Headlines

अमरावतीत देवस्थान भूमी संरक्षण परिषद संपन्न:मंदिर सरकारीकरण, वक्फ बोर्ड अतिक्रमणाविरोधात लढा तीव्र करण्याचा निर्धार

अमरावती येथे ‘देवस्थान भूमी संरक्षण परिषदे’चे यशस्वी आयोजन करण्यात आले. मंदिरांवरील आघात रोखणे, मंदिर संस्कृतीचे रक्षण करणे आणि देवस्थानांच्या जमिनी वाचवणे हा या परिषदेचा मुख्य उद्देश होता. महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने राजापेठ येथील श्री रामदेवजी बाबा मंदिर सभागृहात ही परिषद पार पडली. या परिषदेला विदर्भातील १५० हून अधिक प्रमुख…

Read More

मोर्शीतील अर्धवट पुलासाठी काँग्रेसचा 'करो या मरो' इशारा:पाच दिवसांत काम सुरू न झाल्यास तीव्र आंदोलनाचा प्रशासनाला इशारा

मोर्शी येथील नळा नदीवरील अर्धवट पुलाचे बांधकाम येत्या पाच ते सात दिवसांत सुरू न झाल्यास ‘करो या मरो’ आंदोलन छेडण्याचा इशारा काँग्रेसने दिला आहे. काँग्रेसचे मोर्शी-वरुड विधानसभा प्रमुख श्रणित राऊत यांनी यासंदर्भात उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन सादर करत प्रशासनाला आंदोलनाची पूर्वकल्पना दिली आहे. नांदगाव पेठ ते पांढुर्णा या रस्त्याचे बांधकाम चार ते पाच वर्षांपासून पूर्ण झाले…

Read More

तिवस्यात काँग्रेसच्या 12 नगरसेवकांचा मतदानावर बहिष्कार:विधानपरिषद निवडणुकीत पक्षादेश पाळत शिर्डीत दाखल

तिवसा नगरपंचायतीच्या १२ काँग्रेस नगरसेवकांनी गुरुवारी झालेल्या विधानपरिषद निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकला. पक्षाच्या आदेशाचे पालन करत हे नगरसेवक रातोरात शिर्डीला रवाना झाले होते. या घडामोडीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, १५ पैकी उर्वरित तीन नगरसेवकांनी मात्र मतदानाचा हक्क बजावला. काँग्रेस पक्षाचे उमेदवार हर्षदीप देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून मतदारसंघात पाय ठेवला नाही. त्यांच्या आजारपणामुळे…

Read More

मेळघाट जंगल सफारीला 15 दिवसांची मुदतवाढ:आता 1 जुलैपासून होणार बंद, सप्टेंबरअखेरपर्यंत राहणार स्थगित

मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील जंगल सफारीचा आनंद घेणाऱ्या पर्यटकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. ही सफारी १५ जूनपासून बंद होणार होती, परंतु आता तिला १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे पर्यटक आता ३० जूनपर्यंत सफारीचा लाभ घेऊ शकतील. मुख्य वनसंरक्षक आदर्श रेड्डी यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, मेळघाटमधील जंगल सफारी आता १ जुलैपासून बंद केली जाईल. संभाव्य…

Read More

'तुकाराम मुंढे पॅटर्न'चा धसका!:सेनगावमध्ये 'एफडीए'ची धाड पडताच व्यापाऱ्यांनी दुकाने केली बंद; अधिकारी रिकाम्या हाताने परतले

हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव येथे खाद्यपदार्थाचे नमुने घेण्यासाठी आलेले अन्न व आवश्यक प्रशासनाचे अधिकारी गुरुवारी ता १८ दाखल झाले. मात्र एकही नमुना न घेता अधिकाऱ्याचे पथक रिकाम्या हाताने परत गेले आहे. या प्रकाराची सेनगावमध्ये चांगली चर्चा सुरू होती. राज्यात अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती झाल्यानंतर खडबडून जागे झालेल्या अन्न व औषध प्रशासनाचे…

Read More

4 Students Score 100 Percentile in PCB CET; 2 Girls

महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे मे २०२६ मध्ये घेतल्या गेलेल्या शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी तंत्रशिक्षणाच्या अंतर्गत असलेल्या औषधनिर्माणशास्त्र (Pharmacy) व कृषी शिक्षण (Agriculture Education) या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या संध . पीसीबी समूहाच्या दुसऱ्या संधीची सीईटी प्रवेश परीक्षा दिनांक १० व ११ मे २०२६ रोजी ४ सत्रात घेण्यात आली. या सीईटी परीक्षेला एकूण १ लाख…

Read More

हॉटेलमध्ये घरचे अन्न खाण्यावरील बंदी योग्यच:पाण्याच्या बाटलीवर जास्त दर आकारणेही कायदेशीर, ग्राहक आयोगाचा महत्त्वपूर्ण निकाल

हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये जाताना लहान मुले अथवा ज्येष्ठ नागरिकांसाठी घरून जेवणाचा डबा घेऊन जाणाऱ्या ग्राहकांना ग्राहक न्यायालयाने एक मोठा झटका दिला आहे. हॉटेल्समध्ये ‘बाहेरचे अन्न खाण्यास मनाई आहे’ असे सक्तीचे फलक लावणे आणि त्यानुसार ग्राहकांना मज्जाव करणे कायदेशीरदृष्ट्या पूर्णपणे योग्यच असल्याचा महत्त्वपूर्ण निकाल जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दिला आहे. यासोबतच, हॉटेलमध्ये पाण्याच्या बाटलीवर छापील…

Read More

संजय राऊत काँग्रेसचे दलाल!:ठाकरे गट काँग्रेसमध्ये विलीन होणार, उरलेले खासदारही लवकरच फुटतील; नरेश म्हस्के यांचा दावा

शिंदे गटाचे नेते आणि खासदार नरेश म्हस्के यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत ठाकरे गट आणि खासदार संजय राऊत यांच्यावर अत्यंत शेलक्या शब्दांत आणि बोचरी टीका केली आहे. संजय राऊत हे काँग्रेसचे दलाल असून भविष्यात ठाकरे गट काँग्रेसमध्ये विलीन होईल, असा दावा नरेश म्हस्के यांनी केलाय. तसेच ठाकरे गटाचे सध्या सहा खासदार फुटले असून, उरतलेले खासदारही…

Read More

Rohit Pawar MLC Election Allegation; Mavia Will Still Shock!

राज्यातील विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांनी पैशांच्या वापराबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर आर्थिक ताकद वापरली जात असल्याचा आरोप करत त्यांनी महायुतीवर अप्रत् . ‘प्रत्येक मतदाराला 25 लाख रुपये दिल्याची चर्चा’ माध्यमांशी बोलताना रोहित पवार म्हणाले, “ज्या पद्धतीने पैशांचा वापर केला जात आहे, ती…

Read More

Whip, Anti-Defection Law & Two Third Majority

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांनी दिल्लीत झालेल्या संसदीय पक्षाच्या बैठकीला गैरहजेरी लावल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. पक्षाने जारी केलेल्या ‘व्हीप’कडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होत असतानाच, या खासदारांवर प . या संपूर्ण प्रकरणात अनेक कायदेशीर आणि राजकीय बारकावे आहेत. ‘व्हीप’, पक्षांतरबंदी कायदा, दोन-तृतीयांश संख्याबळ आणि लोकसभा अध्यक्षांची भूमिका समजून घेण्यासाठी हे सविस्तर…

Read More