Headlines

मंत्री झिरवाळांनी हिंगोलीकरांच्या भावना दुखावल्या:कयाधूचे पाणी इसापूर मार्गे नांदेडला वळवण्याच्या विधानावर वाद होण्याची शक्यता

कयाधूच्या पाण्यावरून पालकमंत्री झिरवळांच्या वक्तव्याने नवा वाद उभा राहण्याची चिन्हे, हिंगोलीत मुबलक पाणी असेल तर त्यांनी पाणी न्यावे ः पालकमंत्री झिरवाळ हिंगोली जिल्ह्यातील कयाधूच्या पाणी प्रश्‍नावरर पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या वक्तव्यामुळे नवीन वाद निर्माण झाला आहे. “हिंगोली जिल्ह्यातील सिंचनासाठी तसेच पाण्याची तहान भागत असेल तर इतर पाणी त्यांनी पाणी न्यावे,” असे विधान करत त्यांनी शेतकऱ्यांच्या…

Read More

देशाच्या विकासात महिला उद्योजिकांचे मोठे योगदान:महिला बचत गटाच्या मेळाव्यात महाव्यवस्थापक धर्मेंद्र कुमार यांनी केले मार्गदर्शन‎

देशात महिलांची संख्या सरासरी ५० टक्के असून सुशिक्षित महिलांचे प्रमाणही लक्षणीय वाढले आहे. शासनाच्या सहकार्यामुळे आज मोठ्या उद्योगांप्रमाणेच गावपातळीवरील महिला बचत गटही छोटे-मोठे उद्योग यशस्वीपणे चालवत आहेत. पर्यायाने देशाच्या आर्थिक विकासात महिला उद् . जामनेर येथे स्टेट बँक ऑफ इंडिया (कृषी शाखा) तर्फे आयोजित महिला बचत गट मेळाव्यात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी तहसीलदार नानासाहेब…

Read More

वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्प:जिल्ह्यामध्ये प्रकल्पासाठी भूसंपादनासह अन्य प्रक्रियेला मिळणार गती

वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाचा मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेण्यात आला. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीदरम्यान महसूल, सार्वजनिक बांधकाम, वन, जलसंपदा तसेच इतर संबंधित विभागांची भूमिका महत्त्वाची आहे. सर्व विभागांनी समन्वयाने काम करून प्रलंबित बाबी तातडीने मार्गी लावाव्यात, असा आदेश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी बैठकीत दिला. सिंचन प्रकल्पांमधूनही पाण्यासाठी शेतकऱ्यांना दरवर्षीच संघर्ष करावा लागतो. सर्वाधिक संघर्ष हा मोठा प्रकल्प…

Read More

Nasrapur rape case, I left her there because people would be suspicious: Accused Bhimrao Kamble

घटनेच्या दिवशी मी राम मंदिरातून घायवळ्यांच्या शेडमध्ये गेलो त्यावेळी तिथे मुलगी आली. तिला गाठी शेव खाण्यास दिली. तिला गोठ्यात नेताना माझा पाय घसरला, ज्यामुळे मुलीच्या डोक्याला मार लागला व ती रडू लागली. तिला खाटेवर झोपवले. ती ओरडत होती. लोक आरोप करतील . नसरापूर येथे चिमुकलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार व खून केल्याप्रकरणी विशेष न्यायाधीश एस.आर…

Read More

कच्चे तेल 4 महिन्यांत पहिल्यांदाच $75 च्या खाली:अमेरिका-इराण करारानंतर 3.1% नी घसरून $74.73 वर, होर्मुझमधून 1.9 कोटी बॅरल तेल गेले

अमेरिका आणि इराण यांच्यातील शांतता कराराच्या बातम्यांनंतर बुधवारी कच्च्या तेलाच्या किमती 3.1% नी घसरल्या. यामुळे मध्य पूर्वेतील युद्धानंतर प्रथमच ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल 75 डॉलरच्या खाली आली. जागतिक बाजारात ब्रेंट क्रूड फ्युचर्स 2.32 डॉलरच्या घसरणीसह प्रति बॅरल 74.76 डॉलरवर आले. तर, अमेरिकन क्रूड वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट देखील 2.17 डॉलर (2.96%) नी घसरून प्रति बॅरल…

Read More

हिंगोली जिल्ह्यात वादळी वाऱ्याने केळीच्या बागा उध्वस्त:20 कोटींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज, प्रशासाकडून पंचनामा सुरु

हिंगोली जिल्ह्यात शनिवारी ता. १३ वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे कळमनुरी व वसमत तालुक्यात केळी पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. प्राथमिक अंदाजानुसार केळीच्या बागांचे सुमारे २० कोटी रुपयांचे नुकसान असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. तर हिंगोली तालुक्यातील पहेणी येथे ६० ते ७० घरावरील टीनपत्रे उडून गेली आहेत. हिंगोली जिल्हयात वसमत व कळमनुरी तालुक्यात केळीचे पिक अधिक प्रमाणात घेतले…

Read More

जागतिक योग दिनानिमित्त योगाभ्यासाचे प्रात्यक्षिक:सोहम योगाभ्यासी मंडळाचे आयोजन, अनेकांची उपस्थिती‎

जागतिक योग दिनाचे (२१ जून) औचित्य साधून योगाचा प्रचार व प्रसार व्हावा, यासाठी दस्तुरनगर येथील सोहम योगाभ्यासी मंडळाच्या वतीने शहरातील विविध भागात योगाभ्यासाचे प्रात्यक्षिक देणे सुरू करण्यात आले आहे. आरोग्य ज्ञान आणि जागतिक शांततेसाठी स्थानिक छत्री तलाव परिसराच्या खुल्या मैदानात सोहम योगाभ्यासी मंडळाच्या वतीने गुरूवार ११ रोजी सकाळी योगाभ्यासाचे प्रात्याक्षिक करण्यात आले. तसेच १३ जून…

Read More

वर्ध्यात रविवारी तापमान 46.6 पार:दुपारच्या वेळी रस्ते ओस, जनजीवन विस्कळीत; उद्योगांमधील प्रदूषण तापमानावाढीला कारणीभूत

वर्धा जिल्ह्यात उष्णतेचा प्रचंड तडाखा बसत असून तापमानाने ४६.६ अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला आहे. एप्रिल महिन्याच्या अखेरीसच मे महिन्याची चाहूल लागल्याने नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. जिल्ह्यातील दोन तीन कंपन्यांमुळे व त्यांच्या वाढत्या प्रदूषणाने तापमानात वाढ होत असून, कडक उन्हामुळे दुपारच्या वेळेत रस्ते ओस पडत असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर सिमेंट रस्ते…

Read More

केतन अग्रवाल खून प्रकरणावर कंगनाचे विधान:इंस्टाग्राम आणि डेटिंग ॲप्सच्या जीवनशैलीला जबाबदार धरले; म्हटले- उद्देशहीन वेड म्हणजे विनाश

अभिनेत्री आणि खासदार कंगना रणौतने केतन अग्रवाल खून प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. कंगनाने सोशल मीडियावर वाढत्या रिलेशनशिप ट्रेंड्स आणि तरुणांच्या जीवनशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तिने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत म्हटले आहे की, कोणत्याही ध्येयाशिवाय असलेली आवड आत्मघातकी ठरते. खरं तर, आरोपी सिया गोयलने तिचा होणारा पती केतन अग्रवालला डोंगरावरून ढकलून ठार केले…

Read More

यूपीमध्ये वादळ आणि वीज कोसळल्याने 5 जणांचा मृत्यू:एमपीमध्ये रुग्णवाहिकेवर झाड पडले; राजस्थानसह 9 राज्यांमध्ये मान्सूनपूर्व पाऊस सक्रिय

देशातील 8 राज्यांमध्ये मान्सूनपूर्व पाऊस सक्रिय आहे. राजस्थानसह 9 राज्यांमध्ये पाऊस पडत आहे. मध्य प्रदेशात शनिवारी संध्याकाळी भोपाळसह 4 जिल्ह्यांमध्ये पाऊस झाला. इटारसीमध्ये वादळानंतर रुग्णवाहिकेवर झाड कोसळले. अनेक ठिकाणी विजेच्या तारा, झाडे तुटून पडली. जत्रेचे मुख्य प्रवेशद्वार उखडले. यूपीमध्ये वादळी पाऊस आणि वादळामुळे झालेल्या अपघातांमध्ये 5 लोकांचा मृत्यू झाला. उन्नाव आणि गाझीपूरमध्ये वीज कोसळून दोन…

Read More