारवर आरोपांच्या फैरी; सोशल मीडियावर PHOTO व्हायरल

कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांचे विशेष कार्य अधिकारी (ओएसडी) विजय कारंडे यांनी आपल्या पत्नी व मुलाला अत्यंत भयंकर पद्धतीने मारहाण केल्याची घटना घडली आहे. या मारहाणीचे काही फोटो आज समोर आलेत. त्यात पत्नी व मुलाच्या अंगावर मारहाणीचे काळे-निळे व्रण दिसून येत आहेत. काँग्रेस व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने या प्रकरणी सरकारवर टीकेची झोड उठवत…

Read More

करकंबच्या पवन धायगुडेला सुवर्णपदक:रामभाऊ जोशी हायस्कूलच्या विद्यार्थ्याचा इतिहास; 65 किलो गटात देशात प्रथम, एशियन स्पर्धेसाठी सज्ज‎

रामभाऊ जोशी हायस्कूल, करकंबच्या विद्यार्थ्याने कुस्तीच्या आखाड्यात इतिहास रचला असून त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. पवन बालाजी (राजू) धायगुडे याने छत्रपती संभाजीनगर येथे पार पडलेल्या नॅशनल फ्री स्टाईल रेसलिंग स्पर्धेत ६५ किलो वजन गटात सुवर्णपदक पटकाव . भारतीय कुस्ती महासंघ व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या वतीने २८ ते ३० एप्रिल २०२६ दरम्यान ही स्पर्धा पार…

Read More

भोंदू अशोक खरात प्रकरण:खरातच्या अटकेने शिर्डीतील ‎‎जमीन माफियांचे धाबे दणाणले‎

शिर्डी परिसरात जमीन व्यवहार, खाजगी‎ सावकार की आणि आर्थिक गैरप्रकारांच्या‎ मालिकेमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या ‎भोंदू अशोक खरात याला राहाता न्यायालयाने‎ जमीन खरेदी फसवणूक प्रकरणी 9 मेपर्यंत 5 ‎दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. यामुळे या‎प्रकरणातील तपासाला निर्णायक वळण‎ मिळण्याची शक्यता व्यक्त होत‎ आहे. फसवणुकीच्या या प्रकरणाची व्याप्ती‎ पाहता खरातच्या अटकेने शिर्डीतील जमीन ‎माफियांचे धाबे दणाणले असून तपासात…

Read More

Konkan Heatwave & Marathwada Rain; 7 Districts Yellow Alert

राज्यातील हवामानात मोठा बदल होत असून ६ मे रोजी काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट, तर काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाने एकूण ७ जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. कोकण किनारपट्टीवर आर्द्रता वाढल्याने उकाडा असह्य ह . मुंबईसह ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना उष्म व दमट हवामानासाठी यलो अलर्ट देण्यात आला…

Read More