Headlines

'ऑपरेशन टायगर'साठी आज निर्णायक दिवस:11 वाजता कळणार ठाकरेंसोबत किती खासदार?, 6 खासदारांच्या भूमिकेकडे संपूर्ण लक्ष

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील अंतर्गत राजकीय घडामोडींना आज निर्णायक वळण मिळण्याची शक्यता आहे. “ऑपरेशन टायगर” संदर्भातील मोठे संकेत आज समोर येण्याची शक्यता असून, सकाळी 11 वाजता दिल्लीत शिवसेना (UBT) खासदारांची महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं राजकीय लक्ष लागलं आहे. 6 खासदारांचा निर्णय ठरणार ‘टर्निंग पॉइंट’ मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना (UBT) गटातील…

Read More

'ऑपरेशन टायगर' यशस्वी झाल्याचा दावा:शिंदेंचा 6 खासदारांशी कॉन्फरन्स कॉल? ओमराजे-संजय दिना पाटीलही चर्चेत सहभागी असल्याची माहिती

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील कथित ‘ऑपरेशन टायगर’ प्रकरणात नवी आणि महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरीच्या चर्चेत असलेल्या सहा खासदारांशी उशिरा रात्री कॉन्फरन्स कॉलद्वारे संवाद साधल्याची माहिती शिवसेनेतील वरिष्ठ सूत्रांकडून समोर येत आहे. विशेष म्हणजे, या चर्चेत धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांचाही सहभाग…

Read More

दगडूशेठ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची सजावट:शेषात्मज गणेश जयंतीनिमित्त विदुषी शैला दातार यांची स्वराभिषेक सेवा

शेषात्मज गणेश जयंतीनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात शेषनागाच्या आकर्षक पुष्पप्रतिकृतींनी सजावट करण्यात आली होती. गाभाऱ्यात विविधरंगी फुलांच्या शेषनागाच्या कलाकृतीमध्ये विराजमान लाडक्या गणरायाच्या चांदीच्या मूर्तीचे विलोभनीय रूप पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. या विशेष प्रसंगी विदुषी शैला दातार यांच्या स्वराभिषेकाचेही आयोजन करण्यात आले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे ही…

Read More

महिला शेतकऱ्यांच्या हाताला बियाण्यांची साथ‎:मेळघाटातील 45 गावांमध्ये पोहोचला ‘बीज मदत'' उपक्रम, 200 महिला सहभागी‎

समाज प्रगती सहयोग, मेळघाट कार्यालय येथे बुधवार १७ रोजी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला आणि समाज प्रगती सहयोग यांच्या संयुक्त विद्यमाने बीज मदत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी २०० महिला व ५० पुरुष शेतकऱ्यांना विविध बियाण्यांची मदत करण्यात आली. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून सहायक जिल्हाधिकारी धारणी, सिद्धार्थ शुक्ला तसेच प्रमुख पाहुणे म्हणून सहायक…

Read More

ठरावांची अंमलबजावणी रखडली; अधिकाऱ्यांचे टोचले कान:सभांमध्ये झालेल्या ठरावांवर चर्चा, विकासकामांच्या फाइली किंवा तक्रारी प्रलंबित न ठेवण्याची दिली तंबी

मनपाच्या सर्वसाधारण सभेतील आणि स्थायी समितीच्या सभेतील ठरावांची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत आजवर विविध सभांमध्ये मंजूर करण्यात आलेल्या ठरावांची प्रशासनाकडून काय अंमलबजावणी झाली, तसेच विकासकामांची प्रगती कुठपर्यंत पोहोचली, याचा आढावा घेण्यात आला. अ . या बैठकीत नगररचना विभाग, अतिक्रमण विभाग आणि एनयूएलएम विभागांतर्गत झालेल्या ठरावांवर चर्चा झाली. सभापती विजय अग्रवाल यांनी तिन्ही विभागांच्या…

Read More

देवस्थान भूमी संरक्षण परिषदेत निर्धार:मंदिर सरकारीकरण, वक्फ बोर्डाच्या अतिक्रमणविरोधात लढा तीव्र करणार

देवस्थान भूमी संरक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले. शासनाने इनाम निर्मूलन कायद्याचे प्रारूप स्थगित करणे, हा हिंदूंच्या संघटित शक्तीचा मोठा विजय असून, पुढील लढा मंदिरांच्या जमिनी वक्फ बोर्डाच्या ताब्यातून मुक्त करण्याचा असेल आणि मंदिर भूमी बळकावणाऱ्यांच्या विरोधात ‘अँटी-लँड ग्रॅबिंग’ कायदा करण्यासाठी प्रयत्न करणार, असा निर्धार या परिषदेत व्यक्त करण्यात आला. मंदिर भूमी बळकावणाऱ्यांच्या विरोधात ‘अँटी-लँड ग्रॅबिंग’…

Read More

सत्यम गांधी यांच्याकडून विकासकामांचा आढावा:आरोग्य, घरकुल, पाणीपुरवठा व ग्रामविकास योजनांच्या अंमलबजावणीची पाहणी‎

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सत्यम गांधी यांनी मंगळवारी दर्यापूर तालुक्याचा दौरा करून विविध विकासकामांची पाहणी केली. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायती, पंचायत समिती कार्यालय तसेच विविध विभागांच्या योजनांचा सविस्तर आढावाही घेण्यात आला. काही ठिकाणी नागरिकांसमवेत अगदी खाली बसून त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून आवश्यक माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी योग्य सूचना व निर्देश दिले. येवदा येथील…

Read More

भावलीत 19 तर तळेगाव धरणात अवघा 9 टक्के पाणीसाठा शिल्लक:इगतपुरीत पाणीटंचाईचे सावट, शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू‎

शहराला पाणीपुरवठा करणारे भावली धरण, बारा बंगला येथील नगरपरिषदेचा तलाव तसेच जीवन प्राधिकरण विभागाचा तळेगाव तलाव यांनी तळ गाठल्याने शहरावर पाणीटंचाईचे संकट गडद होऊ लागले आहे. सध्या शहरासाठी महत्त्वाच्या असलेल्या भावली धरणात केवळ १९ टक्के , तळेगाव धरणात . यंदा उष्णतेची तीव्रता वाढल्याने आणि बाष्पीभवनाचे प्रमाण जास्त राहिल्याने जलसाठ्यांतील पाण्याची पातळी झपाट्याने कमी झाली आहे….

Read More

आमठाणा शाळेत सैन्यदलातील निवडीबद्दल विद्यार्थ्यांचा सत्कार:जि.प. शाळेतील पालक मेळाव्यात विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप‎

येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेचा माजी विद्यार्थी लव श्रीराम डफळ याची भारतीय सैन्यदलात नियुक्ती झाल्याबद्दल शाळेच्या वतीने लव डफळ तसेच त्याचे वडील यांचा मुख्याध्यापक व शिक्षकवृंद यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्या . याच कार्यक्रमाच्या निमित्ताने शाळेत पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीस चालना मिळावी या उद्देशाने शाळेचे मुख्याध्यापक…

Read More

शिवना येथील आयुष्मान आरोग्य मंदिर पाण्याविना:पाणी विकत घेण्याची वेळ, पाण्याचा थेंबही नाही; प्रसूतीसाठी आलेल्या महिला अन् वृद्धांचे अतोनात हाल

ग्रामीण भागातील गरीब आणि गरजू रुग्णांना अत्यावश्यक तसेच मूलभूत आरोग्य सेवा देण्याच्या उद्देशाने सिल्लोड तालुक्यातील शिवना येथे सुरू करण्यात आलेले ‘आयुष्मान आरोग्य मंदिर’ सध्या भीषण पाणीटंचाईच्या विळख्यात सापडले आहे. गेल्या काही दिवसांपासून येथील पाणीपुरवठा पूर्णपणे खंडित झाल्याने, हे आरोग्य मंदिर पाण्याविना कोरडे पडले आहे. परिणामी, उपचारासाठी येणाऱ्या रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना चक्क बाहेरून पाणी विकत…

Read More