Headlines

वाशीम बायपास रोडवर थरार:गॅरेजसमोरील वाहनांना आग

शहरातील वाशीम बायपास रोडवरील बुद्धनगर परिसराजवळ सोमवारी सकाळी एक थरारक, भीषण आगीची घटना घडली. येथील एका ऑटो गॅरेज व सर्व्हिस सेंटरसमोर दुरुस्तीसाठी उभ्या असलेल्या चारचाकी वाहनांना अचानक भीषण आग लागली. आग इतकी वेगाने पसरली की काही क्षणांतच तिने रौद्ररूप धारण केले. लगत असलेल्या महावितरणच्या विद्युत डीपी (रोहित्र) व त्यावरील जिवंत तारांपर्यंत आगीच्या ज्वाळा पोहोचल्या. त्यामुळे…

Read More

बनावट नोटांचा वाद; पडेगावच्या एकाचे अपहरण; येवल्यात भक्त निवासात डांबले:15 लाखांच्या बदल्यात 30 लाखांच्या बनावट नोटांचे दाखवले आमिष

पडेगाव येथून एका व्यक्तीचे अपहरण करून त्याला येवला येथे डांबून ठेवल्याच्या प्रकरणात बनावट नोटांच्या रॅकेटचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या प्रकरणी २ आरोपींना अटक करत पीडिताची सुटका केली. या घटनेमुळे शहरात बनावट नोटांचे व्यवहार करणारे संघटित जाळे सक्रिय असल्याचे उघड झाले असून, यातील मुख्य मध्यस्थ फरार झाला आहे. पोलिस निरीक्षक गजानन…

Read More

औंढा नागनाथ तीर्थक्षेत्राचा होणार कायापालट!:266 कोटींच्या विकास आराखड्याला सोमवारी मिळणार मंजुरी

देशातील आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ येथे विविध विकास कामांसाठी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या पुढाकारातून २६६ कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार सोमवारी ता. ११ पालक सचिव रिचा बागला यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. या बैठकीत कामांचा प्राधान्यक्रम ठरवून कामांना मंजुरी दिली जाणार आहे. त्यामुळे राज्यभरातील भाविकांचे या बैठकीकडे लक्ष लागले आहे. देशातील…

Read More

बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान, काँग्रेसचा प्रशासनाला इशारा:कंपन्यांवर गुन्हे दाखल न झाल्यास 'जोडे मारा' आंदोलन

तिवसा, प्रतिनिधी: तालुक्यातील शेतकऱ्यांना बोगस बियाण्यांमुळे झालेल्या लाखो रुपयांच्या नुकसानीविरोधात तालुका काँग्रेस कमिटीने आज तीव्र आंदोलन केले. काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार आणि तालुका कृषी अधिकारी यांना इशारा निवेदन सादर करत, संबंधित कंपन्यांवर कारवाई न झाल्यास ‘जोडे मारा’ आंदोलनाचा इशारा दिला आहे. यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी कृषी अधिकाऱ्यांच्या कार्यालयात बोगस बियाण्याचे पोते ठेवून आपला तीव्र निषेध नोंदवला. निकृष्ट…

Read More

लोकप्रतिनिधी तात्पुरते, अधिकारी कायमचे; जनतेची कामे वेळेत करा:पाटोद्यात महसूल समाधान शिबिर; सभापती सचिन गरड यांचे आवाहन‎

लोकप्रतिनिधी दर पाच वर्षांनी बदलतात, मात्र प्रशासकीय अधिकारी कायमस्वरूपी सेवेत असतात. त्यामुळे जनतेची कामे तत्काळ मार्गी लावण्याची मोठी जबाबदारी अधिकाऱ्यांची आहे. जर अधिकाऱ्यांनी आपली कर्तव्ये वेळेवर पार पाडली असती, तर आज अशा शिबिरांची गरजच भासली नसत . आदर्श ग्राम पाटोदा येथे महसूल विभाग व पंढरपूर मंडळाच्या वतीने आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराच्या अध्यक्षस्थानावरून…

Read More

विरोधी खासदारांना विकास निधी नाकारल्यास काँग्रेसचा सविनय कायदेभंग आंदोलनाचा इशारा:निधी मिळत नव्हता हे सांगणे म्हणजे सरकारचीच पोलखोल- गोपाळ तिवारी

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी सत्ताधारी भाजप-महायुतीवर गंभीर आरोप केला आहे. विरोधी पक्षांच्या खासदारांच्या मतदारसंघांमध्ये विकास निधी अडवून सूडबुद्धीचे राजकारण केले जात असल्याचे त्यांनी म्हटले. ही वागणूक अशीच सुरू राहिल्यास महाराष्ट्रातील जनता ‘सविनय कायदेभंग’ आणि ‘असहकार आंदोलन’ पुकारण्यास मागेपुढे पाहणार नाही, असा इशारा तिवारी यांनी दिला आहे. तिवारी यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका करताना…

Read More

तीनचा जनता दरबार 5:45 वाजता; वैजापूर पंचायत समितीत घोषणाबाजी:गोंधळ वाढताच कलेक्टर बीडीओंच्या केबिनमध्ये दाखल

पंचायत समितीत बुधवारी आयोजित जनता दरबार नागरिकांसाठी ‘प्रतीक्षेचा दरबार’ ठरला. दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., सीईओ मिन्नू पी.एम. आणि तहसीलदार सुनील सावंत यांच्या उपस्थितीत जनता दरबार होणार असल्याने नागरिक दुपारी २ वाजेपासूनच पंचायत समितीत जमा झाले होते. मात्र अधिकारी वेळेवर आले तरी त्यांनी जनता दरबाराऐवजी बंद दाराआड आढावा बैठक सुरू केली. तब्बल अडीच…

Read More

झीशान अय्युब यांना 'भाई वैद्य युवा नेता पुरस्कार':म्हणाले – "सध्या जगात द्वेष आणि हिंसेचे वातावरण"

प्रसिद्ध चित्रपट अभिनेते झीशान अय्युब यांना नुकताच ‘लोकनेते भाई वैद्य युवा नेता पुरस्कार २०२६’ प्रदान करण्यात आला. यावेळी पुरस्कार स्वीकारताना त्यांनी सध्याच्या जागतिक परिस्थितीवर चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की, सध्या संपूर्ण जगात द्वेष आणि हिंसेचे वातावरण आहे, जिथे द्वेष पसरवणारे तग धरतात, तर प्रेम करणाऱ्या व्यक्तींना समाजाबाहेर फेकले जाते. हा प्रतिष्ठेचा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार…

Read More

Vishal Dadlani Clarifies Indian Idol Role Amidst NEET Paper Leak Controversy

5 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक म्युझिक कंपोजर आणि गायक विशाल ददलानी यांनी ‘इंडियन आयडॉल १६’ या रिॲलिटी शोमधून त्यांना काढून टाकल्याच्या अफवांवर मौन सोडले आहे. सोशल मीडियावर सुरू असलेल्या दाव्यांना फेटाळून लावत, विशालने शोच्या सेटवरूनच एक व्हिडिओ शेअर केला आहे. खरेतर, नीट-यूजी पेपर लीक प्रकरणी सरकारवर टीका केल्यानंतर निर्मात्यांनी त्यांना परीक्षकांच्या पॅनलमधून काढून टाकले आहे अशी…

Read More

विद्यार्थ्यांनी करिअर निवडताना आवडी,क्षमता,कौशल्ये अन् गरजा लक्षात घेतल्या पाहिजेत:‎एमआयटीमध्ये करिअर मार्गदर्शन आणि एनडीए तयारी व प्रशिक्षण अनावरण समारंभ

विद्यार्थ्यांनी करिअर निवडताना केवळ पारंपरिक पर्यायांचा विचार न करता आपल्या आवडी, क्षमता, कौशल्ये आणि बदलत्या काळाच्या गरजा लक्षात घेऊन करिअर निवडले पाहिजे, जर आपल्यामध्ये शिस्त, आत्मविश्वास, कठोर परिश्रम करण्याची तयारी असेल तर तुम्ही कोणत्याही क्षेत . वाखरी येथील एमआयटी विश्वशांती गुरुकुल कॅम्पसमध्ये एमआयटी ज्युनिअर कॉलेजच्या एनडीए परीक्षा तयारी आणि प्रशिक्षण कार्यक्रमाचा अनावरण समारंभ संपन्न झाला….

Read More