Headlines

ब्रह्मपुरी वेगळा जिल्हा करण्यात यावा:सरकारकडे सकारात्मक प्रस्ताव; स्मार्ट मीटरमुळे जनता त्रस्त, सरकारने लक्ष द्यावे – विजय वडेट्टीवार

विधानसभेत काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील विविध गंभीर प्रश्न उपस्थित करत सरकारला जाब विचारला. विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती, मुंबई महापालिकेच्या आर्थिक स्थितीपासून ते मुद्रांक शुल्क घोटाळा, स्मार्ट मीटर, शासकीय जमिनींची लूट, SRA आणि AMRUT योजनेतील कथित अनियमितता अशा अनेक विषयांवर सरकारला धारेवर धरले. विधानसभेत आज विरोधी पक्षाच्या प्रस्तावावर भाषण करताना वडेट्टीवार म्हणाले की, ब्रह्मपुरीला स्वतंत्र…

Read More

AI दर महिन्याला लिहितोय लाखो पुस्तके:अमेझॉनवर 3 पट जास्त पुस्तके प्रकाशित; पण वाचकांनी कमी उपयुक्त मानली

जर तुम्ही ॲमेझॉनवर नवीन पुस्तके शोधत असाल, तर त्यापैकी बरीच पुस्तके अशी असू शकतात जी एखाद्या लेखकाने नव्हे, तर एआयने लिहिली असतील. 2022 मध्ये चॅटजीपीटीसारखे मोठे लँग्वेज मॉडेल आल्यानंतर, ॲमेझॉनवर दरमहा प्रकाशित होणाऱ्या ई-बुक्सची संख्या सुमारे 1 लाखांवरून 3 लाख झाली आहे. म्हणजेच, केवळ तीन वर्षांत हा आकडा जवळपास तिप्पट झाला आहे. कॉर्नेल युनिव्हर्सिटीच्या अर्थशास्त्रज्ञ…

Read More

Sachin Sawant Alleges MH-CET Scam; Questions 100 Percentile for Low Scores

नीट सारखाचा गडबड घोटाळा MH – CET परिक्षेतही झाल्याचा सनसनाटी आरोप काँग्रसेचे नेते सचिन सावंत यांनी केला आहे. नीट परीक्षेच्या पेपर लिक प्रकरणात महाराष्ट्रासह देशभरात सीबीआयकडून कारवाई केली जात आहे. या पार्श्वभूमीवर सचिन सावंत यांनी पत्रकार परिषद घेत आ . सचिन सावंत म्हणाले, देशभरात नीट पेपरफुटीने विद्यार्थी आणि पालकांची चिंता वाढली आहे. आयुष्याचा महत्त्वाच्या टप्प्यावर…

Read More

ED raids AAP MP Ashok Mittal, searches at 10 places, action taken in Punjab-Haryana

Marathi News National ED Raids AAP MP Ashok Mittal, Searches At 10 Places, Action Taken In Punjab Haryana जालंधर2 दिवसांपूर्वी कॉपी लिंक ईडीने बुधवारी आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार अशोककुमार मित्तल आणि त्यांच्या कुटुंबातील शिक्षण संस्थांवर फेमा (परकीय चलन व्यवस्थापन कायदा) उल्लंघनाच्या तपासांतर्गत सर्च ऑपरेशन केले. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार जालंधर, आसपासचे भाग आणि गुरुग्राममधील सुमारे १०…

Read More

अमरावती विभागाची ऐतिहासिक कामगिरी:महाआवास अभियानात राज्यात द्वितीय क्रमांक, अमरावती विभागाने विविध स्तरावरील आठ पुरस्कार पटकावले‎

महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व पंचायतराज विभागामार्फत ग्रामीण भागातील बेघर कुटुंबांना हक्काचे घर उपलब्ध करून देण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या ‘महाआवास अभियान २०२३-२४’ मध्ये अमरावती विभागाने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या अभियानात उत्कृष्ट कामगिरी करत अमरावती विभागाने राज्यात द्वितीय क्रमांक पटकावला आहे. सातारा येथे आयोजित कार्यक्रमात केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

Read More

मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय:ट्रस्टच्या घटनेतील विश्वस्त मंडळाच्या कार्यकाळाचे पालन अनिवार्य

मुंबई उच्च न्यायालयाने ट्रस्टच्या घटनेत नमूद केलेल्या विश्वस्त मंडळाच्या कार्यकाळाच्या तरतुदींचे पालन करणे अनिवार्य असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. न्यायमूर्ती फरहान दुभाष यांच्या एकल पीठाने दोन रिट याचिकांवर सुनावणी करताना हा निकाल दिला. महाराष्ट्र राज्याचे धर्मादाय आयुक्त अमोघ कलोती यांनी मुंबईतील सुमारे सव्वा दोनशे वर्ष जुन्या एशियाटिक सोसायटीच्या निवडणुकीबाबत दिलेला स्थगिती आदेश उच्च न्यायालयाने कायम…

Read More

GST collections rise to all-time high of Rs 2.43 lakh crore in April 2026

नवी दिल्ली15 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक भारताच्या एकूण GST संकलनाने एप्रिल महिन्यात ₹2.42 लाख कोटींचा नवा विक्रम नोंदवला. सरकारी आकडेवारीनुसार, मागील आर्थिक वर्षाच्या याच महिन्याच्या तुलनेत यात 8.7% वाढ नोंदवली गेली आहे. यापूर्वी सर्वाधिक संकलन एप्रिल 2025 मध्ये ₹2.23 लाख कोटी होते. साधारणपणे दरवर्षी एप्रिल महिन्यात कर संकलन मजबूत असते. याचे मुख्य कारण असे आहे की…

Read More

जनगणना अभियानाचा पहिला टप्पा 100 टक्के झाला पूर्ण:आयुक्त लड्डा यांच्या हस्ते अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सत्कार‎

महानगरपालिकेच्या जनगणना अभियानाचे उद्दिष्ट १०० टक्के पूर्ण झाल्याबद्दल शुक्रवारी १२ जून रोजी मनपा आयुक्त वर्षा लड्डा यांच्या हस्ते संबंधित झोनमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार केला. जनगणना अभियान यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या झोन क्र.१ चे सहाय्यक आयुक्त नंदकिशोर तिखिले, उपअभियंता आशिष अवसरे व त्यांच्या कर्मचारी वर्गाचा, झोन क्र. ४ चे सहाय्यक आयुक्त धनंजय शिंदे…

Read More

सिल्लोड तालुक्यात उष्णतेची लाट; उपजिल्हा रुग्णालयात 4 बेड राखीव, दुपारी 12 ते 4 या वेळेत बाहेर जाणे टाळण्याचा सल्ला‎

सिल्लोड सध्या वातावरणातील बदलांमुळे पृथ्वीचे तापमान वेगाने वाढत आहे. मार्च महिन्यापासूनच राज्याच्या अनेक भागांत तापमानाचा पारा चढलेला पाहायला मिळत आहे. आगामी काळात उष्णतेच्या लाटेची शक्यता लक्षात घेता, नागरिकांनी उष्माघातापासून बचाव करण्यासाठी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी आणि खबरदारी बाळगावी, असे आवाहन सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.महेश विसपुते यांनी केले आहे. सध्या सिल्लोड तालुक्यातील उष्णतेची…

Read More

भाऊ गेला हेच मोठे नुकसान, हा पराभव गौण:गावकऱ्यांनी दिलेला कौल मान्य, धनंजय देशमुख यांचे अश्विनी देशमुखांच्या पराभवावर भाष्य

मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांचा ग्राम पंचायत निवडणुकीत धक्कादायक पराभव झाला आहे. या पराभवाची पंचक्रोशीत चर्चा सुरू असताना आता संतोष यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी गावकऱ्यांनी दिलेला कौल आपल्याला मान्य असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. माझा भाऊ गेला हे आमचे मोठे नुकसान आहे. त्यापुढे हा पराभव गौण आहे. गावकऱ्यांचा कौल आम्हाला…

Read More