Headlines

संभल मशिदीची 35 फूट उंच मिनार पाडण्यात आली:आता बुलडोझर उर्वरित भाग पाडत आहे; डीएम-एसपी पोहोचले, गर्दीला पांगवले

संभलमध्ये मशिदीची 35 फूट उंच मीनार शुक्रवारी दुपारी दीड वाजता पाडण्यात आली. आता बुलडोझर मशिदीचे उर्वरित भाग पाडत आहे. यापूर्वी, सकाळी साडेनऊ वाजल्यापासून दुपारी एक वाजेपर्यंत मशिदीबाहेरील पाच दुकाने पाडण्यात आली. मशिदीची मीनार पाडण्यासाठी प्रशासनाने दोन हायड्रा मशीन मागवल्या. एका मजुराने मीनारवर चढून दोरी बांधली, त्यानंतर तिचे दुसरे टोक दोन्ही हायड्रा मशीनला बांधले. त्यानंतर मशीनने…

Read More

नेटफ्लिक्सवर येणार समय रैनाचा वादग्रस्त शो:फ्लॉप शोच्या दरम्यान अस्तित्व वाचवण्यासाठी वादग्रस्त शोचा आधार; लॉकअप-2 सारखे शो आणले आहेत

ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्स पुन्हा एकदा आपल्या कंटेंटमुळे वादात सापडू शकतो. नेटफ्लिक्सने स्टँड-अप कॉमेडियन समय रैनासोबत एका नवीन सहकार्याची घोषणा केली आहे, ज्या अंतर्गत त्यांचा अत्यंत वादग्रस्त मानला जाणारा ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या शोचा दुसरा सीझन प्लॅटफॉर्मवर आणला जात आहे. अनफिल्टर्ड आणि अनेकदा संवेदनशील मुद्द्यांची खिल्ली उडवल्याबद्दल टीकेचा सामना करणारा समय रैनाचा हा शो 20 जूनपासून…

Read More

संतापजनक:सोलापुरात शेतकऱ्याचा बळी गेल्यावर गोकुळ शुगरने दिले थकीत ऊस बिल, राज्य शासनकडूनही मदत मिळवून देण्याची जिल्हा प्रशासनाची भूमिका

धोत्री (ता. दक्षिण सोलापूर) येथील गोकुळ शुगरने ७ महिने उसाचे बिले थकवले. त्याने आर्थिक विवंचनेत आलेल्या मुस्ती येथील ५० वर्षीय रामचंद्र आप्पाशा कळके या शेतकऱ्याने तणनाशक पिऊन आत्महत्या केली. त्यानंतर सोमवारी सकाळी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कारखान्याचे चेअरमन दत्ता शिंदे यांनी भेट घेतली. तिथे त्यांनी दीड लाख रुपये उसाचे बिल आणि अतिरिक्त ५ लाख रुपये असे एकूण…

Read More

कारची काच फोडून 10 लाख पळवणारी आंतरराज्य टोळी गजाआड:हिंगोली गुन्हे शाखेची आंध्रप्रदेशात धडक कारवाई

वसमत शहरात वडिलांच्या ऑपरेशनसाठी बँकेतून काढलेली दहा लाख रुपयांची रोकड कारची काच फोडून लंपास करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छडा लावला असून आंध्र प्रदेशातील दोन आरोपींना त्यांच्या मूळ गावावरून शनिवारी ता. 20 अटक केली आहे. त्यांच्याकडून 5 लाख रुपये जप्त करण्यात आले आहे. 11 दिवसांत तब्बल 70 ठिकाणी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून…

Read More

युद्ध संपले, गॅस टंचाई दूर अन् आता पोहोचले शासकीय रॉकेल:स्टोव्ह, ना घरात ना बाजारात, साधी पिनही मिळेना, रॉकेलचे करायचे काय? नागरिकांसमोर प्रश्न‎

युद्धाच्या पार्श्वभूमीवर निर्माण होणाऱ्या गॅस टंचाईच्या धास्तीने रेशनकार्डधारकांना रॉकेल देण्याचा राज्य सरकारचा निर्णय १६ मार्चला जाहीर झाला. मंत्र्यांच्या घोषणेनंतर प्रशासकीय यंत्रणेने हालचाली सुरू केल्या, पण शासकीय लालफितीचा कारभार भेदून या रॉकेलच् . १६ मार्च २०२६ ला अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी रॉकेल देण्याचा निर्णय जाहीर केला. २० मार्चला आदेश धडकले. पुण्याच्या लोणी…

Read More

मी बँकेत असताना माझ्यासमोर अशी प्रकरणे झाली होती:नाशिकमधील आयटी कंपनीतील प्रकारावर बोलताना अमृता फडणवीस यांचा दावा

नाशिकमधील एका आयटी कंपनीत महिलांचे लैंगिक शोषण आणि धर्मांतरण करण्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली असून, यावेळी त्यांनी आपल्या बँकिंग क्षेत्रातील कारकिर्दीतील एक खळबळजनक आठवण शेअर केली आहे. “मी जेव्हा ॲक्सिस बँकेत कार्यरत होते, तेव्हा माझ्यासमोरही महिला शोषणाची अशी…

Read More

Delhi Relief, Temp Drops to 10°C

नवी दिल्ली/भोपाळ/जयपूर/लखनौ2 तासांपूर्वी कॉपी लिंक देशातील जवळपास सर्व राज्यांमध्ये तीव्र उष्णता जाणवत आहे. यादरम्यान, राजस्थान, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि दिल्लीमध्ये शुक्रवारी झालेल्या पावसामुळे थोडा दिलासा मिळाला आहे. तरीही, या राज्यांमध्ये पारा 40°C च्या वर राहिला. राजस्थानमधील बाडमेरमध्ये दिवसाचे तापमान 42.9°C आणि जैसलमेरमध्ये 42.8°C नोंदवले गेले. उत्तर प्रदेशातील गाझियाबाद आणि मुझफ्फरनगरमध्येही पाऊस झाला. सुमारे 16 जिल्ह्यांमध्ये…

Read More

अकोले नगरपंचायतीत सत्ताधारी भाजप आघाडीच्या गटनेतेपदी शेख:जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने फेरबदल; अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर‎

अकोले नगरपंचायतीच्या राजकारणात गुरुवारी एक अत्यंत मोठी आणि ऐतिहासिक घडामोड समोर आली आहे. सत्ताधारी भाजप आघाडीतील अंतर्गत धुसफूस अखेर चव्हाट्यावर आली. विद्यमान गटनेत्या तथा माजी नगराध्यक्ष सोनाली नाईकवाडी यांना मोठा धक्का बसला आहे. जिल्हाधिकारी कार्या . जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नगरपरिषद प्रशासन शाखेचे सहआयुक्त डॉ. प्रदीप पठारे यांनी ९ जुलै २०२६ रोजी हा महत्त्वपूर्ण आदेश जारी केला….

Read More

सर्वोच्च न्यायालयाने TMC चा आक्षेप फेटाळला:बेंचने म्हटले- मतमोजणीत केंद्रीय कर्मचाऱ्यांची नेमणूक नियमांविरुद्ध नाही

सर्वोच्च न्यायालयाने शनिवारी तृणमूल काँग्रेसने (TMC) केंद्र सरकार आणि PSU कर्मचाऱ्यांना मतमोजणी पर्यवेक्षक बनवण्याच्या निर्णयावर घेतलेला आक्षेप फेटाळून लावला. न्यायमूर्ती पी.एस. नरसिम्हा आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांच्या विशेष खंडपीठाने सांगितले की, 13 एप्रिल 2026 रोजी निवडणूक आयोगाने जारी केलेले परिपत्रकच लागू राहील. स्वतंत्रपणे कोणताही आदेश जारी करण्याची गरज नाही. खरं तर, TMC ने कलकत्ता उच्च…

Read More

अभिनेता राकेश बेदी म्हणाले- 'धुरंधर 3' येणार नाही:हेर आपल्या देशात परतला, म्हणून कथा संपली; पण नवीन कलाकारांसह चित्रपट बनू शकतो

आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर 2’ या चित्रपटाच्या प्रचंड यशानंतर आता चाहते त्याच्या तिसऱ्या भागाची, ‘धुरंधर 3’ ची वाट पाहत आहेत. आता यावर चित्रपटात जमील जमालीची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते राकेश बेदी यांचे विधान समोर आले आहे. त्यांनी स्पष्ट केले आहे की, सध्या तिसऱ्या भागाची कोणतीही शक्यता दिसत नाही, कारण चित्रपटाची कथा पूर्ण झाली आहे. तिसरा…

Read More