Headlines

प्रवचन:अक्षय्य तृतीया म्हणजे कधीही क्षय न पावणारे पुण्य कमावण्याचा दिवस- शांतीगिरी महाराज

प्रतिनिधी | वेरूळ अक्षय्य तृतीया म्हणजे कधीही क्षय न पावणारे पुण्य कमावण्याचा दिवस. जनार्दन स्वामी यांनी आयुष्यभर ‘धर्म, सेवा व शांती’ या त्रिसूत्रीचा प्रचार केला. त्यांचे जीवन म्हणजे निष्काम कर्मयोगाचे मूर्तिमंत उदाहरण आहे, असा हितोपदेश शांतीगिरी महाराज यांनी दिला. अक्षय्य तृतीया या दिनाचे औचित्य साधून येथे जगद्गुरू जनार्दन स्वामी यांच्या जन शांती सोहळ्याचे आयोजन करण्यात…

Read More

बकरी ईदपूर्वी गोवंशाचे टॅगिंग आवश्यक:जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांचे यंत्रणांना निर्देश, शहरात आठ ठिकाणी चेकपोस्ट

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर गोवंशाची कत्तल रोखण्यासाठी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत. पशूसंवर्धन विभागाने प्राण्यांचे टॅगिंग करावे आणि महापालिका स्तरावर याबाबत जनजागृती करावी, असे त्यांनी स्पष्ट केले. जिल्हाधिकारी कार्यालयात नुकत्याच झालेल्या प्राणीक्लेश समितीच्या बैठकीत हे निर्देश देण्यात आले. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक निकेतन कदम, पोलिस उपायुक्त गणेश शिंदे आणि पशूसंवर्धन उपायुक्त डॉ. संजय…

Read More

आत्मकल्याण अन् स्वत:च्या हिताचा विचार करणारा मनुष्य शहाणा:हभप रामभाऊ महाराज राऊत, नेवासा तालुक्यातील निंभारीत हरिनाम सप्ताहास भाविकांची गर्दी‎

केवळ शास्त्रज्ञान, उच्च शिक्षण किंवा मोठे पद मिळवणे यावरून मनुष्य शहाणा ठरत नाही. जो स्वतःच्या खऱ्या हिताचा आणि आत्मकल्याणाचा विचार करतो, तोच खऱ्या अर्थाने शहाणा असतो, असे प्रतिपादन रामभाऊ महाराज राऊत यांनी केले. नेवासा तालुक्यातील निंभारी येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने सहाव्या दिवशी रामभाऊ महाराज राऊत यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते. यावेळी…

Read More

Ixigo ConfirmTkt Partner Swiggy Deliver Food Train Seats

मुंबई2 दिवसांपूर्वी कॉपी लिंक भारतातील आघाडीचे AI-आधारित ट्रेन तिकीट प्लॅटफॉर्म इक्सिगो आणि कन्फर्मतिकीट यांनी ‘फूड ऑन ट्रेन’ सेवा अधिक सक्षम करण्यासाठी भारतातील अग्रेसर ऑन-डिमांड प्लॅटफॉर्म स्विगी (Swiggy Ltd, NSE: SWIGGY / BSE: 544285) सोबत भागीदारी केली आहे. स्विगीचे रेस्टॉरंट नेटवर्क आता इक्सिगो आणि कन्फर्मतिकीट ॲप्समध्ये जोडले गेल्यामुळे प्रवाशांच्या खाण्यापिण्याच्या प्रश्नावर एक उत्तम उपाय मिळाला आहे….

Read More

केतन अग्रवाल खून प्रकरण:सियाने केतनचा पासपोर्ट फूड कोर्टवरच काढून घेतला, चालकाकडून धक्कादायक माहिती समोर

राज्यभरात चर्चेत असलेल्या केतन अग्रवाल खून प्रकरणात नवनवीन खुलासे होत असून, या प्रकरणात अटक करण्यात आलेली त्याची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा मित्र चेतन चौधरी यांना पोलिसांनी आज सकाळी लोहगडावर नेऊन गुन्ह्याचे ‘सीन रिक्रिएशन’ केले. दरम्यान, हत्येच्या कटाबाबत महत्त्वाची माहिती समोर आली असून, सिया आणि केतन प्री-वेडिंग शूटसाठी बालीला जाणार होते. या प्रवासासाठी सियाला…

Read More

खासदार वानखडे यांच्या मध्यस्थीने विहिगाव येथील उपोषण स्थगित:रस्ता दुरुस्तीच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे

अंजनगाव सुर्जी: विहिगाव फाटा ते विहिगाव मुख्य रस्त्याच्या तातडीने दुरुस्तीसाठी सुरू करण्यात आलेले उपोषण खासदार बळवंतराव वानखडे यांच्या मध्यस्थीने स्थगित करण्यात आले आहे. सामाजिक कार्यकर्ते फिरोज कुरेशी आणि भगवान अभ्यंकर यांनी हे उपोषण सुरू केले होते. खासदारांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर दहा दिवसांत रस्ता दुरुस्तीचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्यावर हे आंदोलन मागे घेण्यात आले….

Read More

राज्यातील शाळांच्या निकालात 1 मेपासून मोठा बदल:आता प्रगतीपुस्तकासोबत पालकांना उत्तरपत्रिकाही दाखवणे बंधनकारक

राज्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी यंदाचा निकाल 1 मे 2026 रोजी जाहीर होणार आहे. मात्र, यंदा केवळ निकाल जाहीर होणार नाही, तर शिक्षण विभागाने एक महत्त्वाचा आणि बदल घडवणारा निर्णयही लागू केला आहे. यापुढे विद्यार्थ्यांना फक्त प्रगतीपुस्तक देण्यावर मर्यादा न राहता, त्यांच्या उत्तरपत्रिकाही पालकांना दाखवणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मूल्यमापन…

Read More

Rohit Pawar Attacks Govt on Missing Link Project Contract; Ajit Pawar Link Alleged

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पावरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. प्रकल्पाचे उद्घाटन होऊन अवघे 2 महिने होत असताना बोगद्यात पाण्याची गळती, रस्त्यांवर तडे आणि दरड कोसळल . विधानभवन परिसरात पत्रकार परिषदेत बोलताना रोहित पवार म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्घाटनावेळी 240 किमी प्रतितास वेगाच्या…

Read More

योगी मंत्रिमंडळात 6 नवीन मंत्री, 2 जणांना बढती मिळाली:शपथविधीनंतर राज्यपाल-मुख्यमंत्र्यांच्या पाया पडले

यूपीच्या योगी मंत्रिमंडळाचा आज दुसऱ्यांदा विस्तार झाला. 2 कॅबिनेट आणि 4 राज्यमंत्री असे एकूण 6 नवीन सदस्य सामील झाले. तर 2 राज्यमंत्र्यांना पदोन्नती देऊन राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) बनवण्यात आले. राजभवनात रविवारी आयोजित समारंभात सर्वात आधी भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष भूपेंद्र चौधरी यांनी शपथ घेतली. त्यानंतर सपाचे बंडखोर आमदार मनोज पांडे यांनी शपथ घेतली. दोघांनाही कॅबिनेट मंत्री…

Read More

घाऊक महागाई 44 महिन्यांत सर्वाधिक:जूनमध्ये 9.87% वर पोहोचली; खाद्यपदार्थांच्या किमती वाढल्या, इंधन स्वस्त झाले

जूनमध्ये घाऊक महागाई (WPI) वाढून 9.87% वर पोहोचली आहे. यापूर्वी मे महिन्यात ती 9.68% होती. जूनमधील महागाई 44 महिन्यांतील सर्वाधिक आहे. सप्टेंबर 2022 मध्ये ती 10.70% वर पोहोचली होती. वाणिज्य मंत्रालयाने आज म्हणजेच 14 जुलै रोजी घाऊक महागाईची आकडेवारी जाहीर केली आहे. महागाई वाढण्याचे कारण म्हणजे दैनंदिन गरजेच्या वस्तू आणि खाद्यपदार्थांचे महाग होणे. इंधन आणि…

Read More