Headlines

अकोल्यात पत्नीच्या चारित्र्यावरील संशयावरून पित्याने पोटच्या ८वर्षीय मुलास गुप्तीने भोसकले:मुलाची हत्या केल्यावर स्वत:वर वार करून घेत आत्महत्येचा प्रयत्न

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पित्याने स्वतःच्या आठ वर्षांच्या मुलाची गुप्तीने वार करून निर्घृण हत्या केल्याची घटना बार्शीटाकळी तालुक्यातील मिर्झापूर येथे घडली. मुलाच्या हत्येनंतर आरोपीने स्वतःच्या पोटातही तीच गुप्ती खुपसून आत्महत्येचा प्रयत्न केला . दिलीप लहानू मोटे ( ३०, रा. नांद्री काळेगाव, बुलढाणा) असे या आरोपीचे नाव आहे. रविवारी सकाळी दहा वाजता दिलीप आपला मुलगा प्रेम…

Read More

जगातील 50 सर्वात उष्ण शहरांमध्ये सर्व भारताची शहरे:यूपीच्या बांद्यात पारा 47.6°C, महाराष्ट्र-एमपीसह 11 राज्यांमध्ये 40° ते 47°; 2 दिवस दिलासा नाही

पुढील 2 दिवस देशाला उष्णतेपासून दिलासा मिळण्याची शक्यता नाही. शुक्रवारी मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थानसह उत्तर, पश्चिम आणि मध्य भारतातील 11 राज्यांमध्ये तापमान 40°C ते 47°C दरम्यान होते. या 11 राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा (हीटवेव्ह) इशारा जारी करण्यात आला आहे. सर्वाधिक तापमान यूपीच्या बांदा येथे 47.6°C आणि एमपीच्या नौगाव येथे 46.8°C नोंदवले गेले. जगातील 50 सर्वात…

Read More

दिंद्रुडला हमालांचे कामबंद आंदोलन आश्वासनानंतर स्थगित:थकीत मजुरी द्यावी, प्रलंबित प्रश्न सोडवण्याची शासकीय गोदामातील हमालांची मागणी‎

माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड येथील शासकीय गोदामातील हमाल कामगारांनी कामबंद आंदोलन मंगळवारपासून (२३ जून) सुरू केले आहे. यामुळे गोदामांतर्गत स्वस्तधान्य दुकानांना स्वस्त धान्याचे होणारे वितरण ठप्प झाले होते. प्रशासनाच्या आश्वासनानंतर आंदोलन तात्पुर्ते स्थगित करण्यात आले आहे. गोदामात आलेल्या धान्याच्या पोत्यांची उठाठेव करण्याची कष्टप्रत काम हमाल करतात. परंतु गेल्या पाच महिन्यांपासूनची त्यांची मजुरी सबंधित यंत्रणेने दिली नाही….

Read More

TCS प्रकरण निदा खान पुरते मर्यादित नाही:'थ्री-स्टेज' रॅकेट; मतीन पटेलला वाचवण्यासाठीच ओवैसींची धडपड – संजय शिरसाट

नाशिकच्या टीसीएस कंपनीतील कथित धर्मांतर प्रकरणाने आता राजकीय वळण घेतले असून, सत्ताधारी आणि एमआयएम (MIM) यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. “हे प्रकरण केवळ निदा खानपुरते मर्यादित नसून, यात धर्मांतर, लव्ह जिहाद आणि ड्रग्जचा व्यापार असे मोठे रॅकेट सक्रिय असण्याची शक्यता असल्याचा खळबळजनक दावा शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी केला आहे. एमआयएमचा…

Read More

कागदावर उगवल्या फळबागा!:रेकाॅर्डवर झाडांची संख्या वाढवून 51 कोटी लाटण्याचा डाव, 10 वर्षे जुन्या नोंदवहीत खाडाखोड, 32 जणांवर गुन्हा

तलावाचे काम आणि भूसंपादन पूर्ण झालेल्या पाचोरा तालुक्यातील अटलगव्हाण, पिंपळगाव आणि कोल्हे या तीन गावांत तब्बल दहा वर्षांनी तलावाच्या जागेवर कागदोपत्री फळबागा दाखवण्यात आल्या. एक माजी सरपंच आणि वकिलाने प्रकल्पग्रस्तांना भेटून वाढीव मोबदल्याचा कट रचला. जिल्हाधिकारी कार्यालयातील जुन्या रेकॉर्डमध्ये काही फळझाडांच्या संख्येत शून्य वाढवले तर काही आकड्यांची फेरफार करून 51 कोटी 17 लाख रुपयांचेबोगस प्रस्ताव…

Read More

उद्धव म्हणाले- भाजप इतरांची मुले चोरते:शिवसेना 30 वर्षे काँग्रेसशी लढली, पण त्यांनी पक्ष फोडला नाही, भाजपने हे पाप केले

शिवसेना (यूबीटी) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी पक्षातील फुटीवर बोलताना सांगितले की, बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेने 30 वर्षे काँग्रेसशी लढा दिला. पण काँग्रेसने कधीही शिवसेनेला संपवण्याचा किंवा तिचे नाव हिरावून घेण्याचा प्रयत्न केला नाही. मुंबईतील भांडुप येथे पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करताना उद्धव ठाकरे म्हणाले- शिवसेनेने ज्या भाजपला तिच्या सुरुवातीच्या काळात पुढे जाण्यास मदत…

Read More

ट्रान्सजेंडर कायद्यातील सुधारणेवर SCची केंद्र-राज्यांना नोटीस:'स्व-ओळख' रद्द केल्याचा आरोप, 6 आठवड्यांत उत्तर मागितले

सर्वोच्च न्यायालयाने ट्रांसजेंडर व्यक्ती (अधिकार संरक्षण) सुधारणा अधिनियम, 2026 च्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर केंद्र सरकार आणि सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना नोटीस बजावली आहे. मुख्य न्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांच्या खंडपीठाने या प्रकरणी सहा आठवड्यांच्या आत उत्तर मागितले आहे. आता या प्रकरणाची सुनावणी तीन न्यायाधीशांचे खंडपीठ करेल. NALSA निकालाच्या विरोधात आहे नवीन सुधारणा:…

Read More

काँग्रेस विधानपरिषद निवडणुकीत कदाचित उमेदवार देईल:आम्ही अस्वस्थ नाही, सगळ्या गोष्टी जबाबदारीनेच होतील – भाई जगताप

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने अंबादास दानवे यांना विधान परिषदेची उमेदवारी घोषित केली आहे. पण आता त्याला काँग्रेसमधून विरोध होण्याची चिन्हे आहेत. काँग्रेस नेते भाई जगताप यांनी असे दिलेत. विधान परिषदेच्या निवडणुकीत कदाचित काँग्रेस आपला उमेदवार देईल, असे ते म्हणालेत. त्यांच्या या विधानामुळे महाविकास आघाडीत विधान परिषदेच्या निवडणुकीवरून चांगलेच राजकारण रंगण्याची चिन्हे आहेत. महाराष्ट्र विधानसभेच्या…

Read More

सोहराबुद्दीन बनावट चकमक प्रकरण- सर्व 22 आरोपी निर्दोष:बॉम्बे HC म्हणाले- ठोस पुरावे नाही, संशयावरून शिक्षा देऊ शकत नाही; ट्रायल कोर्टाचा निर्णय कायम

बॉम्बे हायकोर्टाने गुरुवारी २००५ च्या सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक प्रकरणात सर्व २२ आरोपींना निर्दोष मुक्त करण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. या प्रकरणात सोहराबुद्दीनची पत्नी कौसर बी आणि सहकारी तुलसीराम प्रजापती यांचीही हत्या झाली होती. मुख्य न्यायाधीश चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठाने सोहराबुद्दीनचे भाऊ, रुबाबुद्दीन, नयाबुद्दीन यांच्या याचिका फेटाळून लावल्या. ज्या २२ जणांना आरोपमुक्त…

Read More

Danger zone, 34 km route to Gangotri takes three hours!, Dharali disaster signs, cupboards open on 19th

Marathi News National Danger Zone, 34 Km Route To Gangotri Takes Three Hours!, Dharali Disaster Signs, Cupboards Open On 19th मनमीत11 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक गेल्या वर्षी उत्तराखंडमधील धराली येथे आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे गंगनानी ते गंगोत्री धामपर्यंतचा सुमारे ४६ किलोमीटरचा रस्ता पूर्णपणे उद्ध्वस्त झाला होता. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन व राज्य सरकारची अनेक पथके सध्या हा रस्ता…

Read More