Headlines

बॉलिवूड अभिनेत्री पलक तिवारीने गोल्डन टेंपलमध्ये घेतले दर्शन:ओढणीने डोके झाकून आल्या, गुरबाणी ऐकली; पहिल्या प्रवासाचा अनुभव शेअर केला

टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी यांची मुलगी आणि बॉलिवूड अभिनेत्री पलक तिवारी अमृतसर येथील गोल्डन टेंपलमध्ये पोहोचली. येथे त्यांनी दरबार साहिबमध्ये दर्शन घेतले. यावेळी त्या निळ्या रंगाचा सूट परिधान केलेल्या दिसल्या. सूटवर गुलाबी रंगाची फुले आणि हिरव्या रंगाच्या पानांची भरतकाम केलेली होती. त्यांचे डोके दुपट्ट्याने झाकलेले होते. पलक तिवारी सामान्य भाविकाप्रमाणे येथे उपस्थित होत्या. मात्र, त्यांनी…

Read More

नामस्मरणात सातत्य राखण्यासाठी मनाची एकाग्रता असणे गरजेचे:हभप मंडलिक महाराज यांचे प्रतिपादन, हरिनाम सप्ताहाला भाविकांची गर्दी‎

जीवनात अनुकूल परिस्थिती असो वा प्रतिकूल, नामस्मरण निरंतर सुरू ठेवले पाहिजे. नामस्मरणात सातत्य राखण्यासाठी मनाची एकाग्रता अत्यंत महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन महंत उद्धव महाराज मंडलिक यांनी केले. नेवासा बुद्रुक येथील ब्रह्मलीन सद्गुरु नारायणगिरी महारा . हरीकथा, नामघोष आणि नामस्मरणातून मानवी जीवाला समाधान मिळते. मात्र त्यासाठी मनाची निरंतरता आवश्यक आहे. संसाराच्या तापाने थकलेल्या मनाला ग्रंथ, मठ, मंदिर…

Read More

आत्मज्ञान हेच जीवनातील खरे ज्ञान- डॉ. सी. बी. कुलकर्णी:सावेडी ज्येष्ठ नागरिक मंचातर्फे डॉ. कुलकर्णी यांना पुरस्कार‎

मनुष्य जन्म हा दुर्लभ आहे. म्हणूनच या जन्मात आपला उद्धार करून घेतला पाहिजे. माझ्या या मानव जन्माचे प्रयोजन काय याचा विवेक बुद्धीने प्रत्येकाने विचार करावा, असे प्रतिपादन डॉ. सी. बी. कुलकर्णी यांनी केले. सावेडी ज्येष्ठ नागरिक मंचातर्फे यंदाच्या वर्षी ज्ञानविज्ञान पुरस्कार डॉ. चिंतामण भालचंद्र कुलकर्णी यांना प्रदान करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी डॉ….

Read More

उन्हावर मात करण्यासाठी योगाचा ‘कुल'' मंत्र‎:उष्माघाताच्या धोक्यातून वाचण्यासाठी योगशिक्षक विशाल शहा यांनी सुचवल्या तीन संजीवनी क्रिया

माढा सोलापूर शहरात उष्णतेचा कहर सुरू असून पारा ४३ अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. कडाक्याच्या उन्हामुळे सकाळी ११ ते सायंकाळी ६ या वेळेत रस्ते निर्मनुष्य होत आहेत. अहिल्यानगरमध्ये कालच उष्माघाताने एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या पार्श्वभूमीवर शरीराला नैसर्गिक शीतलता देणाऱ्या तीन योगिक क्रिया योगशिक्षक विशाल शहा यांनी सुचवल्या आहेत. या क्रिया अत्यंत सोप्या…

Read More

बच्चू कडू शिवसेनेत झाले गोड:32 वर्षांनंतर धनुष्यबाण हाती घेऊन विधान परिषदेची आमदारकी केली फिक्स‎

माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी गुरुवारी (दि. ३०) मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. तत्पुर्वी १९९४ मध्ये त्यांनी शिवसैनिक म्हणून राजकिय कारकीर्द सुरू केली होती. मात्र कालातंराने त्यांनी शिवसेना सोडली होती. दरम्यान आता पुन्हा ३२ वर्षांनतर बच्चू कडू शिवसेनेत परतले आहे. प्रवेश घेतल्यानंतर त्यांनी तत्काळ विधान परिषदेच्या सदस्य पदासाठी नामांकन अर्ज दाखल…

Read More

तृष्णेपासून मुक्त होण्याकरिता अष्टांगिक मार्गाचा अवलंब करा:पंचशीलनगरातील बौद्ध धम्म परिषदेत भदन्त ग्यानरक्षित महाथेरो यांचे प्रतिपादन‎

मानवी जीवनातील दुःखाचे प्रमुख कारण तृष्णा म्हणजेच अतोनात इच्छा, आसक्ती आणि लोभ आहे. मनुष्य जितका इच्छांच्या मागे धावतो, तितकाच तो दुःखाच्या गर्तेत अडकत जातो. काम तृष्णा, भव तृष्णा आणि विभव तृष्णा असे तीन प्रकार आहेत. इंद्रियसुखांची लालसा, सतत काहीतरी मिळवण्याची धडपड आणि नको असलेल्या गोष्टींचा तिरस्कार या सर्व गोष्टी मनात अस्थिरता निर्माण करून दुःख वाढवतात….

Read More

महाराष्ट्र दिन:संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वीरांना सलाम; हुतात्मा स्मारकावर फडणवीसांची श्रद्धांजली, प्रगतीचा घेतला आढावा

महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील हुतात्मा स्मारक येथे जाऊन संयुक्त महाराष्ट्र चळवळीत प्राण अर्पण करणाऱ्या हुतात्म्यांना अभिवादन केले. या प्रसंगी त्यांनी राज्याच्या वैभवशाली परंपरेचा आणि विकासाच्या प्रवासाचा आढावा घेत राज्यातील नागरिकांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच श्रमिक दिनाच्याही निमित्ताने कामगारांना कृतज्ञतेचा सलाम केला. या वेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने हुतात्मा…

Read More

न.प.निविदा प्रक्रियेत नगराध्यक्षांचा हस्तक्षेप:कंत्राटदार, आरोग्य सभापतीचा आरोप, निविदेची पावती फाडण्यास कर्मचाऱ्याचा नकार‎

नगरपरिषद अंजनगाव सुर्जीच्या आरोग्य विभागातील निविदा प्रक्रियेत नगराध्यक्षांनी हस्तक्षेप केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. याबाबत संबंधित भाजप पदाधिकारी तसेच कंत्राटदार नितीन दातीर, तसेच आरोग्य सभापती प्रवीण नेमाडे यांनी लेखी तक्रार सादर केली असून,यामुळे अंजनगाव सुर्जी नगरपरिषद प्रशासनात खळबळ उडाली आहे. तक्रारीनुसार १६ एप्रिल २०२६ रोजी वृत्तपत्रात (२०२५-२६) आरोग्य विभागाशी संबंधित निविदा प्रक्रिया बाबत जाहिरात…

Read More

मुंबईत एमआयएमला आणखी एक धक्का:जात पडताळणीचा फटका; रोशन शेख अडचणीत, महापालिकेत मोठा उलथापालथीचा संकेत

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एमआयएम) पक्षासाठी मुंबईतून मोठी धक्कादायक घडामोड समोर आली आहे. मानखुर्द–शिवाजीनगर परिसरातील प्रभाग क्रमांक 138 मधून निवडून आलेल्या नगरसेविका रोशन इरफान शेख यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आले आहे. तपासणीदरम्यान सादर केलेली कागदपत्रे बनावट असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर परभणी येथील जात पडताळणी समितीने हे प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे त्यांच्या नगरसेवक…

Read More

MP- जबलपूरमध्ये क्रूझ बुडाले, आतापर्यंत 9 मृतदेह सापडले:22 जणांना वाचवले, 10 पेक्षा जास्त अजूनही बेपत्ता, सैन्याने बचावकार्य हाती घेतले

मध्य प्रदेशातील जबलपूर येथील बरगी धरणात गुरुवारी सायंकाळी पर्यटन विभागाचे एक क्रूझ अचानक आलेल्या जोरदार वादळामुळे बुडाले. आतापर्यंत 9 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. 22 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. प्रशासनाच्या माहितीनुसार, 10 हून अधिक लोक अजूनही बेपत्ता आहेत. अपघाताच्या वेळी क्रूझमध्ये सुमारे 40 ते 45 पर्यटक होते असे सांगितले जात आहे. हा अपघात…

Read More