Headlines

भंडारा-गोंदियात महायुतीच 'दादा!:भाजपच्या अविनाश ब्राह्मणकरांचा विजय; पटोले-पडोळे जोडीला मोठा धक्का

भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात भाजपचे अविनाश ब्राह्मणकर यांनी काँग्रेस समर्थित अपक्ष उमेदवार नरेश ईश्वरकर यांचा १४८ मतांनी पराभव करत दणदणीत विजय मिळवला आहे. ब्राह्मणकर यांना ३०२ तर ईश्वरकर यांना १५२ मते मिळाली. या विजयामुळे भंडारा-गोंदियात भाजपचे नेते आमदार डॉ. परिणय फुके हेच ‘किंगमेकर’ असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. तर दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना…

Read More

चारधाम यात्रेसाठी गेलेल्या चोपड्याच्या महिलेचे उत्तराखंडमध्ये दुर्दैवी निधन:बद्रीनाथच्या उंबरठ्यावर मृत्यू; बोरोले कुटुंबावर मोठा आघात

चारधाम यात्रेसाठी गेलेल्या चोपडा येथील प्रतिभा नारायण बोरोले यांचे उत्तराखंडमध्ये दुर्दैवी निधन झाले. बद्रीनाथचे दर्शन होण्याच्या आदल्या दिवशीच त्यांची प्रकृती बिघडली आणि उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. चोपडा शहरातील पंकज नगर परिसरात राहणाऱ्या प्रतिभा बोरोले (वय 59) या धार्मिक भावनेतून चारधाम यात्रेला गेल्या होत्या. त्यांच्या सोबत चोपड्यातील एकूण 16 भाविकांचा गट होता. यात्रेदरम्यान सर्वांनी केदारनाथ,…

Read More

ऑपरेशन टायगरला ठाकरे सेनाच जबाबदार:प्रतापराव जाधवांचा दावा, खासदारांमध्ये असंतोष असल्याचा गौप्यस्फोट

‘ऑपरेशन टायगर’वर केंद्रीय राज्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते प्रतापराव जाधव यांनी अत्यंत मोठे आणि खळबळजनक विधान केले आहे. ठाकरे गटाचे खासदार फुटत असतील, तर त्याला स्वतः उबाठा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गट आणि त्यांचे नेतृत्वच जबाबदार आहे,” असा थेट आरोप प्रतापराव जाधव यांनी केला आहे. ठाकरे गटाच्या खासदारांमध्ये अंतर्गत पातळीवर प्रचंड असंतोष धुमसत असल्याचा दावाही…

Read More

Tecno Camon 50 Ultra Launch India; 50MP Telephoto & 6500mAh Battery

3 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक टेक्नोने भारतात आपला लेटेस्ट कॅमेरा-फोकस्ड स्मार्टफोन टेक्नो कॅमॉन 50 अल्ट्रा लॉन्च केला आहे. फोनमध्ये सर्वात खास 50 मेगापिक्सलचा 3X टेलीफोटो लेन्स आहे. याव्यतिरिक्त, यात 6.78-इंच डिस्प्ले, 6500mAh बॅटरी आणि वॉटरप्रूफ IP69K रेटिंग मिळते. फोन 8GB रॅम + 256GB स्टोरेजच्या सिंगल व्हेरिएंटसह सादर करण्यात आला आहे आणि त्याची किंमत ₹39,999 ठेवण्यात आली…

Read More

लक्झरी बसने दुचाकीला चिरडले; धडकेनंतर बस जळून खाक:बाळापूर-शेगाव मार्गावरील घटना, तत्परतेमुळे मोठी जीवितहानी टळली

बाळापूर-शेगाव मार्गावर बुधवारी सकाळी साडेसातच्या सुमारास भीषण अपघात घडला. इंदूर येथून अकोल्याकडे येणाऱ्या एका खासगी लक्झरी बसने दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून, धडकेनंतर काही क्षणांतच बसने अचानक पेट घेतला. सुदैवाने, चालक आणि स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे बसमधील प्रवाशांना वेळेत बाहेर काढण्यात आले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. मात्र, आगीच्या भक्ष्यस्थानी…

Read More

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात नांदगाव पेठ प्रथम:ग्रामविकास, डिजिटल प्रशासन, लोकाभिमुख उपक्रम ठरले यशाचे केंद्रबिंदू

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत नांदगाव पेठ ग्रामपंचायतीने अमरावती तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. ग्रामविकास, स्वच्छता, मूलभूत सुविधा, डिजिटल प्रशासन आणि नागरिकाभिमुख उपक्रम यावर भर देत ग्रामपंचायतीने हे यश संपादन केले. गावातील विविध विकासकामे, स्वच्छ व सुंदर परिसर, पाणीपुरवठा व्यवस्था, सार्वजनिक सुविधा आणि ग्रामविकासाच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची दखल घेऊन ही निवड करण्यात आली. या कामगिरीबद्दल ग्रामपंचायत प्रशासन,…

Read More

दादागिरी भोवली:पुण्यात कॅफेत तोडफोड करणारा पोलिस उपनिरीक्षक निलंबित; सीसीटीव्ही व्हायरल झाल्यावर कारवाई

पुण्यात एका कॅफेत तोडफोड आणि गैरवर्तन केल्याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक संदीप कदम यांना निलंबित करण्यात आले आहे. रात्रगस्तीवर असताना त्यांनी हे कृत्य केले असून, घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पुणे पोलीस प्रशासनाने ही गंभीर दखल घेतली. अप्पर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे यांनी तात्काळ निलंबनाचे आदेश दिले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ६ जून २०२६ रोजी रात्री…

Read More

मी कुठेही असलो तरीही माझी नाळ अमरावतीशी जोडलेली असते !‎:न्यायालय इमारत कोनशिला समारंभप्रसंगी माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केल्या भावना

प्रतिनिधी । चांदूर रेल्वे चांदूर रेल्वे येथे दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नूतन इमारतीचा कोनशिला समारंभ रविवारी ३ मे रोजी झाला. या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती भूषण गवई प्रामुख्याने उपस्थित होते. ​या वेळी बोलताना माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी जिल्ह्यासोबत असलेल्या त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, ‘मी नागपूर, मुंबई, छत्रपती…

Read More

जगातील 50 सर्वात उष्ण शहरांमध्ये सर्व भारताची शहरे:यूपीच्या बांद्यात पारा 47.6°C, महाराष्ट्र-एमपीसह 11 राज्यांमध्ये 40° ते 47°; 2 दिवस दिलासा नाही

पुढील 2 दिवस देशाला उष्णतेपासून दिलासा मिळण्याची शक्यता नाही. शुक्रवारी मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थानसह उत्तर, पश्चिम आणि मध्य भारतातील 11 राज्यांमध्ये तापमान 40°C ते 47°C दरम्यान होते. या 11 राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा (हीटवेव्ह) इशारा जारी करण्यात आला आहे. सर्वाधिक तापमान यूपीच्या बांदा येथे 47.6°C आणि एमपीच्या नौगाव येथे 46.8°C नोंदवले गेले. जगातील 50 सर्वात…

Read More

पावसाळी अधिवेशनाचा बारावा दिवस:डॉक्टरांचा निष्काळजीपणा, गावांमध्ये स्मशानभूमीच नसल्याचा मुद्द्यावरुन विधानसभेत खडाजंगी

पावसाळी अधिवेशनात आज सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याच्या आणि तितक्याच गंभीर प्रश्नांवरून विधानसभेत मोठी चर्चा पाहायला मिळाली. एकीकडे राज्यातील डॉक्टरांच्या वाढत्या निष्काळजीपणामुळे रुग्णांच्या जिवाशी होत असलेल्या खेळाचा मुद्दा सभागृहात आक्रमकपणे उपस्थित करण्यात आला; तर दुसरीकडे, प्रगत महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये अंत्यविधीसाठी साधी ‘स्मशानभूमी’ उपलब्ध नसल्याचे विदारक वास्तव सभागृहात मांडण्यात आले. दरम्यान, अनधिकृत वाहतूक आणि RTO मधील भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून काल…

Read More