Headlines

जिल्ह्यामध्ये ‘पीएम आवास’चा बोजवारा:तब्बल 93 हजार घरकुले अजूनही अपूर्ण, वाचा प्रधानमंत्री योजनेची आकडेवारी

केंद्र सरकारच्या वतीने शहरासह ग्रामीण भागातील गरीब कुटुंबांना पक्के घर उपलब्ध करून देण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना सुरू करण्यात आली. या योजनेमुळे गरीब कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला असून अनेकांना हक्काची पक्की घरे मिळण्यास मदत झाली आहे. मात्र, सोलापूर जिल्ह्यात या योजनेची प्रगती कमालीची थंडावली आहे. केंद्र शासनाच्या पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यात दिलेले एकूण उद्दिष्ट १०२२९९…

Read More

नागपूर पोलिसांचा सायबर गुन्हेगारांना दणका:नागरिकांचे साडेचार कोटी रुपये आणि २३२ मोबाईल केले परत!

नागपूर पोलिसांनी सायबर गुन्हेगारांना मोठा दणका दिला आहे. सायबर फसवणुकीत गमावलेले नागरिकांचे तब्बल ४ कोटी ४९ लाख २४ हजार २६६ रुपये आणि चोरीला गेलेले २३२ मोबाईल आज त्यांना परत करण्यात आले. नागपूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने आयोजित एका विशेष कार्यशाळेत पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांच्या हस्ते ही रक्कम आणि मोबाईल परत करण्यात आले. या…

Read More

अमरावती विधान परिषद निवडणूक:काँग्रेसला मोठा धक्का, 96 नगरसेवकांनी 'व्हीप'चे उल्लंघन करत केले मतदान

अमरावती प्रतिनिधी | अमरावती विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. पक्षाने तटस्थ राहण्याचा ‘व्हीप’ जारी केला असतानाही, अमरावती आणि तिवसा वगळता इतर ठिकाणच्या ९६ नगरसेवकांनी मतदानात भाग घेतला. यामुळे पक्ष नेतृत्वाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. काँग्रेसच्या शहर आणि ग्रामीण जिल्हाध्यक्षांनी नगरसेवकांना निवडणुकीत तटस्थ राहण्याचा पक्षादेश (व्हीप) दिला होता. मात्र, १२०…

Read More

स्त्री शिक्षण, बहुजनांच्या उन्नतीसाठी महात्मा फुले यांचे विचार मार्गदर्शक:काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांचे जयंतीनिमित्त प्रतिपादन‎

महात्मा फुले यांनी समाजातील वंचित, शोषित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. शिक्षण हेच खरे परिवर्तनाचे साधन आहे, हा त्यांचा विचार आजही तितकाच प्रेरणादायी आहे. एवढेच नव्हे तर स्त्री शिक्षण, शेतकरी आणि बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी त्या . सामाजिक न्याय, समता आणि शिक्षणाचा दीप प्रज्वलित करणारे महान समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त आज, शनिवारी…

Read More

संतवाणी, अन् वीरगीतांनी रंगली मैफल:बार्शीत अवधूत गांधी यांच्या भक्ती-शक्ती संगम मैफलीला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद‎

छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मंडळ, सोलापूर यांच्या वतीने शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त बार्शी शहरात आयोजित करण्यात आलेल्या प्रख्यात लोकगायक अवधूत गांधी यांच्या ‘भक्ती-शक्ती संगम’ या सांगीतिक कार्यक्रमाला बार्शीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. . बार्शीतील लिंगायत बोर्डिंग येथे झालेल्या या कार्यक्रमप्रसंगी प्रारंभी शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना अर्पण करत त्यांच्या शौर्य, विचार, आदर्श आणि इतिहासाचे स्मरण केले. यावेळी स्मारक…

Read More

कमळ पक्ष्याची जून-सप्टेंबरऐवजी मेमध्येच पिल्ले:पक्षी अभ्यासक प्रा. आनंद बोरा यांनी उलगडले नांदूरमध्यमेश्वरातील पक्ष्याचे नवे वर्तन‎

. नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यात कमळ पक्षी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फिजंट-टेल जाकाना या पक्ष्याच्या प्रजनन वर्तनामध्ये संभाव्य बदलाची नोंद पक्षी अभ्यासक प्रा. आनंद बोरा यांनी केली आहे. सामान्यतः फिजंट-टेल जाकाना हा पक्षी पाण्यावर तरंगणाऱ्या कमळाच्या पानांमध्ये किंवा जलवनस्पतींच्या सुरक्षित भागात घरटी बांधतो. त्याच्या लांब व बारीक बोटांमुळे तो पाण्यावर तरंगणाऱ्या वनस्पतींवर सहज हालचाल करू शकतो. त्यामुळे कमळाची…

Read More

Sharad Pawar Congress Merger Offer; National President Post Revealed

देशाच्या राजकारणात भाजपविरोधी पक्षांची एकजूट, इंडिया आघाडीचे भविष्य आणि प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व यावर चर्चा सुरू असतानाच शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या काँग्रेसमध्ये संभाव्य विलिनीकरणाच्या चर्चांनी पुन्हा एकदा जोर धर . गांधी परिवारातून थेट संपर्क? राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार, गांधी परिवारातील एका वरिष्ठ नेत्याने शरद पवार यांच्याशी या विषयावर चर्चा केली होती. देशातील सर्वाधिक अनुभवी…

Read More

खुलताबाद येथील दोन शीवरस्ते अतिक्रमणमुक्त:खिर्डी-नांद्राबाद व कागजीपुरा-मावसाळा मार्ग मोकळे‎

तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकरी आणि ग्रामस्थांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या ठरलेल्या दोन प्रमुख शिवरस्त्यांवरील अतिक्रमणावर महसूल प्रशासनाने अखेर हातोडा फिरवला आहे. मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता योजनेंतर्गत खिर्डी ते नांद्राबाद आणि कागजीपुरा ते मावसाळा या दोन मार्गांवरील अतिक्रमणे हटवून हे रस्ते नागरिक व शेतकऱ्यांसाठी खुले करण्यात आले आहेत. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला वाहतूकीचा प्रश्न मार्गी लागल्याने…

Read More

गोंदियात कठडा नसलेल्या विहिरीत पडून वाघाचा मृत्यू:शिकारीच्या किंवा पाण्याच्या शोधात आल्याची शक्यता, तपास सुरू

गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा वनपरिक्षेत्रातील माल्ही बीट अंतर्गत कोडेलोहारा परिसरात एका शेतातील कठडे नसलेल्या विहिरीत पडून एका वाघाचा मृत्यू झाल्याची घटना रविवार सकाळी १० वाजता उघडकीस आली. मृत वाघ सुमारे ४ ते ५ वर्षांचा होता. ग्रामस्थांना विहिरीत वाघाचा मृतदेह तरंगताना दिसताच त्यांनी तात्काळ वनविभागाला माहिती दिली. वनविभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार, हा वाघ शिकारीच्या किंवा पाण्याच्या शोधात फिरत…

Read More

‘रिलस्टार’ आत्महत्या प्रकरणी, पतीविरुद्ध गुन्हा:वडिलांच्या फिर्यादीनंतर मंगळवेढा पोलिसांत गुन्हा‎

मंगळवेढा तालुक्यातील ब्रम्हपुरी येथे विवाहित महिलेच्या आत्महत्येप्रकरणी तिच्या पतीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. रोहिणी निलेश पाराध्ये (वय २५, रा. ब्रम्हपुरी) असे मयत झालेल्या महिलेचे नाव असून, फिर्याद मयत महिलेचे वडील बाळू गिरजाप्पा शिवशरण (वय ५१, रा. अर्धनारी) यांनी मंगळवेढा पोलिस ठाण्यात दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत सविस्तर माहिती अशी, समाज माध्यमावर…

Read More