Headlines

बंगळुरूत लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याने मुलीची हत्या:पहिल्या लग्नाची माहिती मिळाल्यावर लग्नाला नकार दिला; मुलाच्या भावाने चाकू मारला

बंगळुरूमध्ये लग्नाचा प्रस्ताव नाकारल्यानंतर एका विधी विद्यार्थिनीची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बंगळुरूच्या कोडिहल्ली येथे राहणाऱ्या अमृतावर 13 जुलै रोजी संध्याकाळी 4:30 वाजता सूर्या जी याने चाकूने हल्ला केला होता, त्यानंतर मंगळवारी संध्याकाळी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. खरं तर, अमृताने सूर्याचा भाऊ धनुष जी याच्या लग्नाचा प्रस्ताव नाकारला होता. आधी दोघांचे लग्न…

Read More

Election 2026 LIVE Updates; Rahul Gandhi PM Modi | Tamil Nadu BJP Manifesto

Marathi News National Election 2026 LIVE Updates; Rahul Gandhi PM Modi | Tamil Nadu BJP Manifesto West Bengal TMC DMK AIMIM नवी दिल्ली/कोलकाता/चेन्नई2 तासांपूर्वी कॉपी लिंक केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांनी मंगळवारी चेन्नई येथे भाजपचा तामिळनाडू निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध केला. विकसित तामिळनाडूच्या दृष्टिकोनावर आधारित या जाहीरनाम्यात भ्रष्टाचारमुक्त शासन, तरुण आणि शेतकऱ्यांसाठी विशेष आश्वासने, पायाभूत सुविधांचा…

Read More

पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांचे आदेश:पुणे पोलिस दलातील वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या

पुणे पोलिस दलातील १८ वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्यांचे आदेश पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिले आहेत. आयुक्तांच्या आदेशानुसार शहरातील विविध पोलिस ठाण्यांमधील अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांमध्ये बदल करण्यात आले आहेत. या बदल्यांमध्ये कोथरूड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप देशमाने यांची फरासखाना पोलिस ठाण्यात बदली झाली आहे. तर, फरासखाना पोलिस ठाण्यातील गुन्हे शाखेचे निरीक्षक अरुण घोडके यांची…

Read More

उत्तराखंडमध्ये अतिरेक्याला अटक, चिनी बनवटीची शस्त्रे जप्त:पाकमधून ड्रोनने आले; 15 ऑगस्टपूर्वी मोठ्या कटाच्या तयारीत होता

उत्तराखंडमधील उधमसिंह नगर येथून एका संशयित दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून चीनमध्ये बनवलेली शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई लष्कर, बीएसएफ आणि पंजाब पोलिसांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे उत्तराखंड एसटीएफने केली आहे. संशयित दहशतवाद्याचे नाव ईशानप्रीत सिंग असून तो अमृतसर शहराचा रहिवासी आहे. त्याच्याकडून 3 जिगाना पिस्तूल, 3 बरेटा पिस्तूल, 6 मेड इन चायना…

Read More

वसमतमध्ये विनापरवाना पुतळा उभारल्याप्रकरणी 55 जणांवर गुन्हा दाखल:वाखारीत जमावबंदी आदेशांचे उल्लंघन, ग्रामपंचायतीचे सीसीटीव्हीही हटवले

वसमत तालुक्यातील वाखारी येथे अनाधिकृतरित्या महापुरुषांचा पुतळा उभारून जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या 55 जणांवर वसमत ग्रामीण पोलिस टाण्यात गुरुवारी ता. 23 गुन्हा दाखल झाला आहे. यावे्ळी जमावाने ग्रामपंचायतकडून बसविण्यात आलेले सीसीटीव्ही काढून घेतल्याचे तक्रारीत नमुद करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत तालुक्यातील वाखारी येथे गावातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या बाजूला शासकीय जागेवर अतिक्रमण…

Read More

शेतकरी बांधवांनी शेती आधुनिक पद्धतीने करावी- सभापती बोंबले:पुढील वर्षांपासून 10 शेतकऱ्यांचा पंचायत समितीतर्फे गौरव‎

बदलत्या हवामानामुळे शेतीपुढील आव्हाने दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यावर मात करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, जलसंधारण, पीक नियोजन, हवामानाशी सुसंगत शेतीपद्धतीचा अवलंब करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन पंचायत समितीच्या सभापती वैशाली बोंबले यांनी केले. त्या माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त पंचायत समिती सभागृहात आयोजित कृषी दिन कार्यक्रमात बोलत होत्या. या वेळी उपसभापती संजय लघाने,…

Read More

एका दिवशी 89 गुन्हे, 90 आरोपींना अटक:जिल्ह्यात अवैध विक्रेत्यांवर पोलिसांची "मास रेड''‎

लातूर जिल्ह्यात अवैध दारूविक्री आणि गावठी हातभट्ट्यांवर अंकुश लावण्यासाठी पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांच्या नेतृत्वाखाली २७ जून रोजी संपूर्ण जिल्ह्यात “मास रेड’ (सामूहिक छापेमारी) मोहीम राबवण्यात आली. या धडक कारवाईमुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. या मोहिमेत देशी, विदेशी मद्य आणि हातभट्टीच्या अड्ड्यांवर अचानक छापे टाकण्यात आले. यामध्ये संपूर्ण जिल्ह्यात तब्बल ८९ गुन्हे दाखल…

Read More

भोंदू अशोक खरात आता ईडीच्या ताब्यात:52 कोटींच्या व्यवहारांमागे परदेशात पळून जाण्याचा कट उघड; 65 बनावट खात्यांतून उलाढाल

नाशिकमध्ये गाजत असलेल्या भोंदू अशोक खरात आणि नामकर्ण आवारे प्रकरणात आता मोठी घडामोड झाली आहे. लैंगिक अत्याचार आणि आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांमध्ये अडकलेल्या अशोक खरात तसेच पतसंस्थेतील संशयित व्यवहारांप्रकरणी अटकेत असलेल्या नामकर्ण आवारे यांना सिन्नर सत्र न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दोघांनाही एकाच वाहनातून न्यायालयात हजर करण्यात आले होते. आवारे यांच्या वकिलांनी पुढील पोलिस…

Read More

हवामान अंदाजांचा रंजक इतिहास:प्राचीन आडाख्यांपासून ते आर्टिफिशियल इंटेलिजन्सपर्यंत; जाणून घ्या, कसे वर्तवतात भाकीत!

मानवी जीवन आणि निसर्ग यांचा अत्यंत जवळचा संबंध आहे. मानवाने जेव्हा शेती करायला सुरुवात केली, तेव्हापासूनच त्याला हवामानाच्या लहरीपणाचा सामना करावा लागला आहे. पाऊस कधी पडणार? वादळ कधी येणार? हिवाळा किती तीव्र असेल? या प्रश्नांची उत्तरे शोधण्याची मानवाची धडपड हजारो वर्षांपासून सुरू आहे. प्राचीन काळी ढगांचा रंग आणि वाऱ्याची दिशा पाहून बांधल्या जाणाऱ्या आडाख्यांपासून ते…

Read More

अहिल्यादेवी स्त्री अस्मितेचा ललकार

स्त्रियांनीच सती काय जायचे? सतीचे देव्हारे पुरुष का माजवितात? कोण म्हणतो हा धर्म! ही तर एक अंधरुढी आहे. काय हे बाईचं जीणं, केवळ मरण! त्यांच्या जळण्याचा ना खेद, ना दु:ख. बाई जर मेली तर एक पुरुष सती जाणार नाही. तो पंधराव्या दिवशी बोहल्यावर चढेल.’ असे म्हणत त्यांनी सतीच्या चाली विरुध्द बंडाचा झेंडा उगारला होता. मात्र…

Read More