Headlines

बेगडी माणसांच्या आहारी न जाता भगवंताची कास धरा:भागवत कथेत राजेशकृष्ण महाराजांचे प्रतिपादन‎

तथाकथित सत्संग व आध्यात्मिकतेच्या माध्यमातून केलेली काही कर्मे ही अंधश्रद्धेला कारणीभूत होतात. याचे फलित काहीच होत नाही. अंधश्रद्धा ही काही केल्या जात नाही. त्यामुळे बेगडी माणसांच्या आहारी न जाता सरळ भगवंताची कास धरा; कारण भगवंतामुळे तुम्हाला खरा मार्ग मिळेल व त्यांचा अनुग्रह आपणावर खऱ्या अर्थाने होऊ शकेल, असे वृंदावन निवासी आंतरराष्ट्रीय भागवत कथाकार राजेशकृष्ण महाराज…

Read More

अमरावतीच्या ‘फिशरीज हब' प्रकल्पाला गती:विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांनी मनपात पोहोचून घेतला आढावा‎

अमरावती शहरात प्रस्तावित अत्याधुनिक फिशरीज हब प्रकल्पाच्या उभारणीसंदर्भात आज, मंगळवारी महानगरपालिकेत महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. विभागीय आयुक्त नयना गुंडे यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हाधिकारी आशिष येरेकर तसेच महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा यांच्या उपस्थितीत आयोजित या बैठकीत प्रकल्पाच्या विविध तांत्रिक, प्रशासकीय व विकासात्मक बाबींचा सविस्तर आढावा घेण्यात आला. बैठकीत मत्स्य विभाग व महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय विभागामार्फत प्रकल्पासंदर्भातील…

Read More

जनतेसाठी लढणार; सुधाकर भारसाकळे शिंदेसेनेत जाणार, काँग्रेस पक्षातील वरिष्ठ नेतृत्वाच्या कार्यपद्धतीवर व्यक्त केली नाराजी‎

अमरावती जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील प्रभावशाली नेतृत्व तसेच काँग्रेस पक्षाचे नेते सुधाकर पाटील भारसाकळे यांनी अखेर मोठा राजकीय निर्णय घेत शिवसेना शिंदे गटात जाणार असल्याचे संकेत दिले आहेत. मंगळवारी २६ मे रोजी शहरातील माहेश्वरी भवन येथे संवाद मेळाव् . काही दिवसांपूर्वीच त्यांनी दर्यापूर तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीबाबत विविध चर्चांना उधाण…

Read More

चंद्रभागा नदीपात्रात कारवाई, 15 मजुरांसह 19 जणांवर गुन्हा:उत्तर प्रदेशच्या मजुरांना स्थानिक लावले होते कामाला‎

पवित्र चंद्रभागा नदीच्या पात्रातून थर्माकोलच्या तराफ्याच्या साहाय्याने बेकायदेशीरपणे वाळू उपसा आणि साठा करणाऱ्या टोळीवर पंढरपूर महसूल विभाग आणि पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे धडक कारवाई केली आहे. या कारवाईत अंबाबाई पटांगण बंधाऱ्यालगत उत्तर प्रदेश आणि बिहार राज्यातील तब्बल १५ मजुरांना रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले आहे. या परप्रांतीय मजुरांसह त्यांना कामाला लावणाऱ्या पंढरपूरच्या ४ स्थानिक वाळू मालकांवर गुन्हा…

Read More

अहिल्यानगर-पुणे “इंटरसिटी’चे सहा अडथळे पार:आता “हडपसर जंक्शन’चा सातवा खोडा, इंटरसिटीने प्रवास होणार होता अवघ्या 3 तासांत, रस्ते मार्गानेही लागतो वेळ‎

अहिल्यानगर आणि जिल्ह्यातील लाखो प्रवाशांचे स्वप्न असलेल्या अहिल्यानगर-पुणे इंटरसिटी रेल्वे सेवेचा मार्ग तांत्रिकदृष्ट्या पूर्णपणे मोकळा झालेला आहे. परंतु रेल्वे प्रशासनाने पुन्हा एकदा नवीन खोडा घातला आहे. “हडपसर जंक्शन’ पूर्ण झाल्याशिवाय नगर-पुणे इंट . पूर्वी सोलापूर विभागात असलेले अहिल्यानगर दोन वर्षांपूर्वी पुणे विभागात समाविष्ट झाले, मात्र दोन्ही विभागांच्या असमन्वयामुळे या अत्यंत महत्त्वाच्या रेल्वेबाबत कमालीची उदासीनता दाखवली…

Read More

बाटली, कॅनमध्ये इंधन विक्री बंद; कजगाव पेट्रोल पंपांवर शुकशुकाट:काळ्याबाजाराची चौकशी करण्याची वाहनधारकांची मागणी‎

कजगावसह परिसरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या तीव्र इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता बाटली, कॅन तसेच इतर कोणत्याही खुल्या भांड्यात पेट्रोल व डिझेल देण्यास प्रशासनाने कडक बंदी घातली आहे. या आदेशानंतर कजगाव परिसरातील अनेक पेट्रोल पंपांवरील गर्दी ओसरली असून तिथे शुकशुकाट पाहायला मिळत आहे. या निर्णयामुळे सामान्य वाहनधारकांना काही प्रमाणात…

Read More

गंगापूर ते वैजापूर-भेंडाळा रस्त्यावर साईड पट्टे टाकण्याची नागरिकांनी केली मागणी:या मार्गावर दररोज अपघात होत असल्याने वाहनधारकांत नाराजी‎

गंगापूर शहरातून छत्रपती संभाजीनगर, वैजापूर, नाशिक मुंबईला जाणाऱ्या प्रमुख महामार्गावर मागील अनेक महिन्यांपासून साईटपट्टेच नसल्याने भरधाव चालणाऱ्या वाहनांना रस्त्याचा अंदाज येत नसल्याने नियमित अपघात होत असून ते रोखण्यासाठी तत्काळ पांढरे साईटपट्टे, झेब्रा क्रॉसिंग टाकावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. भेंडाळा फाटा ते गंगापूर व गंगापूर ते वैजापूर या अतिशय वर्दळीच्या रस्त्यावर दररोज हजारो अवजड व…

Read More

‘अंबाडी’त केवळ 11 टक्के साठा; कन्नडला ग्रॅव्हिटीने पाणी येणे बंद:पंप खरेदी करणार, एक्सप्रेस फीडर कार्यान्वित‎

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या अंबाडी प्रकल्पातील जलसाठा ११ टक्क्यांवर पोहचला असून, शहराला १० ते १२ दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. त्यात जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत ग्रॅव्हिटीने येणारे पाणी बंद झाले असून, मंगळवारी नगराध्यक्षा फरीन बेगम, मुख्याधिकारी रविंद्र लांडे, नगरसेवक अब्दुल जावेद यांनी धरणास भेट देत पंप हाऊससह वितरण प्रणालीची माहिती घेतली. पाणी वितरणात हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे…

Read More

नाशिकच्या कश्यपी धरणामध्ये संगमनेर येथील दांपत्यासह 4 जणांचा बुडून मृत्यू:‘पप्पा-मम्मी’ म्हणत मुलगी पाण्याकडे बाेट दाखवत हाेती, तिला धावत जाऊन उचलले

नाशिक- हरसूल रस्त्यावरील कश्यपी धरणानजीक सुट्टीसाठी आलेले मखमलाबाद येथील सचिन कैलास ठोंबरे (३२), त्यांची गरोदर पत्नी रोहिणी ठोंबरे आणि त्यांच्यासोबत असलेली, शेजारी राहणारी दोन १६ व १४ वर्षीय मुले यांचा कश्यपी धरणात बुडून मृत्यू झाला. . संगीता घाडगे या महिलेने पाण्याजवळ धावत जाऊन ठोंबरे यांच्या दोन वर्षाच्या मुलीला वाचवले. त्यानंतर या महिलेने आरडाओरड करून घटनेची…

Read More

वाढीव हद्दीतून ‘7/12’ हद्दपार होऊन ‘प्रॉपर्टी कार्ड’ मिळणार:ग्रामीण ओळख पुसली जाणार, राज्य शासनाचा मोठा निर्णय, संभाजीनगरसह सर्वच महापालिकांना फायदा

राज्यातील शहरांचा विस्तार वेगाने होत असताना महापालिका आणि नगरपालिकांमध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या गावांची ‘ग्रामीण’ ओळख आता कागदोपत्रीही पुसली जाणार आहे. या वाढीव क्षेत्रांमधील जमिनींचे ७/१२ उतारे आता कायमचे इतिहासजमा होणार असून, त्याऐवजी अधिकृत ‘प . मात्र, या नवीन हद्दींचे नगर भूमापन (सिटी सर्व्हे) रखडल्याने आजही तेथील जमिनींचा व्यवहार किंवा नोंदणी ७/१२ उताऱ्यांवरच होत होती. सिटी…

Read More