Headlines

मुंबईत 15 दिवसांत दुसऱ्यांदा CNG महाग:₹2 च्या वाढीसह दर ₹86 झाले; ऑटो-टॅक्सी संघटनांनी भाडेवाढीची मागणी केली

महानगर गॅस लिमिटेड (MGL) ने मुंबई आणि आसपासच्या परिसरात सीएनजी (CNG) ₹2 प्रति किलोने महाग केला आहे. यासोबतच घरगुती पाईप नॅचरल गॅस (PNG) चे दरही 50 पैसे प्रति स्टँडर्ड क्यूबिक मीटर (SCM) ने वाढवण्यात आले आहेत. नवीन दर 29-30 मे च्या मध्यरात्रीपासून लागू झाले आहेत. 15 दिवसांत इंधनाच्या दरात ही दुसरी वाढ आहे. यापूर्वी 13-14…

Read More

शालेय संस्कार हे केवळ शिक्षणापुरते नाही तर आयुष्यभराचा अमूल्य ठेवा:शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयात माजी विद्यार्थ्यांचे मेळाव्यात मनोगत‎

शालेय जीवनात मिळणारे संस्कार हे व्यक्तिमत्त्वाच्या घडणीत अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. शिस्त, प्रामाणिकपणा, सहकार्य, आदर आणि जबाबदारी यासारख्या मूल्यांची शिकवण शाळेतच मिळते. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि मित्रांसोबतचे अनुभव यामुळे जीवनाकडे सकारात्मक . शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयातील माजी विद्यार्थी, शिक्षक, पालक संघाच्या वतीने बुधवारी सकाळी १० वाजता माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याचे आयोजन…

Read More

लग्नापूर्वीच तरुणीवर काळाचा घाला:भरधाव कारचे टायर फुटल्याने भीषण अपघात; दोघींचा मृत्यू तर दोघे गंभीर

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील महादेवाचे बांबरुड येथे भरधाव कारचे टायर फुटल्याने झालेल्या भीषण अपघातात, होणाऱ्या नवरीसह तिच्या वहिनीचा जागीच मृत्यू झाला आहे. शिखा विनायक बेलसरे आणि तिची वहिनी मीना मानकर अशी मृतांची नावे असून, या अपघातात शिखाचे दोन भाऊ गंभीर जखमी झाले आहेत. कारचे टायर फुटल्यानंतर वाहन अनियंत्रित होऊन रस्त्याखालील झाडावर जोरात आदळले. जखमींना तातडीने…

Read More

हिंदीनंतर इंग्रजी पुस्तकातूनही मराठा साम्राज्याचा नकाशा गायब:शिवरायांचा अपमान सहन होणार नाही; साताऱ्यात आज मोर्चा

इयत्ता आठवीच्या इतिहासाच्या पुस्तकातून मराठा साम्राज्याचा विस्तार दाखवणारा नकाशा हटवण्याच्या निर्णयामुळे राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. सुरुवातीला हिंदी माध्यमातील पुस्तकातून हा नकाशा वगळण्यात आला होता. मात्र आता इंग्रजी माध्यमातील पुस्तकातूनही तोच नकाशा हटवण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या निर्णयावरून वाद अधिकच चिघळला असून, एनसीईआरटीच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. राज्याचे शिक्षण राज्यमंत्री…

Read More

Opposition plans fresh move to remove Chief Election Commissioner Gyanesh Kumar, seeks 200 MP signatures |

Marathi News National Opposition Plans Fresh Move To Remove Chief Election Commissioner Gyanesh Kumar, Seeks 200 MP Signatures | नवी दिल्ली9 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवण्यासाठी विरोधक पुन्हा एकदा प्रयत्न करत आहेत. सूत्रांनुसार, विरोधी पक्षांचे अनेक नेते आपापसात चर्चा करत आहेत. सुमारे पाच ज्येष्ठ नेते एका नवीन नोटिशीचा…

Read More

सायबर फ्रॉड कॉल सेंटर; 35 खाती:198 सिमकार्ड अन् सहा कोटींचा घोटाळा उघड, चार महिन्यांपासून गोव्यात सेंटर सुरु, नेमणूकीपूर्वी दिले जाते प्रशिक्षण‎

मोर्शी तालुक्यातील काटपूर येथील एका गरजू व्यक्तीला सात हजार रुपये देऊन त्याच्या नावाने राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडण्यात आले. त्यानंतर त्याच गावातील आणखी सात जणांची बँक खाती उघडून घेण्यात आली. ही खाती उघडून घेणारा व्यक्ती अमरावती येथील राकेशकुमार झामण . दरम्यान याच गुन्ह्याच्या तपासात ग्रामीण पोलिसांच्या सायबर पथकाने थेट गोवा गाठत तेथे अनधिकृतरीत्या सुरू असलेले सायबर…

Read More

राऊत आज पवारांविरोधात, उद्या उद्धव ठाकरेंविरोधातही बोलतील:राज्यसभेसाठी काँग्रेसची सुपारी घेऊन उबाठा संपवण्याचं काम- नवनाथ बन

संजय राऊत हे राहुल गांधींची चाकरी करत असून पक्ष संपवण्याचं षडयंत्र रचत आहे. भविष्यात उबाठा गट काँग्रेसमध्ये विलीन होईल, असा दावा भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला आहे. तर मातोश्रीचे दरवाजे बंद असल्यामुळे खासदारांना दुसरीकडे जावे लागते. भविष्यात जनता देखील उबाठा गटासाठी दरवाजे बंद करेल असेही त्यांनी म्हटले आहे. नवनाथ बन म्हणाले की, संजय राऊत…

Read More

पुरेसा पाऊस, पूरक हवामानामुळे गव्हाच्या उत्पादनात 30% वाढ:गतवर्षी 43485 इतकी तर यंदा जिल्ह्यात एकूण 71529 इतकी पेरणी‎

. मागील वर्षाच्या तुलनेमध्ये यंदाच्या वर्षी दमदार पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली होती. शेत जमिनीला वेळेत मशागत न करता आल्याने इतर पिक पेरणीला प्राधान्य न देता शेतकऱ्यांनी गहू पेरणीकडे सर्वाधिक लक्ष दिले आहे. पुरेसा पाऊस व पूरक हवामानामुळे यंदा गव्हाचा उतारा चांगला मिळत असून, उत्पादनात ३० टक्क्यांनी वाढ झाल्याचे सध्या सुरू…

Read More

निवृत्तीनंतर चहासाठीही पुरत नाही पेन्शन; शिक्षकांचा सरकारवर संताप:खुर्च्या रिकाम्या, शाळांना कुलूप अन् सरकारी कार्यालये ठप्प‎

आमदार आणि खासदारांनी एकदा शपथ घेतली की त्यांना आयुष्यभर पेन्शन मिळते, मात्र ३०-३० वर्षे प्रामाणिक सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन नाकारली जाते, ही मोठी शोकांतिका आहे. सध्या निवृत्त कर्मचाऱ्यांना केवळ १५०० ते १८०० रुपये पेन्शन मिळतेय. वाढत्या महागाईत ही रक्कम चहापाण्यासाठीही पुरणार नाही, मग घरखर्च कसा चालवायचा?” असा सवाल माध्यमिक शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष सुदाम वराट यांनी…

Read More

आपला भारत देश अमली पदार्थमुक्त करण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा:कार्यकर्ता मेळाव्यात पालकमंत्री विखे यांचे प्रतिपादन‎

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संपूर्ण देश नक्षलमुक्त केल्यानंतर आता अमली पदार्थमुक्त देशासाठी धडक मोहीम सुरू केली आहे. राज्यातील महायुती सरकारही याबाबत अत्यंत कडक धोरण राबवत आहे. त्यामुळे भाजयुमोने ‘युवा शक्ती जागर’ यात्रेच्या माध्यमातून राज्य नशामुक्त करण्याचा संदेश तळागाळातील युवकांपर्यंत पोहोचवावा, असे आवाहन जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. भारतीय जनता युवा मोर्चाचे…

Read More