Headlines

मोदी महिलांना म्हणाले- मी गृहस्थ नाही, पण मला सर्वकाही माहिती:आमच्या योजनांमुळे महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी महिला आरक्षण विधेयकावर बोलताना सांगितले, ‘आपल्या देशाची संसद एक नवा इतिहास रचण्याच्या जवळ आहे. विधानसभांपासून संसदेपर्यंत दशकांची प्रतीक्षा संपण्याची वेळ आली आहे. म्हणूनच सरकारने 16 ते 18 एप्रिलपर्यंत संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे.’ ते म्हणाले, ‘नारी शक्ती वंदन अधिनियम महिलांच्या जीवनातील एक मोठी संधी बनणार आहे. संसदेपर्यंत पोहोचण्याचा मार्ग सोपा…

Read More

हिंगोलीच्या कळमनुरीत SIR सर्वेक्षणाला वेग:93 टक्के मतदारांचे मॅपिंग पूर्ण, 345 केंद्रावर बिएलओंची नियुक्ती

कळमनुरी विधानसभा मतदारसंघात विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (एसआयआर) सर्वेक्षणाची प्रक्रिया वेगाने सुरू असून प्रशासनाने मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत आणि पारदर्शक करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली असून ९३ टक्के मतदारांचे मॅपींगचे काम पूर्ण झाले आहे. ३४५ मतदान केंद्रासाठी ३४५ केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती उपविभागीय अधिखारी प्रतिक्षा भुते यांनी दिली आहे. 93 टक्के मतदारांचे…

Read More

राज्यात अंधश्रद्धा वाढीसाठी सरकारचे धोरण जबाबदार:अंनिसचे अध्यक्ष श्याम मानव यांचा मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप

अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. श्याम मानव यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि सरकारच्या धोरणांवर गंभीर आरोप केला आहे. महाराष्ट्रात बुवाबाजी आणि अंधश्रद्धेच्या घटनांमध्ये वाढ होण्यास हे धोरण जबाबदार असल्याचे ते म्हणाले. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी हे विधान केले. प्रा. मानव यांनी निधी वाटपातील बेकायदेशीरपणावर बोट ठेवले. जादूटोणा विरोधी कायद्याच्या प्रचार-प्रसारासाठी सरकारने सात…

Read More

हिंगोलीत बाटली किंवा कॅनमध्ये इंधन देण्यास मनाई:जिल्हाधिकाऱ्यांचे पेट्रोलपंप चालकांना कडक आदेश, परवापासून होणार अंमलबजावणी

हिंगोली जिल्ह्यातील सर्व पेट्रोल-डिझेल पंप चालकांनी बाटली किंवा कॅनमध्ये इंधन देऊ नये असे स्पष्ट आदेश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले असून गुरुवारपासून ता. २१ या आदेशाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना पेट्रोलपंप चालकांना दिल्या आहेत. इंधनाचा अनधिकृत साठा होऊ नये आणि संभाव्य धोके टाळता यावेत, यासाठी जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. हिंगोली जिल्हयात मागील काही दिवसांपासून…

Read More

गडचिरोलीत कडक उन्हाचा फटका पक्ष्यांनाही!:एकाच झाडावरच्या 500 वटवाघळांचा मृत्यू; जंगलात दुर्गंधी पसरल्याने प्रकार उघडकीस

महाराष्ट्रात विशेषतः विदर्भात उकाडा चांगलाच वाढला आहे. तीव्र उष्णता तसेच जवळपास 46 डिग्री पर्यंतचे तापमान, यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. त्यात उष्माघातामुळे देखील अनेकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या उन्हाचा फटका केवळ मनुष्यांनाच बसत आहे असे नाही. गडचिरोलीमध्ये उष्णतेमुळे तब्बल 500 वटवाघळांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. एकाच वेळी आणि एकाच ठिकाणी एवढ्या मोठ्या…

Read More

पुण्यात सीएनजी अन् पीएनजी पुन्हा महागले:पेट्रोल आणि डिझेल महागणार का? सरकारने दिले स्पष्टीकरण

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे आधीच हैराण झालेल्या पुणेकरांना आता महागाईचा आणखी एक झटका बसला आहे. पुण्यात सीएनजी आणि पीएनजीच्या दरात पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. ‘महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड’ (MNGL) कडून मध्यरात्रीपासून ही दरवाढ लागू करण्यात आली असून सीएनजीच्या दरात किलोमागे 1 रुपयाची, तर घरगुती पीएनजीच्या दरात 85 पैशांची वाढ झाली आहे. या…

Read More

कचरा टाकणाऱ्यांना दंड करा- आ. जगताप:कचरा प्रश्न सोडवण्यासाठी वरिष्ठ मनपा अधिकारी उतरणार रस्त्यावर

शहरातील सार्वजनिक स्वच्छता, कचऱ्याचे साचलेले ढीग, विस्कळीत पाणीपुरवठा अशा नागरी समस्यांवर आमदार संग्राम जगताप यांनी शुक्रवारी (३ जुलै) महापालिका प्रशासनाला धारेवर धरले. मनपा प्रशासनाच्या भोंगळ कारभाराच्या नगरसेवकांनी केलेल्या तक्रारींची तातडीने दखल घेत नगरसेवक व वरिष्ठ अधिकार्‍यांच्या सूचना न ऐकणार्‍या कर्मचार्‍यांच्या बिनपगारी करण्याच्या सूचना दिल्या. आमदार जगताप यांच्या सूचनेनंतर घनकचरा व्यवस्थापन विभाग व प्रभाग समितीचे वरिष्ठ…

Read More

चालकाच्या स्टंटबाजीमुळे चिमुकल्याचा बळी:रील बनवण्यात दंग असताना बसचा अपघात, 17 जण जखमी; समृद्धी महामार्गावरील घटना

हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे टोल प्लाझा, मेहकर नजीक आज सकाळी 5.30 मिनिटाला भीषण अपघात घडला. मोबाईलवर व्हिडिओ काढत असताना बस चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यामुळे लक्झरी बस पलटी होऊन समोरून येणाऱ्या कारला जोरदार धडक दिली. या दुर्घटनेत दीड वर्षांच्या चिमुकल्या पियुष यशपाल राठोड याचा दुर्दैवी मृत्यू झाला असून अनेक 17 जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, MH…

Read More

संतांचे विचार साहित्याच्या माध्यमातून पुढे नेण्याचे कार्य करावे- प्रदीप निफाडकर

“ज्ञानोबा, तुकोबा, एकनाथ आणि चोखोबा या संतांनी अभंग-ओव्यांच्या माध्यमातून जनसामान्यांचे विचार मांडले. तोच भारतीयत्वाच्या मूळ अस्मितेशी जुळणारा विचार पुढे नेण्याचे कार्य आज साहित्याच्या माध्यमातून करायचे आहे,” असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे नवनिर्वाचित कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर यांनी व्यक्त केले. इंडियन सोसायटी ऑफ ऑथर्स (नवी दिल्ली) व महाराष्ट्र साहित्य परिषद यांच्यातर्फे महामंडळाच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार…

Read More

अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम‎:‘सुपर’च्या कर्मचाऱ्यांनी‎वॉटर कुलर दिला भेट‎

प्रतिनिधी | अमरावती विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात ( सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी केली. रुग्णालयातील महिला कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेत या कार्यक्रमाचे नेटके आयोजन केले. याप्रसंगी आयोजित अध्यक्षस्थानी डॉ.दिव्यांनी मुंदाने होत्या, तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ.माधुरी गाडेकर उपस्थित होत्या. उपस्थित मान्यवरांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या लोककल्याणकारी कार्यास अभिवादन केले….

Read More