Headlines

नाशिक 5 दिवसांत खड्डेमुक्त करणार!:बनावट वर्कऑर्डर प्रकरणात माझाच दूरचा नातेवाईक दोषी, त्यालाही सोडणार नाही – गिरीश महाजन

नाशिक शहरातील रस्त्यांची दुर्दशा आणि आगामी कुंभमेळ्याच्या नावाने कोट्यवधी रुपयांची बोगस वर्कऑर्डर देण्याच्या मोठ्या घोटाळ्यावर राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी रोखठोक उत्तरे दिली आहेत. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी स्पष्ट केले की, बनावट वर्कऑर्डर घोटाळ्यातील मुख्य आरोपी हा त्यांचा दूरचा नातेवाईक असला, तरी त्याच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी स्वतःच पोलिसांना दिले आहेत. तसेच, येत्या 4-5…

Read More

लोकसभा आणि विधानसभेत महिला आरक्षणाची लवकर अंमलबजावणी करा:खासदार सुप्रिया सुळे यांची केंद्राकडे मागणी

लोकसभा आणि विधानसभांमध्ये महिलांना 33 टक्के आरक्षण देण्याची तरतूद असलेल्या महिला आरक्षण कायद्याची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. महिला आरक्षणाचे विधेयक 2023 मध्ये लोकसभा आणि राज्यसभेत सर्वपक्षीय सहमतीने मंजूर झाले आहे. त्यामुळे आता त्याच्या अंमलबजावणीसाठी आणखी विलंब होऊ नये, अशी भूमिका त्यांनी मांडली….

Read More

बेंद ओढा पूल प्रकरण:ठेकेदारीच्या वादातून कुर्डुवाडीत राजकारण तापले

​कुर्डुवाडी शहरातील बेंद ओढ्यावरील पुलाच्या कामावरून सध्या स्थानिक राजकारण चांगलेच तापले आहे. विकासाच्या नावाखाली सुरू असलेल्या या पुलाच्या कामाच्या पाठीमागे प्रत्यक्षात ‘ठेकेदार आणि नगरसेवक-कम-ठेकेदार लॉबीतील अंतर्गत वाद असल्याचे चर्चिले जात असून, या राजकीय चिखलफेकीने पालिका वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे. ​मिळालेल्या माहितीनुसार, बेंद ओढ्यावरील पुलाचे काम मिळावे म्हणून शहरातील अनेक नगरसेवक आणि त्यांच्या समर्थकांनी…

Read More

शिवप्रेमींचा पाठपुरावा:छत्रपती शिवाजी महाराज चौक सुशोभीकरणाचा आग्रह; तटबंदीपासून चित्रशिल्पांपर्यंत आराखडा केला तयार

लातूरच्या मध्यवर्ती भागातील छत्रपती शिवाजी महाराज चौकाला आता शिवकालीन वैभवाची झळाळी देण्याची शिवप्रेमींची इच्छा आहे. चौकात देखणा आश्वारूढ पुतळा, भव्य कमानी, तटबंदी, दीपस्तंभ, आकर्षक विद्युत रोषणाई आणि शिवकालीन इतिहासातील प्रेरणादायी प्रसंगांची चित्रशिल्पे साकारून हा परिसर शहराचे आकर्षण ठरावा, अशी मागणी आहे. महाराष्ट्रातील अनेक शहरांनी छत्रपतींच्या स्मृतींना साजेसे पुतळे व परिसर विकसित केले असताना लातूरचा चौकही…

Read More

नितेश राणेंकडून नामांतराचा मुद्दा पुन्हा चर्चेत:म्हणाले- आपण सगळे मूळचे हिंदूच, इस्लामपूरचे ईश्वरपूर झाले, मग मुंब्र्याचे 'मुंब्रादेवी' का होऊ नये?

महाराष्ट्रात गेल्या काही काळापासून शहरांची आणि जिल्ह्यांची नावे बदलण्याची प्रक्रिया सुरू आहे. औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’ आणि उस्मानाबादचे ‘धाराशिव’ झाल्यानंतर, आता ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा या उपनगराचे नाव बदलून ‘मुंब्रादेवी’ करण्याच्या चर्चेने पुन्हा एकदा जोर धरला आहे. या मुद्दयावर भाजपचे नेते आणि आमदार नितेश राणे यांनी मोठे आणि सूचक विधान केले आहे. रत्नागिरी येथे ‘तिरंगा यात्रेत’ सहभागी…

Read More

'स्वातंत्र्यदिनी तरी खोटं बोलू नका':पंतप्रधान मोदींच्या भाषणावर संजय राऊतांचा घणाघात, मुख्यमंत्री फडणवीसांनाही दिला इशारा

स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणातील विविध मुद्द्यांवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. मोदींनी युवाशक्तीबाबत व्यक्त केलेल्या भूमिकेचे स्वागत करतानाच, देशाच्या सत्तेत तरुणांना अधिक संधी देण्याची वेळ आली असल्याचे राऊत म्हणाले. तसेच कोरोना काळातील विरोधकांच्या भूमिकेबाबत मोदींनी केलेल्या वक्तव्यावरही त्यांनी टीका केली. शिवसेना पक्षचिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर…

Read More

हिंदीला राष्ट्रभाषेचा दर्जा द्या, गुणरत्न सदावर्तेंची मागणी:म्हणाले- प्रताप सरनाईक रिक्षावाल्यांकडून खंडणी वसूल करत आहेत, जरांगेंवरही हल्लाबोल

स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषद घेत अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी भाषा, संविधान, रिक्षाचालकांचे प्रश्न, मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावर केलेले आरोप आणि मनोज जरांगे यांच्या भूमिकेसह विविध मुद्द्यांवर आक्रमक भूमिका मांडली. महाराष्ट्रात भाषेच्या मुद्द्यावरून सुरू असलेले राजकारण थांबवण्याची गरज असल्याचे सांगतानाच त्यांनी हिंदीला राष्ट्रभाषेचा दर्जा देण्यासाठी कायदा करण्याची मागणी केली. तसेच रिक्षाचालकांकडून कथितरीत्या पैसे गोळा करण्याच्या…

Read More

राजकारण:मनपा सभेचे लाइव्ह प्रक्षेपण बंद; विरोधकांचा पायऱ्यांवर ‘ठिय्या’

महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेचे ‘युट्यूब’च्या माध्यमातून प्रक्षेपण बंद केल्याच्या मुद्द्यावरून शुक्रवारी विरोधकांनी सभा सुरू होण्यापूर्वीच या िनर्णयाला िवरोध केला. विरोधी पक्षातील नगरसेवकांनी महापौरांच्या कार्यालयाबाहेरील पायऱ्यांवर ठिय्या देत प्रशासनाचा निषेध केला. विशेष म्हणजे, सभेच्या अजेंड्यावर राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी जाहीर केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अभिनंदनाचा ठराव असतानाही सभेचे थेट प्रक्षेपण बंद करण्यात आल्याने विरोधकांनी सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याचा…

Read More

भाजपला संविधान गुंडाळायचंय, मनुस्मृतीच्या माध्यमातून देश चालवायचाय!:हर्षवर्धन सपकाळ यांचा हल्लाबोल; 22 ऑगस्टला राहुल गांधींच्या पुणे दौऱ्याचीही दिली माहिती

“भारतीय जनता पक्षाला या देशातील संविधान गुंडाळून ठेवायचे आहे आणि मनुस्मृतीच्या माध्यमातून हा देश चालवायचा आहे. त्यामुळेच अशा मनुवादी प्रवृत्ती आजही समाजात पाहायला मिळत आहेत,” असा घणाघाती आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. पुण्यात माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी भाजपची ‘तिरंगा रॅली’, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचा झालेला कथित अपमान आणि आगामी काळात…

Read More

Maharashtra Suitability Certificate Mandatory for Cultural Programs & Lavani

महाराष्ट्राची समृद्ध लोककला, विशेषतः लावणी आणि तमाशाच्या नावाखाली सुरू असलेल्या अश्लील सादरीकरणाला आणि ‘डीजे लावणी’च्या धिंगाण्याला आता कायमचा लगाम बसणार आहे. राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागाने एक अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय (GR) जारी केला . नेमका निर्णय काय? सध्या राज्यभरात अनेक ठिकाणी पारंपरिक लावणीच्या नावाखाली ‘डीजे’च्या तालावर अत्यंत बीभत्स आणि अश्लील नृत्य प्रकार सादर केले…

Read More