Headlines

हेरा फेरी 3 सध्या बनत नाहीये:अक्षय कुमारने पुष्टी केली; म्हणाला- काही गोष्टी अशा आहेत, ज्या सांगू शकत नाही

अभिनेता अक्षय कुमार यांनी नुकतेच सांगितले की, चित्रपट हेरा फेरी 3 सध्या बनत नाहीये. ही गोष्ट अक्षयने शुभांकर मिश्रा यांच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना सांगितली. मुलाखतीत अक्षयने मान्य केले की, या बातमीने चाहत्यांना धक्का बसला आहे आणि त्यांना स्वतःलाही तेवढाच धक्का बसला होता. अक्षयने सांगितले की, चित्रपटाच्या विलंबाचे कारण फक्त कलाकार नाहीत. ते म्हणाले की, इतर…

Read More

राज्यात प्रशासकिय विस्तार:नवीन अप्पर जिल्हाधिकारी तसेच अप्पर तहसील कार्यालये प्रस्तावित, हरकती व सूचना मागविल्या जाणार

राज्यात प्रशासकिय सेवेचा विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यानुसार नवीन अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय तसेच अप्पर तहसील कार्यालये प्रस्तावित करण्यात आली आहेत. या शिवाय दोन ठिकाणी उपविभागीय अधिकारी कार्यालयाचा प्रस्ताव देखील आहे. या संदर्भात अधिसूचना तातडीने प्रसिध्द करण्याच्या सूचना महसूल विभागाने दिल्या आहेत. त्यानुसार राज्यात 10 अप्पर जिल्हाधिकारी कार्यालये प्रस्तावित असून यामध्ये कल्याण, दापोली, बारामती,…

Read More

तुमचे 'राजे' कधी मातोश्रीबाहेर पडले का?:मुंबईतले 65 नगरसेवकही तुमच्याकडे राहतील का बघा, नरेश म्हस्केंचा संजय राऊतांवर पलटवार

15 कोटींची आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्ष विलीनीकरणाची भाषा करणाऱ्या संजय राऊतांनी स्वतः किती कोटी रुपये घेतले, हे आधी स्पष्ट करावे, असे थेट आव्हान देत शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी राऊतांच्या आरोपांचा खरपूस समाचार घेतला आहे. लोक पक्ष सोडून का जात आहेत याचा कधी विचार केला आहे का, असा सवाल करत तुमचे ‘राजे’ कधी…

Read More

श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तींचे संवर्धन करावे लागणार:झीज होत असल्याचा पुरातत्त्व सर्वेक्षणाचा अहवाल, पुढील आठवड्यात पाहणी करून अंतिम निर्णय

श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या मूळ मूर्तींचे स्वरूप बदलू नये, तसेच संवर्धनाची प्रक्रिया दीर्घकाळ टिकावी, यासाठी पुरातत्त्व तज्ज्ञांकडून मूर्तींची पाहणी करण्यात येणार आहे. त्यानंतर भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागामार्फत हे संवर्धन कार्य केले जाईल . श्री विठ्ठल व श्री रुक्मिणी मातेच्या मूर्तींच्या संवर्धनासंदर्भात मंदिर समिती, सल्लागार परिषद, स्थानिक महाराज मंडळी आणि पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक…

Read More

MPSC Online Exam Postponed to August 2027; Devendra Fadnavis Mumbai Meeting

विविध विद्यार्थी संघटनांकडून सातत्याने होत असलेल्या मागण्यांची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षा पद्धतीत होणाऱ्या बदलांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत एक महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत व . या महत्त्वपूर्ण बैठकीला एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार, राज्याचे मुख्य सचिव आणि सामान्य प्रशासन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ‘पारदर्शक प्रक्रिया…

Read More

पतीच्या अनैतिक संबंधाचा संशय, महिलेला घरातून उचलले, अज्ञात स्थळी डांबले:मुंबईतील काँग्रेस नगरसेविका आशा कोपरकर यांच्यासह संपूर्ण कुटुंबावर गुन्हा दाखल

मुंबईच्या राजकीय वर्तुळातून एक अत्यंत खळबळजनक बातमी समोर आली आहे. पतीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून भांडुपमधील काँग्रेसच्या नगरसेविका आशा कोपरकर आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर एका महिलेचे अपहरण करून तिला अमानुष मारहाण केल्याप्रकरणी भांडुप पोलिस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भांडुप प्रभाग क्रमांक 110 च्या काँग्रेस नगरसेविका आशा कोपरकर या मुंबईतील…

Read More

अजितदादांना मतदानातून श्रद्धांजली द्या:बारामतीत सुनेत्रा पवारांच्या सांगता सभेला सुप्रिया सुळेंचे भावनिक आवाहन

महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनानंतर बारामती विधानसभेची पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीतील उमेदवार व उपमुख्यमंत्री सुनेत्रवाहिनी यांच्या प्राचारार्थ असलेल्या सांगता सभेला राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित राहून उपस्थितांशी संवाद साधला. तसेच अजितदादांना मतदानातून श्रद्धांजली द्या, असे आवाहनही सुळे यांनी केले आहे. यावेळी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, याठिकाणी…

Read More

ठरावांची अंमलबजावणी रखडली; अधिकाऱ्यांचे टोचले कान:सभांमध्ये झालेल्या ठरावांवर चर्चा, विकासकामांच्या फाइली किंवा तक्रारी प्रलंबित न ठेवण्याची दिली तंबी

मनपाच्या सर्वसाधारण सभेतील आणि स्थायी समितीच्या सभेतील ठरावांची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत आजवर विविध सभांमध्ये मंजूर करण्यात आलेल्या ठरावांची प्रशासनाकडून काय अंमलबजावणी झाली, तसेच विकासकामांची प्रगती कुठपर्यंत पोहोचली, याचा आढावा घेण्यात आला. अ . या बैठकीत नगररचना विभाग, अतिक्रमण विभाग आणि एनयूएलएम विभागांतर्गत झालेल्या ठरावांवर चर्चा झाली. सभापती विजय अग्रवाल यांनी तिन्ही विभागांच्या…

Read More

आष्टे कोळेगाव बंधाऱ्यात 20 दलघमी पाणी सोडले:50 हजार लोकसंख्येच्या मोहोळला मिळणार दिलासा, बंधाऱ्यात साचले 2 मीटर पाणी‎

मोहोळ शहराची सुमारे ५० हजार लोकसंख्या आहे. शहराला पिण्याच्या पाण्याचा पाणीपुरवठा करणाऱ्या सिना नदीवरील आष्टे कोळेगाव बंधाऱ्यातील पाणी संपण्या अगोदरच पांटबंधारे विभागाच्या माध्यमातून घाटणे बॅरेज बंधाऱ्यातून मागील ४ दिवसापासून पाणी सोडण्यात आल्याने काही महिन्या पुरते तर मोहोळ शहराचे जलसंकट टळल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. मोहोळ शहराला ग्रामपंचायत स्थापनेपासून आजतागायत सीना नदीच्या पात्रामध्ये असणाऱ्या आष्टे…

Read More

जनतेच्या शौचालयावर भाजपचं कार्यालय?:मुंबईतील धक्कादायक प्रकारावर ठाकरे गट आक्रमक; BMC च्या जागेवर भाजपचा कब्जा?

सार्वजनिक शौचालयासाठी राखीव असलेल्या जागेवर भाजपचे सुसज्ज कार्यालय आणि प्रचार साहित्याचे गोदाम उभारण्यात आल्याचा गंभीर आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अखिल चित्रे यांनी केला आहे. बोरीवलीतील अक्सर गाव परिसरात हा प्रकार घडल्याचा दावा करत त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून भाजप आणि मुंबई महानगरपालिकेवर जोरदार टीका केली आहे. एकीकडे स्वच्छ भारत अभियानाच्या जाहिराती आणि दुसरीकडे नागरिकांच्या…

Read More