‘वान’ धरणात सर्वाधिक 67.40 टक्के पाणी:काटेपूर्णा व उमा धरण क्षेत्रात अल्प पाऊस; सर्व धरणांचे दरवाजे सध्या बंदच
आतापर्यंत झालेल्या पावसामुळे धरणांमधील जलसाठ्यात समाधानकारक वाढ झाली आहे. तेल्हारा येथील वान प्रकल्पात सर्वाधिक ६७.४० टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे, तर दुसरीकडे काटेपूर्णा (२५.२९%) आणि उमा प्रकल्पाच्या (४.५९%) क्षेत्रात अपुरा पाऊस झाल्याने तेथील साठा चिंताजनक आहे. सध्या आवक मर्यादित असल्याने जिल्ह्यातील सर्वच प्रकल्पांचे दरवाजे बंद ठेवण्यात आले असून धरणांमधून होणारा पाण्याचा विसर्ग थांबलेला आहे. शहराची…