Headlines

‘वान’ धरणात सर्वाधिक 67.40 टक्के पाणी:काटेपूर्णा व उमा धरण क्षेत्रात अल्प पाऊस; सर्व धरणांचे दरवाजे सध्या बंदच‎

आतापर्यंत झालेल्या पावसामुळे धरणांमधील जलसाठ्यात समाधानकारक वाढ झाली आहे. तेल्हारा येथील वान प्रकल्पात सर्वाधिक ६७.४० टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे, तर दुसरीकडे काटेपूर्णा (२५.२९%) आणि उमा प्रकल्पाच्या (४.५९%) क्षेत्रात अपुरा पाऊस झाल्याने तेथील साठा चिंताजनक आहे. सध्या आवक मर्यादित असल्याने जिल्ह्यातील सर्वच प्रकल्पांचे दरवाजे बंद ठेवण्यात आले असून धरणांमधून होणारा पाण्याचा विसर्ग थांबलेला आहे. शहराची…

Read More

पुरानंतर धामणा बुद्रुक येथे पुलाजवळ रस्ता खचला:पुलाची उंची वाढवून उपाय करण्याची मागणी‎

येथून जवळच असलेल्या धामणा बुद्रुक येथील पठार नदीला आलेल्या महापुरानंतर पुलालगतचा रस्ता काही ठिकाणी खचला आहे. काही महिन्यांपूर्वीच पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत या रस्त्याचे काम करण्यात आले होते. मात्र महापुरानंतर रस्ता खचल्याने या ठिकाणी तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, या ठिकाणी पूल बांधण्यापूर्वी अनेक वेळा संबंधित विभागाकडे पुलाची उंची वाढवून मोठा पूल उभारण्याची…

Read More

सेन्सेक्स 150 अंकांनी वाढून 78,800 वर पोहोचला:निफ्टीमध्येही 150 अंकांची घसरण, तो 24,600 वर व्यवहार सुरू

शेअर बाजारात आज म्हणजेच 04 ऑगस्ट रोजी सेन्सेक्स 150 अंकांनी वाढून 78,800 वर पोहोचला. तर निफ्टीमध्ये 150 अंकांची घसरण झाली आहे, तो 24,600 वर व्यवहार करत आहे. आशियाई बाजारातही घसरण 3 ऑगस्ट रोजी अमेरिकन बाजारात होती तेजी 7 दिवसांत परदेशी गुंतवणूकदारांनी ₹7,805 कोटींचे शेअर्स खरेदी केले टीप: FIIs आणि DIIs च्या निव्वळ खरेदी/विक्रीचे आकडे कोटी…

Read More

उद्योजकांनी सामजिक समस्यांचाही पाठपुरावा करावा- न्या. संजय मेहरे:यंग इंडिया बिझनेस क्लबची कार्यकारिणी गठीत; अध्यक्षपदी ठक्कर‎

यंग इंडिया बिझनेस क्लबच्या पदग्रहण सोहळा पार पडला. व्यापार, उद्योजकांनी आपल्या व्यवसायासमवेत समाजातील समस्यांच्या निर्दालनासाठी व सृजनशील वातावरण निर्माण करण्यासाठी योगदान देऊन समाजाप्रती असणारे दायित्व पूर्ण करावे, असे आवाहन मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायधीश संजय मेहरे यांनी याप्रसंगी केले. प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड ॲग्रिकल्चर व वायबीसीचे संचालक सिद्धार्थ रुहाटीया, विदर्भ चेंबरचे…

Read More

गांधीग्रामची कामे पूर्ण करा- आ. सावरकर:अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींची कावड यात्रेच्या अनुषंगाने संयुक्त पाहणी‎

यंदा होणाऱ्या कावड व पालखी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी भाजप लोकप्रतिनिधी, भारतीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभागाने संयुक्तपणे गांधीग्राम येथे पाहणी केली. शिवभक्तांना कोणत्याही प्रकारची अडचण येता कामा नये अशा सूचना आमदार रणधीर सावरकर यांनी संबंधित विभागांना दिल्या. १ कोटी ४१ लाख रुपये निधीतून गांधीग्राम येथील महाकाल मंदिरापर्यंत जाणारा रस्ता व घाटाचे बांधकाम लवकरच सुरू होणार…

Read More

प्रियांका चोप्राने मुलीला शिकवला दुर्गा सप्तशती मंत्र:व्हिडिओत मालतीही सोबत बोलताना दिसली; अभिनेत्री म्हणाली- माझे दोन व्यक्तिमत्त्व

प्रियंका चोप्राने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती तिची मुलगी मालती मेरीला मांडीवर घेऊन दुर्गा सप्तशतीच्या मंत्रांचे शिक्षण देताना दिसत आहे. प्रियांकासोबत मालतीही मंत्र म्हणत आहे. व्हिडिओसोबत प्रियांकाने लिहिले की, तिचे दोन व्यक्तिमत्त्व आहेत – ‘मामा’ आणि ‘मामासीटा’. व्हिडिओच्या पहिल्या भागात ती मालतीसोबत वेळ घालवताना दिसली, तर दुसऱ्या भागात…

Read More

CJP Founder Abhijeet Dipke Faces Legal Complaint in Delhi; Arrest Demanded

सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर फैजान अन्सारी यांनी दिल्ली पोलिसांकडे लेखी तक्रार दाखल करत दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर मारहाणीचे गंभीर आरोप केले असून तातडीने अटक करण्याची मागणी केली . मारहाणीचे गंभीर आरोप फैजान अन्सारी यांनी दिल्लीच्या डीसीपी कार्यालयात लेखी तक्रार दाखल केली आहे. पुणे आणि छत्रपती संभाजीनगर…

Read More

FSSAI Bans Dabur Honey and Ghee Over Misleading 100 Percent Claims

8 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक फूड रेग्युलेटर FSSAI ने डाबर इंडियाला भ्रामक आणि ‘100%’ दाव्यांसह अनेक खाद्य उत्पादने विकण्यापासून रोखले आहे. यात डाबरचे मध आणि गाईचे तूप यांचाही समावेश आहे. FSSAI ने हे दावे दिशाभूल करणारे असल्याचे नमूद करत कंपनीला तात्काळ या चिन्हांकित वस्तूंची विक्री थांबवण्याचे निर्देश दिले आहेत. FSSAI ने डाबरकडून 15 दिवसांच्या आत कारवाई…

Read More

पैशांच्या देवाणघेवाणीवरून मित्राचा खून, तिघांना अटक:आरोपींना 6 ऑगस्टपर्यंत सुनावली पोलिस कोठडी‎

पैशांच्या देवाणघेवाणीवरून झालेल्या क्षुल्लक वादातून तिन मित्रांनीच एका ३१ वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. ही घटना शहरातील बापट चौक परिसरात रविवारी (दि. २) उशिरा रात्री घडली आहे. या प्रकरणात शहर पोलिसांनी काही तासातच तिन्ही मारेकऱ्यांना अटक केली आहे. शरीफ बेग रशीद बेग (३१, रा. लालखडी, अमरावती) असे मृतक तरुणाचे नाव आहे. शेख रेहान…

Read More

अर्जुननगर स्टॉपवर उभ्या कारमध्ये तरुणाचा मृतदेह, मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट; पोलिसांचा तपास सुरू‎

अमरावती ते नागपूर महामार्गावरील शहरातील अर्जुननगर स्टॉपच्या १०० मीटर अलीकडे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारमध्ये एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. यामुळे परिसरात खळबळ उडाली. ही घटना सोमवारी (दि. ३) सकाळी सुमारे साडेनऊ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. गाडगेनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन कारचे लॉक तोडत मृतदेह ताब्यात घेतला. मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून शवविच्छेदन…

Read More