Headlines

‘आरटीई’मधून 2673 विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाची मिळणार संधी:गटशिक्षणाधिकारी करणार प्रवेशाच्या कागदपत्रांची खातरजमा‎

जिल्ह्यात आरटीई अंतर्गत प्रवेश प्रक्रियेला वेग आला असून शुक्रवारी पहिली यादी जाहीर झाली आहे. यंदा पहिलीच्या वर्गासाठी २६७३ विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाची संधी मिळणार असून २८७२ जागांसाठी सोडत काढण्यात आली. निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना संदेश पाठविण्याची प्रक्रिया सुरू आहे. पालकांनी गटशिक्षणाधिकारी यांच्याकडून पाल्यांच्या प्रवेशाच्या कागदपत्रांची खातरजमा करुन प्रवेश पत्र शाळेत दाखवल्यानंतर प्रत्यक्ष प्रवेश दिला जाणार आहे….

Read More

उजनी लाभक्षेत्रात वाइंडिंग तार चोरीचे सत्र:शेतकऱ्यांचे पाच विद्युत पंप फोडले, वायंडिंग चोरीच्या घटनांना आळा घालण्यात करमाळा पोलिस अपयशी‎

उजनी लाभक्षेत्रात विद्युत पंपातील वायंडिंग तारा तसेच संपूर्ण विद्युत पंप चोरीच्या घटनांत वाढ होत असून, स्थानिक शेतकरी व नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. वाशिंबे (ता. करमाळा) येथे सोमवारी रात्री विजय पाटील, मच्छिंद्र वाघमोडे, हनुमंत पवार, अण्णा शिंदे, बं . यापूर्वी या ठिकाणी घडल्या चोरीच्या घटना Source link

Read More

जेवर विमानतळावरून विमानांचे उड्डाण सुरू:जमीन देणारे शेतकरी लखनऊला पोहोचून योगींना भेटले, डॉ. राशिद म्हणाल्या- तुम्ही PM व्हा

नोएडा येथील जेवर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाणे सुरू झाली आहेत. सोमवारी लखनऊहून इंडिगोचे विमान पहिल्यांदा येथे उतरले. वॉटर कॅननने विमानाला सलामी देण्यात आली. हे विमान 161 प्रवाशांना घेऊन बेंगळुरूला जाईल. दुसऱ्या विमानाने, विमानतळ बांधकामासाठी आपली जमीन देणाऱ्या 20 महिलांसह 170 शेतकरी नोएडा येथून लखनौला पोहोचले आणि त्यांनी मुख्यमंत्री योगी यांची भेट घेतली. यावेळी डॉक्टर हेरा राशिद…

Read More

अमरावती पोलिसांना आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण:47 प्रतिसाद किटचे वाटप, तात्काळ मदतीसाठी सज्ज

अमरावती जिल्ह्यात आपत्तीला तात्काळ प्रतिसाद देण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने गुरुवारी पोलिसांना विशेष प्रशिक्षण दिले. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या पुढाकाराने हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. याचा उद्देश जीवित व वित्तहानी टाळणे हा आहे. या प्रशिक्षणात शहर आणि ग्रामीण दोन्ही पोलीस दलातील शिपाई सहभागी झाले होते. यावेळी त्यांना आपत्ती व्यवस्थापनासाठी आवश्यक असलेल्या ४७ ‘आपत्ती प्रतिसाद…

Read More

इंधन बचतीसाठी महावितरणचे एक पाऊल पुढे!:पेट्रोल व डिझेलऐवजी विद्युत वाहनांचा वापर सुरू, ताफ्यात 10 नवीन EV दाखल

पश्चिम आशियाई संकटाच्या पार्श्वभूमीवर इंधन बचतीसाठी पेट्रोल व डिझेलऐवजी विद्युत वाहनांचा वापर करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. त्यास महावितरणने कृतीशिल प्रतिसाद दिला असून अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्यासह सर्व संचालक आणि कार्यकारी संचालकांनी विद्युत वाहनांचा वापर सुरू केला आहे. दरम्यान सर्व संचालकांसाठी गुरुवारी (14 मे) नवीन…

Read More

Air India 86.85% Flights On Time in June 2026

नवी दिल्ली11 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक टाटा ग्रुपची एअर इंडिया जगातील चौथी सर्वात पंक्चुअल एअरलाइन बनली आहे. एव्हिएशन ॲनालिटिक्स फर्म सिरियमच्या जून 2026 च्या अहवालानुसार, एअर इंडियाची सुमारे 86.85% विमाने, म्हणजेच 100 पैकी 87 उड्डाणे अगदी वेळेवर पोहोचली आहेत. टाटा ग्रुपच्या मालकीच्या या एअरलाइनने जून महिन्यात एकूण 15,135 उड्डाणे चालवली. एअर इंडियाने सिंगापूर एअरलाइन्स आणि एमिरेट्सला…

Read More

शिवसेनेच्या बैठकीला बड्या नेत्याची दांडी:माजी खासदार देणार एकनाथ शिंदेंना धक्का; हेमंत गोडसे यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष्य

सत्ताधारी शिवसेनेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या नाशिक येथील बैठकीला माजी खासदार हेमंत गोडसे यांनी दांडी मारली आहे. यामुळे हेमंत गोडसे वेगळी वाट निवडणार काय? अशी चर्चा शिवसेनेच्या गोटात सुरू झाली आहे. त्यांनी खरेच अशी भूमिका घेतली तर ती एकनाथ शिंदे यांच्यासाठी एक मोठा धक्का असेल. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून…

Read More

राष्ट्रपती भवनात ‘आखिरी सवाल’चे प्रदर्शन:संजय दत्त अभिनीत या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत अभिजीत मोहन वारंग

संजय दत्त अभिनित ‘आखिरी सवाल’ सध्या सतत वादात सापडला आहे. यूएईमध्ये चित्रपटावर कथित बंदी आणि भारतात दाखल केलेल्या जनहित याचिकेच्या (PIL) बातम्यांदरम्यान, आता या चित्रपटाबाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे. वृत्तानुसार, रविवारी (17 मे) राष्ट्रपती भवनात चित्रपटाचे विशेष प्रदर्शन ठेवण्यात आले होते. हे प्रदर्शन अशा वेळी करण्यात आले, जेव्हा चित्रपट त्याच्या प्रदर्शनाशी संबंधित वादामुळे…

Read More

विद्यापीठीय कर्मचारी 18 मे पासून आंदोलन करणार:प्रलंबित मागण्यांसाठी राज्य शासनाविरुद्ध एल्गार

राज्यातील अकृषी विद्यापीठे आणि महाविद्यालयांमधील कर्मचाऱ्यांनी राज्य शासनाविरुद्ध आंदोलनाची घोषणा केली आहे. विविध प्रलंबित मागण्यांसाठी हे कर्मचारी १८ मे पासून साखळी आंदोलन सुरू करणार आहेत. ‘महाराष्ट्र राज्य विद्यापीठीय व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समिती’चे अध्यक्ष अजय देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी जळगाव येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत शासनाकडे वारंवार निवेदने देण्यात…

Read More

Movie Review; Chand Mera Dil, Ananya Pandey’s Best Career Perdormance, second half is litle boring

6 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक रेटिंग: 3/5 स्टार कालावधी: 2 तास 26 मिनिटे कलाकार- अनन्या पांडे, लक्ष्य ललवानी दिग्दर्शक- विवेक सोनी बॉलिवूडमध्ये प्रेमकथा नेहमीच बनत आल्या आहेत, पण बहुतेक चित्रपटांमध्ये प्रेमाचा प्रवास तिथेच संपतो जिथे नायक-नायिका एकत्र येतात. लग्नानंतर काय होते, जबाबदाऱ्या नात्याला कशा बदलतात आणि प्रेम कधी थकू लागते, या प्रश्नांपासून हिंदी सिनेमा अनेकदा दूर…

Read More