Headlines

कोट्यवधीचा खर्च केलेला शिवना ते जळकीबाजार रस्ता 2 वर्षांतच खड्डेमय:वाहनधारकांची कसरत, पावसाळ्यापूर्वी रस्ता दुरुस्ती करण्याची मागणी‎

शिवना सिल्लोड तालुक्यातील शिवना ते जळकीबाजार गावाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली असून, अवघ्या दोन वर्षात दोन कोटींचा रस्ता खड्डेमय झाला आहे. निकृष्ट दर्जाचे काम, ढिसाळ नियोजन आणि प्रशासनाने केलेल्या जाणीवपूर्वक दुर्लक्षामुळे रस्त्याची अक्षरशः चा . या रस्त्यावरून दररोज प्रवास करणारे वाहनचालक, शेतकरी व नागरिक जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत. रस्ता बांधकामात मोठ्या प्रमाणात अनियमितता…

Read More

भारतीय मल्टी लेयर्ड बॅलिस्टिक डिफेन्स सिस्टीमची चाचणी यशस्वी:5000 किमी वरून येणाऱ्या क्षेपणास्त्राला पाडणार, हे तंत्रज्ञान मिळवणारा भारत 5वा देश

भारत आता लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा, अगदी आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांच्या धोक्यांचाही सामना करू शकतो. DRDO ने 10 आणि 11 जून रोजी सलग 3 उड्डाण चाचण्या केल्या, ज्यात मल्टी-लेयर्ड बॅलिस्टिक मिसाईल डिफेन्स (BMD) प्रणालीचे प्रदर्शन करण्यात आले. यात आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र (ICBM) श्रेणीपर्यंतच्या धोक्यांसह बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांना रोखण्याची आणि निष्प्रभ करण्याची क्षमता देखील समाविष्ट आहे. ही स्वदेशी…

Read More

वृंदा घेणार हरवलेल्या मोहनचा शोध:6 जुलै पासून 'सौभाग्यवती वृंदा मोहन' घेऊन येते रहस्याचा थरार

‘सन मराठी’वर पहिल्यांदाच रहस्यमय मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘सौभाग्यवती वृंदा मोहन’ या मालिकेचा प्रोमो गूढतेने भरलेला असून मालिकेतील मुख्य अभिनेत्री वृंदा आपल्या हरवलेल्या नवऱ्याला शोधताना दिसून येत आहे. प्रत्येक भागात रहस्याचे नवे पदर उलगडत जाणार असून वृंदाला एका अनोळखी कुटुंबाशी तिचा सामना होणार आहे. तिच्या समोर एकामागोमाग एक रहस्यांची मालिका उलगडणार आहे. मोहन खरंच…

Read More

Tarabai Modak Biography in Marathi

शिक्षण ही माणसाच्या उत्क्रांतीची एक अखंड, अविरत व परिवर्तनशील प्रक्रिया आहे. काळ बदलतो, तंत्रज्ञान बदलते आणि ज्ञानाच्या व्याख्याही बदलतात. आज AI मुळे ज्ञानाच्या कक्षा अभूतपूर्व वेगाने रुंदावत आहेत. समाजात घडणाऱ्या शिक्षणक्रांतीमुळे समाजमन घडले, विचार . प्राथमिकपूर्व शिक्षणापासून उच्चशिक्षणापर्यंतची ज्ञानाची कवाडे उघडण्यासाठी अनेकांच्या पायांची बोटे ठेचली गेली. भारतात बालवाडी, अंगणवाडी व बालकेंद्रित शिक्षणाची संकल्पना रुजवणाऱ्या ताराबाई…

Read More

मोर्शीत वादळी पाऊस, गारपीटमुळे संत्रा झाडे भुईसपाट:आंबिया बहर गमावला; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

रविवारी सायंकाळी मोर्शी शहर आणि तालुक्यातील पाळा, भाईपूर, मायवाडी या शेत शिवारात अचानक आलेल्या वादळी पाऊस आणि गारपिटीमुळे मोठे नुकसान झाले. या नैसर्गिक आपत्तीमुळे संत्रा बागायतदार शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, आंबिया बहर पूर्णपणे नष्ट झाला आहे. मोर्शी महसूल मंडळातील मोर्शी, भाईपूर, मायवाडी आणि पाळा येथील काही संत्रा झाडे मुळासकट उन्मळून पडली. झाडांवर लागलेली…

Read More

गोमंतकीय वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी!:पंढरपुरात उभारणार 'गोवा विठ्ठल-रुक्मिणी भवन', प्रमोद सावंत यांची घोषणा, प्रवासासाठीही आर्थिक मदत

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोमंतकीय वारकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. पंढरपूरमध्ये गोमंतकीय वारकऱ्यांसाठी स्वतंत्र ‘गोवा विठ्ठल-रुक्मिणी भवन’ उभारण्यात येणार असून, त्यासाठी जागा निश्चित करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. पंढरपूर आषाढी वारीसाठी निघालेल्या वारकऱ्यांना शुभेच्छा देत असताना मुख्यमंत्र्यांनी हि माहिती दिली. गोव्यातून दरवर्षी हजारो वारकरी आषाढी वारीसाठी पंढरपूरला जातात. मात्र,…

Read More

मुंबईच्या जे.जे रुग्णालयातील डॉक्टरची आत्महत्या:गळफास घेत संपवले आयुष्य, मानसिक तणावात असल्याची माहिती

मुंबईतील प्रतिष्ठित सर जे. जे. रुग्णालय परिसरातील डॉक्टर निवासात राहणाऱ्या एका 26 वर्षीय निवासी डॉक्टरने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी दुपारी उघडकीस आली आहे. डॉ. अभयसिंग नरसिंग मोरे असे मृत डॉक्टरचे नाव असून, ते रुग्णालयातील रेडिओलॉजी विभागाच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत होते. जे. जे. रुग्णालय संकुलातील नर्सिंग हॉस्टेलच्या सहाव्या मजल्यावरील रूम क्रमांक 604…

Read More

चित्ते नदी पुनरुज्जीवन: ग्रामविकास संस्थेला जलभूषण पुरस्कार:मराठवाड्यातील 27 गावे दुष्काळमुक्त केल्याने गौरव

ग्रामविकास संस्थेला चित्ते नदी पुनरुज्जीवन अभियानासाठी महाराष्ट्र शासनाचा 2022 चा द्वितीय जलभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. मराठवाड्यातील मृतप्राय चित्ते नदीला पुनरुज्जीवित करून संस्थेने 27 गावे कायमची दुष्काळमुक्त केली आहेत, ज्यामुळे 15,000 ग्रामस्थांच्या जीवनात जलसमृद्धी आली आहे. ‘दुष्काळमुक्त महाराष्ट्र’ ही संकल्पना साध्य करण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे दरवर्षी जलसंपदा आणि जलसंधारण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थेला…

Read More

हद्दवाढ भागात 7 टँकरने पाणीपुरवठा:8 ते 12 दिवसांआड येते नळाला पाणी, दररोज 22 ते 25 फेऱ्यांमधून केले जातेय नागरिकांना पाण्याचे वाटप‎

यावर्षी पावसाळा लांबल्यामुळे शहरातील पाणीपुरवठ्याची परिस्थिती गंभीर झाली आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या काटेपूर्णा (महान) धरणातील जलसाठाही दिवसेंदिवस खालावत चालला आहे. अकोला शहरातील शिवापूर, शिवर, न्यू तापडिया नगर, डाबकी, उमरी, मलकापूर समोरील आकृती . महानगरपालिकेचे पाणीपुरवठा अभियंता अमोल डोईफोडे यांनी सांगितले की, सध्या शहरातील हद्दवाढ भागात सुरू असलेले सातही टँकर दररोज सरासरी ३ ते ४ फेऱ्या…

Read More

लामनगावातील काळेआणि मालोदे वस्तीकरांचे आमरण उपोषण मागे:मंगळवारी रस्ता मोकळा करण्याचे आश्वासन, 40 वर्षांचा संघर्ष सुटला‎

तालुक्यातील लामनगाव येथील काळे व मालोदे वस्तीवरील नागरिकांचे ४० वर्षांपासून प्रलंबित हक्काच्या रस्त्यासाठीचे आमरण उपोषण मंगळवारी सुटले. आमदार प्रशांत बंब यांच्या हस्तक्षेपानंतर तहसील प्रशासनाने मंगळवारी सकाळी रस्ता मोकळा करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलकांनी उपोषण मागे घेतले. सोमवारी खुलताबाद तहसील कार्यालयासमोर आंदोलन झाले. महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक, शाळकरी विद्यार्थी सहभागी झाले. ४० हून अधिक नागरिक उपस्थित…

Read More